Assam Rifiles: मणीपुरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार करताच लष्कराने देखील त्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आहे. लष्कराने देखील गोळीबार सुरू केला आहे.
PM Narendra Modi On Manipur: मणिपूरची जनता आता विकासाच्या मार्गावर पुढे जात आहे. हा प्रदेश लोकांसाठी आता उदाहरण बनत आहे. मणिपूरमधील प्रत्येक नगरिकाचा विकास व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे…
मणिपूर हिंसाचारानंतर मोदींचा हा पहिलाच मणिपूर दौरा आहे. मे 2023 मध्ये मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये जातीय हिंसाचार सुरू झाला. आतापर्यंत या हिंसाचारात २६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
पंतप्रधानांचा मणिपूर दौरा लवकरच होणार आहे. अंतिम घोषणा करण्यापूर्वी अनेक घटक लक्षात ठेवावे लागतील. त्यामुळे सध्या त्यांच्या दौऱ्याची नेमकी तारीख सांगितली गेली नाही. मात्र, ते मणिपूरला भेट देणार असल्याचे स्पष्ट…
१९९३ मध्ये मणिपुरातील नागापुकी संघर्ष झाला होता, जो १९९८ पर्यंत चालू राहिला. या पाच-सहा वर्षांत ७५० लोक मारले गेले. त्यावेळचे पंतप्रधान तिथे गेले होते का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मणिपूरमध्ये AFSPA लागू करणे हे महत्त्वाचे आहे कारण गेल्या दोन वर्षांपासून तेथे हिंसाचार सुरू आहे. तेथील वाढत्या हिंसाचारामुळे सहा महिने AFSPA वाढवण्याचा निर्णय घेण्यात आले आहे.
मणिपूरमध्ये दोन्ही संघटनांनी जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्याचे मान्य केले होते. मात्र, झोमी गटाचा ध्वज काढून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. यामुळे पुन्हा वाद सुरू झाले.
मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी सर्व समुदायांना बेकायदेशीर आणि लुटलेली शस्त्रे परत करण्याचे आवाहन केले. मेईतेई समुदायाच्या अतिरेकी गटाच्या अरंबाई टेंगोलने इंफाळ पश्चिमेकडील २४६ शस्त्रे परत केली.
मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर काही दिवसांनी १३ फेब्रुवारी रोजी हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
एन. बिरेन सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर एन. बिरेन सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. बिरेन सिंग यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांकडे राजीनामा सोपवला होता.
दीड वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या हिंसाचारानंतर, मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना आता माफी मागण्याची आठवण झाली. मणिपूरच्या मुद्द्यावर वक्तव्य करण्याचे टाळणारे पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी माफी मागायला हवी होती.
गेल्या वर्षभरापासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. या हिंसाचाराच्या घटनामध्ये आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला, तर हजारो लोक बेघर झाले आहेत. तरी अद्यापही शांतता प्रस्थापित झालेली नाही.
मणिपूरमध्ये जातीय संघर्षाची पहिली घटना 3 मे2023 रोजी उघडकीस आली. तेव्हापासून, कुकी-मेतेई दोन्ही समुदायातील एकूण 240 लोक मरण पावले आहेत आणि हजारो लोक विस्थापित झाले
National People Party: हिंसाचारग्रस्त मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात अतिरेक्यांनी तीन महिला आणि तीन मुलांची निर्घृण हत्या केली होती. नॅशनल पीपल्स पार्टीने (एनपीपी) सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे.
Manipur Violence: मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार रविवारी आणखी तीव्र झाला. संतप्त जमावाने आणखी तीन भाजप आमदार आणि काँग्रेसच्या एका आमदाराची घरे जाळली.
राज्य सरकारने सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतर ही बंदी मागे घेण्यात आली होती. मात्र, आता राज्य सरकारने मोबाईल इंटरनेट डेटा स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला…