भारतीय पदार्थांची चव जगभरात सगळीकडे फेमस आहे. भारतीय पदार्थ चवीला जितके सुंदर लागतात, तेवढ्याच त्या पदार्थांची वैशिष्ट्य सुद्धा नाविन्यपूर्ण आहेत. भारतातील अनेक गोड, तिखट आणि मसालेदार पदार्थ प्रसिद्ध आहेत. राज्याच्या…
मुली, नवविवाहित स्त्रिया हा उपवास प्रामुख्याने करतात. ऋषीपंचमी हा सप्त ऋषींचा सन्मान करण्यासाठी उपवास करण्याचा दिवस आहे. यामध्ये भक्त समाजाच्या कल्याणासाठी योगदान देणाऱ्या महान ऋषींबद्दल आदर, कृतज्ञता व्यक्त केली जाते.
हरतालिकेच्या दिवशी सर्वच महिला निर्जळी उपवास करतात. या उपवासात कोणतेही पदार्थ खाल्ले जात नाहीत. आज आम्ही तुम्हाला हरतालिकेच्या शुभेच्छा देण्यासाठी काही संदेश सांगणार आहोत. हे नक्की वाचा.
Hotel Safety Hack : एकट्याने प्रवास केल्याने एक वेगळ्या प्रकारचे स्वातंत्र्य आणि साहस मिळते. पण त्यात काही आव्हाने आणि सुरक्षिततेच्या चिंता देखील येतात. विशेषतः जेव्हा तुम्ही नवीन हॉटेल रूममध्ये राहता.
मागील अनेक वर्षांपासून गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे.म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लाडक्या प्रियजनांना पाठ्वण्यासाठी काही गोड शुभेच्छा सांगणार आहोत.
संपूर्ण देशभरात रक्षाबंधन सण मोठ्या आनंदात उत्साहात साजरा केला जातो. यादिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते. आज आम्ही तुम्हाला लाडक्या प्रियजनांना पाठ्वण्यासाठी काही मराठमोळ्या शुभेच्छा सांगणार आहोत.
संपूर्ण राज्यभरात नारळी पौर्णिमा सण मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. यादिवशी समुद्राला नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे. त्यामुळे नारळी पौर्णिमेनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा गोड शुभेच्छा.
नवविवाहित तरुणींसाठी मंगळागौर अतिशय स्पेशल असते. मंगळागौरीच्या दिवशी देवी पार्वतीची पूजा करून वैवाहिक जीवनात सुख, सौख्य आणि दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते.
पाण्याच्या बाटलीवर Expiry Date लिहिलेली असणं अनिवार्य असतं. पाणी खराब होत नाही तर मग पाण्याच्या बाटलीवर ही Expiry Date कशासाठी याबाबत सविस्तर जाणून घेऊयात...
फ्रेंच लक्झरी ब्रँड लुई व्हिटॉनने त्यांच्या पुरुषांच्या स्प्रिंग समर 2026 कलेक्शनमध्ये एक अनोखी बॅग लाँच केली आहे. भारतीय ऑटो रिक्षाची प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेली बॅग पाहून नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया…
जगभरात दरवर्षी ७ जुलैला जागतिक चॉकलेट दिवस साजरा केला जातो. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चॉकलेट खायला खूप जास्त आवडते. याशिवाय कोणत्याही शुभ प्रसंगी चॉकलेट दिले जाते. नात्यातील गोडवा आणि…
वडिलांच्या प्रेमाला, समर्पणाला आणि त्यागाला कधीच मर्यादा नसतात. त्यांच्या प्रेमाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस दरवर्षी फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. यंदा फादर्स डे रविवार, 15 जून रोजी साजरा…
केळीची साल त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. हे मुरुम, पुरळ, काळी वर्तुळे आणि सुरकुत्या कमी करतात. चेहऱ्यावर साल चोळा आणि कोमट पाण्याने धुवा. केळीच्या सालीने त्वचेला होणारे फायदे, जाणून घ्या
प्रत्येक बहिणीच्या आयुष्यात तिचा भाऊ म्हणजे तिचा आधार असतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला राष्ट्रीय बंधू दिनानिमित्त लाडक्या भावाला पाठवण्यासाठी काही गोड शुभेच्छा सांगणार आहोत.
National Honesty Day 2025: प्रामाणिकपणा हा कोणत्याही नात्याचा खरा पाया असतो. एखाद्या व्यक्तीशी प्रेमाचे नाते जोडताना फक्त भावनांनी नव्हे, तर विश्वासाच्या भक्कम आधारावरच नाते टिकते.
संपूर्ण भारतामध्ये मोठ्या जलौषात हनुमान जयंती साजरा केली जाते. अनेक लोक हनुमानाचे भक्त आहेत. हिंदू पंचांगानुसार हनुमान जयंती 12 एप्रिल ला साजरी केली जाणार आहे. या दिवशी राज्यातील वेगवेगळ्या भागात…
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण देशासाठी संविधान तयार केले. दरवर्षी १४ एप्रिलला सगळीकडे बाबासाहेबांची जयंती मोठ्या जलौषात केली जाते. जाणून घ्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार.
गुढीपाडवा म्हणजे मराठी नवं वर्षांची सुरुवात... या दिवशी प्रत्येक मराठी माणूस आनंदाची, निश्चयाची तसेच ध्येयाची गुढी उभारतो. संपूर्ण राज्यभरात पूर्ण उत्साहाचे वातावरण असते. शुभेच्छा तसेच भेटवस्तूंची देवाणघेवाण केली जाते. या…
संपूर्ण महाराष्ट्रात गुढीपाडवा सण मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. गुढी पाडव्याला हिंदू नवीन वर्ष सुरु होते. सणावाराच्या दिवसांमध्ये अंगणात रांगोळी काढली जाते. याशिवाय दाराच्या समोर गुढी उभारून गुढीची…