Manipur violence News : मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यात सशस्त्र गटांनी केलेल्या जाळपोळ आणि गोळीबाराच्या घटनांनंतर, प्रशासनाने जिल्ह्यात कर्फ्यू लागू केला आहे.
मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आहे. दोन आदिवासी समुदायांमधील किरकोळ वादाचे रूपांतर हिंसक झाले. यामध्ये सशस्त्र आंदोलकांनी अनेक घरे आणि वाहने जाळून टाकली
पक्षाने पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ यांना राज्य निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. मणिपूरमध्ये एनडीए आमदारांची बैठक आता कधीही होण्याची शक्यता आहे आणि नेत्याची निवड होऊ शकते.
मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग म्हणाले की, देशविरोधी आणि राज्यविरोधी घटकांना घुसखोरीच्या खऱ्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्याची परवानगी दिली जाऊ नये.
Assam Rifiles: मणीपुरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार करताच लष्कराने देखील त्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आहे. लष्कराने देखील गोळीबार सुरू केला आहे.
PM Narendra Modi On Manipur: मणिपूरची जनता आता विकासाच्या मार्गावर पुढे जात आहे. हा प्रदेश लोकांसाठी आता उदाहरण बनत आहे. मणिपूरमधील प्रत्येक नगरिकाचा विकास व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे…
मणिपूर हिंसाचारानंतर मोदींचा हा पहिलाच मणिपूर दौरा आहे. मे 2023 मध्ये मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये जातीय हिंसाचार सुरू झाला. आतापर्यंत या हिंसाचारात २६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
पंतप्रधानांचा मणिपूर दौरा लवकरच होणार आहे. अंतिम घोषणा करण्यापूर्वी अनेक घटक लक्षात ठेवावे लागतील. त्यामुळे सध्या त्यांच्या दौऱ्याची नेमकी तारीख सांगितली गेली नाही. मात्र, ते मणिपूरला भेट देणार असल्याचे स्पष्ट…
१९९३ मध्ये मणिपुरातील नागापुकी संघर्ष झाला होता, जो १९९८ पर्यंत चालू राहिला. या पाच-सहा वर्षांत ७५० लोक मारले गेले. त्यावेळचे पंतप्रधान तिथे गेले होते का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मणिपूरमध्ये AFSPA लागू करणे हे महत्त्वाचे आहे कारण गेल्या दोन वर्षांपासून तेथे हिंसाचार सुरू आहे. तेथील वाढत्या हिंसाचारामुळे सहा महिने AFSPA वाढवण्याचा निर्णय घेण्यात आले आहे.
मणिपूरमध्ये दोन्ही संघटनांनी जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्याचे मान्य केले होते. मात्र, झोमी गटाचा ध्वज काढून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. यामुळे पुन्हा वाद सुरू झाले.
मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी सर्व समुदायांना बेकायदेशीर आणि लुटलेली शस्त्रे परत करण्याचे आवाहन केले. मेईतेई समुदायाच्या अतिरेकी गटाच्या अरंबाई टेंगोलने इंफाळ पश्चिमेकडील २४६ शस्त्रे परत केली.
मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर काही दिवसांनी १३ फेब्रुवारी रोजी हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
एन. बिरेन सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर एन. बिरेन सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. बिरेन सिंग यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांकडे राजीनामा सोपवला होता.
दीड वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या हिंसाचारानंतर, मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना आता माफी मागण्याची आठवण झाली. मणिपूरच्या मुद्द्यावर वक्तव्य करण्याचे टाळणारे पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी माफी मागायला हवी होती.
गेल्या वर्षभरापासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. या हिंसाचाराच्या घटनामध्ये आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला, तर हजारो लोक बेघर झाले आहेत. तरी अद्यापही शांतता प्रस्थापित झालेली नाही.
मणिपूरमध्ये जातीय संघर्षाची पहिली घटना 3 मे2023 रोजी उघडकीस आली. तेव्हापासून, कुकी-मेतेई दोन्ही समुदायातील एकूण 240 लोक मरण पावले आहेत आणि हजारो लोक विस्थापित झाले