कोटक प्रायव्हेट लिमिटेडने लक्झरी इंडेक्सचा भारतातील पहिलावहिला निर्देशांक प्रदर्शित केले असून भारताचा अतिश्रीमंत वर्ग कसा जगतो व कशावर खर्च करतो याचे मापन करणार आहे. याबद्दल जाणूया सविस्तर
अनेकदा शरीरात पोषक तत्त्वांची कमतरता किंवा काही मानसिक-आहारविषयक स्थितीचे संकेत असू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला ही अशी सवय असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे.
घामाच्या दुर्गंधीपासून आराम मिळवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात मीठ, गुलाबाच्या पाकळ्या किंवा कडुलिंबाची पाने टाकावीत. यामुळे त्वचेवरील इन्फेक्शन कमी होण्यास मदत होईल.
पुरुषांना लहानपणापासूनच भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा संस्कार दिला जातो.पुरुषांसमोरील मानसिक व आरोग्यविषयक आव्हानांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
नात्यांमधील महत्वपूर्ण भूमिका पुरुष कायमच निभावत असतात. पती, वडील, भाऊ इत्यादी अनेक जबाबदाऱ्या पुरुषांना पार पाडाव्या लागतात.त्यामुळे तुमच्या आयुष्यातील महत्वाच्या पुरुषांना खास शुभेच्छा देणारे संदेश नक्कीच पाठवा.
अनारकली ड्रेस म्हणजे मुलींचा विक पॉईंट. मुघलकाळातील स्त्रियांचा असलेला हा पोषाख आज फॅशन ट्रेंड म्हणून ओळखला जात आहे. मात्र या अनारकली ड्रेसची गोष्ट खूपच रंजक आहे. प्रेम, इतिहास आणि कला…
भारतीय पदार्थांची चव जगभरात सगळीकडे फेमस आहे. भारतीय पदार्थ चवीला जितके सुंदर लागतात, तेवढ्याच त्या पदार्थांची वैशिष्ट्य सुद्धा नाविन्यपूर्ण आहेत. भारतातील अनेक गोड, तिखट आणि मसालेदार पदार्थ प्रसिद्ध आहेत. राज्याच्या…
मुली, नवविवाहित स्त्रिया हा उपवास प्रामुख्याने करतात. ऋषीपंचमी हा सप्त ऋषींचा सन्मान करण्यासाठी उपवास करण्याचा दिवस आहे. यामध्ये भक्त समाजाच्या कल्याणासाठी योगदान देणाऱ्या महान ऋषींबद्दल आदर, कृतज्ञता व्यक्त केली जाते.
हरतालिकेच्या दिवशी सर्वच महिला निर्जळी उपवास करतात. या उपवासात कोणतेही पदार्थ खाल्ले जात नाहीत. आज आम्ही तुम्हाला हरतालिकेच्या शुभेच्छा देण्यासाठी काही संदेश सांगणार आहोत. हे नक्की वाचा.
Hotel Safety Hack : एकट्याने प्रवास केल्याने एक वेगळ्या प्रकारचे स्वातंत्र्य आणि साहस मिळते. पण त्यात काही आव्हाने आणि सुरक्षिततेच्या चिंता देखील येतात. विशेषतः जेव्हा तुम्ही नवीन हॉटेल रूममध्ये राहता.
मागील अनेक वर्षांपासून गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे.म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लाडक्या प्रियजनांना पाठ्वण्यासाठी काही गोड शुभेच्छा सांगणार आहोत.
संपूर्ण देशभरात रक्षाबंधन सण मोठ्या आनंदात उत्साहात साजरा केला जातो. यादिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते. आज आम्ही तुम्हाला लाडक्या प्रियजनांना पाठ्वण्यासाठी काही मराठमोळ्या शुभेच्छा सांगणार आहोत.
संपूर्ण राज्यभरात नारळी पौर्णिमा सण मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. यादिवशी समुद्राला नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे. त्यामुळे नारळी पौर्णिमेनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा गोड शुभेच्छा.
नवविवाहित तरुणींसाठी मंगळागौर अतिशय स्पेशल असते. मंगळागौरीच्या दिवशी देवी पार्वतीची पूजा करून वैवाहिक जीवनात सुख, सौख्य आणि दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते.
पाण्याच्या बाटलीवर Expiry Date लिहिलेली असणं अनिवार्य असतं. पाणी खराब होत नाही तर मग पाण्याच्या बाटलीवर ही Expiry Date कशासाठी याबाबत सविस्तर जाणून घेऊयात...
फ्रेंच लक्झरी ब्रँड लुई व्हिटॉनने त्यांच्या पुरुषांच्या स्प्रिंग समर 2026 कलेक्शनमध्ये एक अनोखी बॅग लाँच केली आहे. भारतीय ऑटो रिक्षाची प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेली बॅग पाहून नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया…
जगभरात दरवर्षी ७ जुलैला जागतिक चॉकलेट दिवस साजरा केला जातो. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चॉकलेट खायला खूप जास्त आवडते. याशिवाय कोणत्याही शुभ प्रसंगी चॉकलेट दिले जाते. नात्यातील गोडवा आणि…
वडिलांच्या प्रेमाला, समर्पणाला आणि त्यागाला कधीच मर्यादा नसतात. त्यांच्या प्रेमाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस दरवर्षी फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. यंदा फादर्स डे रविवार, 15 जून रोजी साजरा…
केळीची साल त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. हे मुरुम, पुरळ, काळी वर्तुळे आणि सुरकुत्या कमी करतात. चेहऱ्यावर साल चोळा आणि कोमट पाण्याने धुवा. केळीच्या सालीने त्वचेला होणारे फायदे, जाणून घ्या