Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केजरीवालांनी रामायण-महाभारतासह ‘या’ खास पुस्तकाची केली मागणी; जेलमधून सुरू आहे मोठा प्लॅन

Delhi CM Arvind Kejriwal in Custody : आपचे प्रमुख तथा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून औषधांशिवाय इतर काही गोष्टींची मागणी केली आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Apr 01, 2024 | 05:47 PM
Kejriwal specially requested 'this' book along with Ramayana-Mahabharata; A big plan is going on from the jail

Kejriwal specially requested 'this' book along with Ramayana-Mahabharata; A big plan is going on from the jail

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडीने कारवाई करीत त्यांना तुरुंगात टाकले आहे. मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांच्यावर मोठी कारवाई कऱण्यात आली. आज कोर्टाने केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी १५ एप्रिलपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे आणखी १५ दिवस ते सक्तवसुली संचालनालयाच्या ताब्यात असणार आहेत. तुरुंगात असलेल्या केजरीवाल यांनी औषधांशिवाय इतर काही गोष्टींची मागणी केली आहे.

आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी कोर्टामध्ये रामायण, महाभारत, गीता आणि पत्रकार नीरजा चौधरी (Book by Neerja Chowdhury) यांनी लिहिलेले ‘हाऊ प्राईम मिनिस्टर डिसाईड’ (How Prime Ministers Decide) या पुस्तकांची मागणी केली. सदर पुस्तके अरविंद केजरीवाल तुरुंगात असताना वाचणार आहेत. या पुस्तकात खास काय आहे हे थोडक्यात जाणून घेऊया.

पंतप्रधानांनी घेतलेल्या सहा निर्णयांचे पुस्तकात विश्लेषण

‘हाऊ प्राईम मिनिस्टर डिसाईड’ पुस्तकामध्ये देशाचे पंतप्रधान कसे निर्णय घेतात याबाबत सांगण्यात आलं आहे. पंतप्रधानांनी घेतलेले निर्णय देशाचा इतिहास बदलण्यासाठी कसे कारणीभूत ठरले याबाबत या पुस्तकात लिहिण्यात आले आहे. पुस्तकाच्या लेखिका नीरजा चौधरी या नावाजलेल्या पत्रकार आहेत. देशाची दशा आणि दिशा बदलण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या पंतप्रधानांनी घेतलेल्या सहा निर्णयांचे या पुस्तकात विश्लेषण आहे.

पुस्तकामधील महत्त्वाचे विषय
१.आणीबाणीनंतर झालेल्या १९७७ च्या निवडणुकीत इंदिरा गांधींचा मानहाणीकारक पराभव झाला होता. १९८० मध्ये इंदिरा गांधी यांनी सत्तेत येण्यासाठी राबवलेली स्ट्रॅटेजी.
२.शाह बानो प्रकरणात राजीव गांधींनी सुप्रीम कोर्टाचा बदललेला निर्णय
३. व्ही.पी सिंग यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळलेले ‘मंडल’ कार्ड
४. नरसिंह राव यांच्या काळात झालेले बाबरी मशीद प्रकरण
५. अटल बिहारी वाजपेयी यांनी अणुचाचणीसाठी टाकलेले पाऊल

मद्य धोरण प्रकरणात त्यांची चौकशी सुरु

अरविंद केजरीवाल यांना कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना आणखी काही दिवस तिहाड तुरुंगामध्ये राहावं लागणार आहे. सक्तवसुली संचालनालयाने अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक केली होती. मद्य धोरण प्रकरणात त्यांची चौकशी सुरु आहे. याआधी आम आदमी पक्षाच्या अनेक नेत्यांना तुरुंगात जावं लागलं आहे. लोकसभा निवडणुकीआधी आपसाठी ही डोकेदुखी वाढवणारी घटना आहे.

अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी कोर्टामध्ये रामायण, महाभारत, गीता आणि पत्रकार नीरजा चौधरी (Book by Neerja Chowdhury) यांनी लिहिलेले ‘हाऊ प्राईम मिनिस्टर डिसाईड’ (How Prime Ministers Decide) या पुस्तकांची मागणी केली आहे. सदर पुस्तके अरविंद केजरीवाल तुरुंगात असताना वाचणार आहेत. या पुस्तकात खास काय आहे हे थोडक्यात जाणून घेऊया.

देशाचे पंतप्रधान कसे निर्णय घेतात

‘हाऊ प्राईम मिनिस्टर डिसाईड’ पुस्तकामध्ये देशाचे पंतप्रधान कसे निर्णय घेतात याबाबत सांगण्यात आलं आहे. पंतप्रधानांनी घेतलेले निर्णय देशाचा इतिहास बदलण्यासाठी कसे कारणीभूत ठरले याबाबत या पुस्तकात लिहिण्यात आले आहे. पुस्तकाच्या लेखिका नीरजा चौधरी या नावाजलेल्या पत्रकार आहेत. देशाची दशा आणि दिशा बदलण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या पंतप्रधानांनी घेतलेल्या सहा निर्णयांचे या पुस्तकात विश्लेषण आहे.

पुस्तकामधील महत्त्वाचे विषय
१.आणीबाणीनंतर झालेल्या १९७७ च्या निवडणुकीत इंदिरा गांधींचा मानहाणीकारक पराभव झाला होता. १९८० मध्ये इंदिरा गांधी यांनी सत्तेत येण्यासाठी राबवलेली स्ट्रॅटेजी.
२.शाह बानो प्रकरणात राजीव गांधींनी सुप्रीम कोर्टाचा बदललेला निर्णय
३. व्ही.पी सिंग यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळलेले ‘मंडल’ कार्ड
४. नरसिंह राव यांच्या काळात झालेले बाबरी मशीद प्रकरण
५. अटल बिहारी वाजपेयी यांनी अणुचाचणीसाठी टाकलेले पाऊल

अरविंद केजरीवाल यांना कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना आणखी काही दिवस तिहाड तुरुंगामध्ये राहावं लागणार आहे. सक्तवसुली संचालनालयाने अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक केली होती. मद्य धोरण प्रकरणात त्यांची चौकशी सुरु आहे. याआधी आम आदमी पक्षाच्या अनेक नेत्यांना तुरुंगात जावं लागलं आहे. लोकसभा निवडणुकीआधी आपसाठी ही डोकेदुखी वाढवणारी घटना आहे.

Web Title: The special book that kejriwal asked to read along with ramayana mahabharata what is the plan from prison nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2024 | 05:30 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.