Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सोमय्या ही मूर्ख व्यक्ती, केंद्रातील सत्ता गेल्यावर परदेशात पळून जाण्याची वेळ त्यांच्यावर येईल’; ‘या’ नेत्याचे वक्तव्य

केंद्राचं संरक्षण घेऊन फिरण्यापेक्षा मुंबईत कुठेही या शिवसेना काय आहे ते दाखवून देऊ. सोमय्या ही मूर्ख व्यक्ती आहे. त्यांची लायकी शिवसेनेने दाखवून दिली आहे. ईडीचे शस्त्र काढून राज्यभरात फिरत आहेत.

  • By Navarashtra News Network
Updated On: Oct 02, 2021 | 01:59 PM
‘सोमय्या ही मूर्ख व्यक्ती, केंद्रातील सत्ता गेल्यावर परदेशात पळून जाण्याची वेळ त्यांच्यावर येईल’; ‘या’ नेत्याचे वक्तव्य
Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : पक्षाविषयी, मातोश्रीविषयी काहीही बोलू नको, लायकीत राहा. मुंबईत कुठेही या शिवसेना काय आहे ते दाखवून देऊ असं आव्हान शिवसेनेचे कोल्हापूरचे माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून (Kirit Somaiya) ठाकरे कुटुंबीयांवर होत असलेल्या आरोपानंतर राजेश क्षीरसागर यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

राजेश क्षीरसागर म्हणाले, केंद्राचं संरक्षण घेऊन फिरण्यापेक्षा मुंबईत कुठेही या शिवसेना काय आहे ते दाखवून देऊ. सोमय्या ही मूर्ख व्यक्ती आहे. त्यांची लायकी शिवसेनेने दाखवून दिली आहे. ईडीचे शस्त्र काढून राज्यभरात फिरत आहेत. मात्र, लक्षात ठेवा केंद्रातील भाजपची सत्ता गेल्यावर परदेशात पळून जायची वेळ येईल, असेही म्हणाले.

सोमय्यांनी थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी सोमय्यांनी ‘मातोश्री’वर गंभीर आरोप केले होते. त्याची परिणीती म्हणून शिवसेनेने सोमय्यांचं तिकीट कापण्यासाठी भाजपला मजबूर केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा शिवसेना-भाजप वेगळे झाल्यानंतर सोमय्यांनी पुन्हा टार्गेट ‘मातोश्री’ केलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावरही घोटाळ्याचे आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्या नावाने अलिबागमध्ये १९ बंगल्यांचा घोटाळा केला. त्याची पाहणी करण्यासाठी जाणार आहे. उद्धव ठाकरेंची दडपशाही सुरु आहे, असे आरोप सोमय्यांनी केला आहे. पण त्यांनी चुकीचे पध्दतीने केलेले आरोप त्यांना महागात पडतील, असा इशाराही दिला.

Web Title: After the power at the center is gone the time will come for somaiya to flee abroad says rajesh kshirsagar in kolhapur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2021 | 01:59 PM

Topics:  

  • kirit somaiya
  • Rajesh Kshirsagar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.