Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईत दिवाळीच्या अखेरीस १०० टक्के लसीकरण पूर्ण करणार ; आयुक्त इकबाल सिंह चहल यांची माहिती

दिवाळी ते नाव्हेंबर पर्यंतच्या अखेरीस नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण होतील, हे आमचं लक्ष आहे.  नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबईत १०० टक्के लसीकरण पूर्ण करू, असं मुंबईचे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले आहे. 

  • By Mayur Sawant
Updated On: Aug 13, 2021 | 03:26 PM
iqbalsingh chahal

iqbalsingh chahal

Follow Us
Close
Follow Us:

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होताना दिसत आहे. परंतु काही ठिकाणी अद्यापही कोरोनाचं संक्रमण कमी झालेलं नाहीये. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून निर्बंध आणि शिथिलांची नियमावली जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये अनेक गोष्टी खुल्या करण्यात आल्या असून काही गोष्टींवर अद्यापही कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. दरम्यान, दिवाळी ते नाव्हेंबर पर्यंतच्या अखेरीस नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण होतील, हे आमचं लक्ष आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबईत १०० टक्के लसीकरण पूर्ण करू, असं मुंबईचे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले आहे.

एका दिवसाला १.८ लाख नागरिकांचं लसीकरण

एका वृत्तवाहिनीशी दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, आम्ही दरदिवशी ८०० ते १००० इतक्या लोकांचं लसीकरण करत आहोत. म्हणजेच एका दिवसाला १.८ लाख नागरिकांचं लसीकरण होत आहे. तसेच खाजगी हॉस्पिटल सुद्धा उत्तमरित्या काम करित आहेत. त्यांच्याकडूनही पहिल्या दिवसापासून लसीकरण आणि प्रत्येक गोष्टींमध्ये सहकार्य मिळत आहे. त्यामुळे मी त्यांचा खूप आभारी आहे. असं इकबाल सिंह चहल म्हणाले.

दिवाळीपर्यंत जवळपास ९५ टक्के लोकांचे दोन डोस पूर्ण होतील

त्याचप्रमाणे दिवाळीपर्यंत जवळपास ९५ टक्के लोकांचे दोन डोस पूर्ण होतील. दिवाळी ते नाव्हेंबर पर्यंतच्या अखेरपर्यंत नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण होतील, हे आमचं लक्ष आहे. परंतु आम्ही दिवाळीपर्यंत किंवा नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबईत १०० टक्के लसीकरण पूर्ण करू, असं चहल यांनी म्हटलं आहे.

[read_also content=”देशाच्या राजकारणात ट्विटरकडून हस्तक्षेप, काँग्रेस नेते राहुल गांधी संतापले https://www.navarashtra.com/latest-news/do-not-interrupt-in-the-politics-of-country-by-the-twitter-says-rahul-gandhi-nrms-168598.html”]

पुढे त्यांनी म्हटलं की, नागरिकांचं दोन्ही डोस पूर्ण झाल्यास आम्ही सर्व गोष्टी खुल्या करण्याचा निर्णय घेणार आहोत. असेही चहल यांनी सांगितलं आहे.

Web Title: We will cross 100 vaccination in mumbai says bmc commissioner iqbal singh chahal nrms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2021 | 03:26 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.