Manipur violence News : मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यात सशस्त्र गटांनी केलेल्या जाळपोळ आणि गोळीबाराच्या घटनांनंतर, प्रशासनाने जिल्ह्यात कर्फ्यू लागू केला आहे.
गेल्या वर्षी मेईतेई आणि कुकी समुदायांमधील वांशिक हिंसाचारानंतर मणीपुरमध्ये राजकीय स्थिरता निर्माण करणे हे एक मोठे आव्हान आहे. भाजप याकडे गांभीर्याने पाहत असल्याचे समजते आहे.
Earthquake News : नॅशनल जिओसायन्स सेंटरच्या मते, उथळ भूकंप हे खोल भूकंपांपेक्षा सामान्यतः जास्त धोकादायक असतात कारण उथळ भूकंपांमुळे निर्माण होणाऱ्या भूकंपाच्या लाटांना पृष्ठभागावर पोहोचण्यासाठी कमी अंतर असते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे मणिपूर दौऱ्यावर आहेत. मणिपूरमध्ये सरसंघचालक भागवत यांनी एका कार्यक्रमाला संबोधित केले. त्यांनी आपल्या भाषणार समाज, सभ्यता आणि भारताची ताकद यावर भाष्य केले…
मणिपूरच्या लोकटक सरोवरावर वसलेले ‘चंपू खंगपोक’ हे भारताचे तरंगणारे गाव अनोख्या अनुभवासाठी प्रसिद्ध आहे. येथे घरे, शाळा, बाजार सर्व काही पाण्यावर तरंगत राहते आणि निसर्गसौंदर्य अप्रतिम भासते.
गुप्तचर माहितीच्या आधारे मणिपुरमध्ये कारवाई करण्यात आली. अतिरेक्यांनी लष्कराच्या पथकावर विनाकारण गोळीबार केला, ज्याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला.
PM Narendra Modi On Manipur: मणिपूरची जनता आता विकासाच्या मार्गावर पुढे जात आहे. हा प्रदेश लोकांसाठी आता उदाहरण बनत आहे. मणिपूरमधील प्रत्येक नगरिकाचा विकास व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे…
Mizoram News: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पूर्वोत्तर राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी मणिपूरला देखील भेट दिली आहे. त्यानंतर त्यांनी मिझोराम राज्याचा दौरा केला आहे.
Unemployment In India : भारतातील अनेक राज्यांमधील बेरोजगारीचा दर धक्कादायक आहे. PLFSच्या अहवालानुसार, लक्षद्वीपमध्ये सर्वाधिक बेरोजगार तरुणांची संख्या ३६.२% आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या भाषणात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर संविधानात बदल करण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. दरम्यान वेलेआधीच दाखल झालेल्या पावसाने उत्तर भारत, ईशान्य भारतात जोरदार बॅटिंग करण्यास सुरुवात केली आहे.
मणिपूरमध्ये भाजपने सरकार स्थापनेचा दावा केला आहे. भाजप नेते थोकचोम राधेश्याम सिंह यांनी बुधवारी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेऊन सरकार स्थापनेसाठी ४४ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे.
तुम्ही साहसी असाल तर नवनवीन ठिकाणं एक्सप्लोर करण्याची आवड तुमच्यात असेल तर भारतातील हे गाव तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. इथे अनेक वेगवेगळ्या आकाराचे विशालकाय पाषाण पाहायला मिळतात जे दैत्याने…
मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर काही दिवसांनी १३ फेब्रुवारी रोजी हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
मणिपूरमध्ये एका सीआरपीएफ जवानाने स्वतःच्याच छावणीत गोळीबार केला.त्याने त्याच्या दोन साथीदारांची हत्या केली आणि नंतर स्वतःवर गोळी झाडली असा आरोप आहे. या घटनेत आठ जण जखमी झाले. नेमकं काय आहे…
Manipur Violence Marathi: मणिपूरमधील जिरीबाम जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 6 जणांच्या हत्येने संपूर्ण देश हादरला आहे. शवविच्छेदन अहवालात समोर आलेली माहिती अतिशय भयावह आहे.