हद्दवाढ ही काळाची गरज असून, ती जर झाली नाही तर जिल्ह्याचा विकास होणार नाही. परंतु, ग्रामीण भागातील नागरिक सुद्धा आमचे दुश्मन नसून त्यांना विश्वासात घेऊनच त्या भागाचा विकास करणे गरजेचे…
गेल्या तीन वर्षांच्या काळात महायुती सरकारने लाडकी बहीण, मुलींना मोफत उच्च शिक्षण, एस.टी.प्रवासात सवलत असे जनहिताचे निर्णय घेतले, असे आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले.
जिल्हावासीयांची दिशाभूल करणाऱ्या आमदार सतेज पाटील यांनी विकासाला विरोध करण्यापेक्षा पालकमंत्री, मंत्री, आमदार म्हणून जिल्ह्याच्या विकासासाठी काय केले? याचे आत्मपरीक्षण करावे, असे क्षीरसागर म्हणाले.
कोल्हापूरमध्ये वाढदिवसानिमित्त गुन्हेगारीला चालना देण्याचे, दहशत माजवण्याचे काम राजेश क्षीरसागर यांनी केल्याचे दिसून येत आहे. शहरात बेकायदेशीर फलक लागले असून त्यावर गुन्हेगारांची प्रतिमा आहे. वाढदिवसाला राजेश क्षीरसागर आणि त्यांचे कार्यकर्ते…
ऐतिहासिक गांधी मैदान फक्त शिवाजी पेठेची अस्मिता नसून कोल्हापूरची अस्मिता आहे. कोल्हापुरातील अनेक नामवंत खेळाडू या मैदानात घडले असून, या मैदानाची दुरावस्था होण्याची मूळ कारणे शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी…
बंडखोरी केल्यानंतर हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. नवाब मलिक आणि दाऊद प्रकरणावरून बोलता येत नव्हते, असेही राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. मात्र, त्यांची मुळ खदखद आता बाहेर पडली आहे. पोटनिवडणुकीला त्याग…
'शिवसेनेसाठी 36 वर्षे माझे योगदान दिले असून, कोल्हापूर जिल्ह्यात मी शिवसेना घडवली आहे. शिवसेना सोडलेली नाही, तुम्हाला बघायचं असेल तर बघा, मी एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) पठ्ठा आहे. तुम्हाला सोडणार…
'शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है',च्या घोषणा देत माजी शिवसेना शहरप्रमुख (कोल्हापूर) रविकिरण विष्णूपंत इंगवले व रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष राजू जाधव यांनी माजी आमदार व राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष…
कोल्हापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने शहराच्या विकासासाठी निधी आणण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत. यशस्वी पाठपुरावा करून निधी मंजुर केला जात आहे. असे असताना मिळालेल्या निधीतून विकास कामे तातडीने…
कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेने केवळ एक जागा जादा मागितली होती. ती एक जागादेखील देण्यास काँग्रेस-राष्ट्रवादीने नकार दिल्यामुळेच जिल्हा बँकेची निवडणूक लागली. महानगरपालिका, जिल्हा परिषद, गोकुळसह इतर सहकारी संस्थांत सत्ता…
केंद्राचं संरक्षण घेऊन फिरण्यापेक्षा मुंबईत कुठेही या शिवसेना काय आहे ते दाखवून देऊ. सोमय्या ही मूर्ख व्यक्ती आहे. त्यांची लायकी शिवसेनेने दाखवून दिली आहे. ईडीचे शस्त्र काढून राज्यभरात फिरत आहेत.
महामंडळास आवश्यक उर्वरित ७५ टक्के निधी मंजूर होण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याची माहितीही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
कोल्हापूर : हिंदुत्वाच्या विचाराचा कसबा बावडा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. वेळोवेळी कसबा बावडा शिवसेनेच्या पाठीशी खंबीर उभा राहिला असून, गेल्या बारा वर्षात विविध विकासकामांच्या माध्यमातून कसबा बावडा परिसराच्या सर्वांगीण विकासाठी प्रयत्न…
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्या कामकाजाबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. घरफाळा दंड रक्कमेबाबतीतील शासन निर्णयात आवश्यकतेनुसार सुधारणा करण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष…