मुंब्रा येथील एमआयएम नगरसेविका सहर शेख यांच्या 'मुंब्रा हिरवा करू' या विधानावरून राजकीय वातावरण तापले आहे. पोलिसांनी सहर शेख यांना नोटीस बजावत लेखी माफीनामा घेतला आहे.
मुंबईत सध्या भाजप आणि शिवसेना युती 120 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे. तर ठाकरे बंधू 70 जागांवर आघाडीवर आहेत. तसेच कॉँग्रेस 21 तर इतर 11 जागांवर पुढे आहेत.
१९४७ मध्ये मुंबईत ८.८ टक्के मुस्लिम लोकसंख्या होती. आज त्यांची लोकसंख्या २४.८ टक्के आहे. बांगलादेशी नागरिकांना हद्दपार करण्याच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्ष कोणतीही तडजोड सहन करणार नाही."
किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत घेतलेल्या भूमिका सातत्याने महाराष्ट्रविरोधी राहिल्या आहेत. शालेय शिक्षणात मराठी भाषेला विरोध करण्याची भूमिकाही त्यांनी घेतली होती
मुंबईत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना जोर आला असून, उबाठा गट आणि काँग्रेस हे मुस्लिम मतदारांना लक्ष्य करून आतून एकत्र काम करत असल्याचा आरोप केला जात आहे.
महाराष्ट्रातील यवतमाळमधील एका गावात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. या गावाची लोकसंख्या फक्त १,५०० आहे, परंतु गेल्या तीन महिन्यांत २७,३९७ बाळांचा जन्म झाला.
मालेगावमध्ये किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेतली. सोमय्या म्हणाले की, अर्जदारांनी जन्म प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी बनावट आणि बनावट कागदपत्रांचा आधार घेतला होता.
काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी मुंबईतील पवई येथे मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात आंदोलन केलं होतं. या पार्श्वभूमीवरच ही धमकी दिली गेल्याचं बोललं जात आहे
राज्यामध्ये अनेकदा ‘लव्ह जिहाद’च्या अनेक केसेस समोर आणल्या आहेत. या प्रकरणांमध्ये कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेतली आहे.
कोला जिल्ह्यातील सातही तालुक्यात 15 हजार 845 बांग्लादेशींना नागरिकत्व प्रमाणपत्र दिल्याचा सोमय्या यांनी गंभीर आरोप केला. किरीट सोमय्या यांनी अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची भेट घोतली.
ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते अमित शाह यांच्यावर टीका केली. यावरुन भाजप नेते व माजी खासदार किरिट सोमय्या यांनी ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
कर्जतमधील 16 वर्षीय मुलाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याचपार्श्वभूमीवर रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर ताशेरे ओढले आहेत.
देशात मोठ्या प्रमाणात बांग्लादेशी आणि रोहिंग्या नागरिकांचं अनधिकृतपणे वास्तव्य वाढत जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमया यांनी मालेगाव तहसिलदारांवर गंभीर आरोप केले आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी अब्रुनुकसानीच्या खटला दाखल केला आहे. नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेऊया...
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यापूर्वी राज्याचे राजकारण रंगले आहे. दरम्यान, निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने किरिट सोमय्या यांना जबाबदारी दिली होती. मात्र ती त्यांनी नाकारली असल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.…
किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. या सर्वांवर नंतर कारवाईदेखील झाली. यात खासदार संजय राऊत, अनिल परब, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे अशा अनेकांचा…