महाराष्ट्रातील एसआयआर प्रक्रियेदरम्यान ४० लाखांहून अधिक बांगलादेशी नागरिकांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे गणना पत्र भरल्याचा दावा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला असून, बोगस अर्जांविरोधात भाजप आक्षेप नोंदवणार असल्याचे त्यांनी…
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगली महापालिकेत ३,८२७ जन्मदाखले बोगस असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणाची एफआयआर आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मुंबईतील बदलत्या लोकसंख्याशास्त्रीय रचनेबाबत एक धक्कादायक आणि महत्त्वपूर्ण विधान केले आहे. जमिनीवरील वास्तव मांडताना सोमय्या यांनी इशारा दिला की, जर सध्याची परिस्थिती अशीच राहिली, तर २०५२ सालापर्यंत 'मराठी मुंबई'चे रूपांतर…
महाराष्ट्रात 50 लाख बांगलादेशी घुसखोरांची नावे मतदार यादीत असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. यांनी केलेल्या या खळबळजनक दाव्यामुळे मुंब्रा, मालेगावसह अनेक शहरांवर निशाणा साधल आहे.
मतदार यादीतील बोगस नावे शोधण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी स्वतंत्र समिती नियुक्त केली आहे. तसेच राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने तीन लाख जन्म दाखले रद्द केल्याची यादी निवडणूक आयोगाकडे दिली…
महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या घटना रोखण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
मुंब्रा येथील एमआयएम नगरसेविका सहर शेख यांच्या 'मुंब्रा हिरवा करू' या विधानावरून राजकीय वातावरण तापले आहे. पोलिसांनी सहर शेख यांना नोटीस बजावत लेखी माफीनामा घेतला आहे.
मुंबईत सध्या भाजप आणि शिवसेना युती 120 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे. तर ठाकरे बंधू 70 जागांवर आघाडीवर आहेत. तसेच कॉँग्रेस 21 तर इतर 11 जागांवर पुढे आहेत.
१९४७ मध्ये मुंबईत ८.८ टक्के मुस्लिम लोकसंख्या होती. आज त्यांची लोकसंख्या २४.८ टक्के आहे. बांगलादेशी नागरिकांना हद्दपार करण्याच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्ष कोणतीही तडजोड सहन करणार नाही."
किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत घेतलेल्या भूमिका सातत्याने महाराष्ट्रविरोधी राहिल्या आहेत. शालेय शिक्षणात मराठी भाषेला विरोध करण्याची भूमिकाही त्यांनी घेतली होती
मुंबईत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना जोर आला असून, उबाठा गट आणि काँग्रेस हे मुस्लिम मतदारांना लक्ष्य करून आतून एकत्र काम करत असल्याचा आरोप केला जात आहे.
महाराष्ट्रातील यवतमाळमधील एका गावात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. या गावाची लोकसंख्या फक्त १,५०० आहे, परंतु गेल्या तीन महिन्यांत २७,३९७ बाळांचा जन्म झाला.
मालेगावमध्ये किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेतली. सोमय्या म्हणाले की, अर्जदारांनी जन्म प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी बनावट आणि बनावट कागदपत्रांचा आधार घेतला होता.
काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी मुंबईतील पवई येथे मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात आंदोलन केलं होतं. या पार्श्वभूमीवरच ही धमकी दिली गेल्याचं बोललं जात आहे
राज्यामध्ये अनेकदा ‘लव्ह जिहाद’च्या अनेक केसेस समोर आणल्या आहेत. या प्रकरणांमध्ये कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेतली आहे.
कोला जिल्ह्यातील सातही तालुक्यात 15 हजार 845 बांग्लादेशींना नागरिकत्व प्रमाणपत्र दिल्याचा सोमय्या यांनी गंभीर आरोप केला. किरीट सोमय्या यांनी अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची भेट घोतली.