Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नोटाबंदीबाबत केंद्र सरकारला मोठा दिलासा, ५००, १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय योग्यच, काय म्हणाले सुप्रीम कोर्ट?

सरकारचा नोटाबंदीचा निर्णय योग्य असल्याचा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठाने सोमवारी दिला आहे. 'नोटाबंदीच्या निर्णयात कोणतीही त्रुटी नव्हती. हा आर्थिक निर्णय आता पालटता येणार नाही,' असे पीठाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jan 02, 2023 | 12:54 PM
नोटाबंदीबाबत केंद्र सरकारला मोठा दिलासा, ५००, १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय योग्यच, काय म्हणाले सुप्रीम कोर्ट?
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली- नोटाबंदीवर मह्त्त्वाची बातमी समोर येत आहे, सर्वोच्च न्यायालयाने नोटाबंदीवर आपला निर्णय दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी एक ऐतिहासिक व क्रांतीकारक निर्णय घेतला होता. तो म्हणजे देशातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मोदी सरकारने नोटाबंदीचा मोठा व महत्त्वाचा निर्णय घेतला होता. यावर बरीच टिका झाली तर अनेकांचे व्यवसाय बुडाले, लोकांचे रोजगार गेले असं बोललं जात आहे. देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. मात्र त्यावेळी घेतलेला हा निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली होती, हा निर्णय योग्य होता की अयोग्य होता याचा फैसला आज लागला असून, यावर आज सर्वोच्च न्यायालयाने नोटाबंदीचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे.

[read_also content=”https://www.navarashtra.com/maharashtra/bjp-spiritual-front-protest-against-ajit-pawar-at-this-place-today-resign-as-leader-of-opposition-so-nitesh-rane-said-358584.html https://www.navarashtra.com/maharashtra/bjp-spiritual-front-protest-against-ajit-pawar-at-this-place-today-resign-as-leader-of-opposition-so-nitesh-rane-said-358584.html”]

दरम्यान, न्यायालयाने आपल्या निर्णयात अनेक महत्वपूर्ण निरीक्षने नोंदवली आहेत, केंद्र सरकारचा नोटाबंदीचा निर्णय योग्य असल्याचा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठाने सोमवारी दिला आहे. ‘नोटाबंदीच्या निर्णयात कोणतीही त्रुटी नव्हती. हा आर्थिक निर्णय आता पालटता येणार नाही,’ असे पीठाने आपल्या आदेशात म्हटले आहे. घटनापीठाने 4 विरुद्ध 1 अशा बहुमताने हा निर्णय दिला. तसेच हा निर्णय सरकरने आरबीआयच्या सल्लानुसारचे केला असल्याचे देखील महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे.

सन २०१६ मध्ये एक हजार आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यमूर्ती एस. ए. नझीर यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांचे घटनापीठाने आज नोटाबंदीवर निकाल जाहीर केला आहे. नोटबंदी सरसकट अयोग्य ठरवली जाऊ शकत नाही, असं महत्त्वाचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. केंद्र सरकारने २०१६मध्ये५०० आणि १०००च्या नोटाबंद करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्राचा हा निर्णय योग्य असल्याचं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

Web Title: This observation reported by the court on demonetisation is the decision of demonetisation right or wrong the court said

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2023 | 12:11 PM

Topics:  

  • delhi

संबंधित बातम्या

मुंबईकरांच्या चिंतेत वाढ! आर्थिक राजधानीचा ‘अनिश्चितता निर्देशांक’ राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक; ‘ही’ आहेत प्रमुख कारणे
1

मुंबईकरांच्या चिंतेत वाढ! आर्थिक राजधानीचा ‘अनिश्चितता निर्देशांक’ राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक; ‘ही’ आहेत प्रमुख कारणे

School Bomb Threat: ‘या’ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, विद्यार्थी आणि शिक्षकांना सुरक्षितपणे बाहेर काढले
2

School Bomb Threat: ‘या’ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, विद्यार्थी आणि शिक्षकांना सुरक्षितपणे बाहेर काढले

Sarla Maheshwari Passed Away: दूरदर्शनचा चेहरा हरपला! पत्रकार सरला माहेश्वरी यांचे निधन; माध्यम जगतात शोककळा
3

Sarla Maheshwari Passed Away: दूरदर्शनचा चेहरा हरपला! पत्रकार सरला माहेश्वरी यांचे निधन; माध्यम जगतात शोककळा

शिवसेनेच्या अनिकेत जावळकर यांनी घेतली अमित शहांची भेट; शिवाजी महाराजांवरील पुस्तक दिले भेट
4

शिवसेनेच्या अनिकेत जावळकर यांनी घेतली अमित शहांची भेट; शिवाजी महाराजांवरील पुस्तक दिले भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.