परिणामी नक्वी ट्रॉफी घेऊन पळून गेले आणि सोशल मीडियाने त्यांना ट्रॉफी चोर म्हटले. सिंध आणि कराची बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष गुलाम अब्बास जमाल यांनी मोहसिन नक्वी यांचा सन्मान करण्याची घोषणा केली…
कर्णधार सूर्यकुमार यादव आणि खेळाडूंनी मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्याने ट्रॉफी समारंभ वादात सापडला. आशिया कप 2025 चार ट्रॉफीच्या वादावर दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू डिव्हिलियर्स याने मोठे वक्तव्य केले
आशिया कप ट्रॉफीवरून सुरू असलेला वाद दिवसेंदिवस अधिकच तापत चालला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांचा अहंकार कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
आशिया कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तान संघाचा ५ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात कुलदीप यादवने ४ विकेट्स घेऊन संघाच्या विजयात मोठी भूमिका निभावली.
आशिया कप फायनल जिंकल्यानंतर, एसीसीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना कळताच की भारतीय खेळाडू त्यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारणार नाहीत, तेव्हा ते ट्रॉफी न देण्यावर ठाम राहिले.
आशिया कपमध्ये भारताकडून पाकिस्तानला पराभूत व्हावे लागले. हा पराभव जिव्हारी लागल्याने पाकिस्तानी माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरने सोशल मीडियावर आपले दुःख व्यक्त केले आहे.
आशिया कप २०२५ स्पर्धेत अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. विजयानंतर भारताने ट्रॉफी स्वीकारली नाही. त्यानंतर हा वाद आता टोकाला गेला आहे. बीसीसीआयने याबाबत भूमिका घेतली आहे.
आशिया कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा ५ विसकेट्सने पराभव केला आणि विजेतपद जिंकले. या सामन्यात तिलक वर्माने विजयी पारी खेळली. त्याने म्हटले आहे की पाकिस्तानल शब्दाने नाही तर बॅटने उत्तर दिले.
आशिया कप २०२५ च्या स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला. या स्पर्धेत पाकिस्तान संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. यामुळे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने संताप व्यक्त केला आहे.
आशिया कप स्पर्धेची ट्रॉफी मोहसिन नक्वी यांच्याकडून घेण्यास भारतीय संघाने दिला. त्यानंतर नक्वी यांनी ट्रॉफी ताब्यात घेतली. आता एसीसी अध्यक्ष मोहसिन नक्वी भरिय संघाला ट्रॉफी देण्यास तयार झाले आहेत पण त्यांनी…
भारताच्या संघाने जेव्हा पाकिस्तानच्या संघाला तीन वेळा आशिया कपमध्ये पराभूत केले त्यानंतर आता भारताचा संघ हा मायदेशामध्ये परतला आहे. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांचे भव्य स्वागत होत असल्याचा व्हिडिओ…
यादवने दावा केला की पाकिस्तानचा एका विकेटसाठी ११३ धावा आणि त्यांचा १४६ धावांवर पराभव हा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता. त्यांनी तिलक वर्मा यांचे कौतुकही केले. त्याने पाकिस्तानविरुद्ध सामना जिंकून…
आशिया कप २०२५ स्पर्धेत भारताने पाकिस्तान संघाला ५ विकेट्सने पराभूत केले. या विजयानंतर सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषदेत पाकिस्तानी पत्रकाराला त्याची पात्रता दाखवून दिली आहे.
आशिया कप स्पर्धे आधी भारताने २०२४ टी२० विश्वचषक, २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद जिंकले होते. या तीन स्पर्धांमध्ये भारताने जेतेपद जिंकल्याने बीसीसीआयकडून आतापर्यंत संघाला २०४ कोटींचे बक्षीस देण्यात आले आहे.
आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर मात करत पुन्हा एकदा विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. या आशिया कपमध्ये अभिषेक शर्मा प्लेअर ऑफ ऑफ द टूर्नामेंट ठरला आहे.
आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर ५ विकेट्सने विजय मिळवला आणि जेतेपद जिंकले. या विजयासह भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने इतिहास रचला आहे.
भारताने पाकिस्तानला आशिया कप २०२५ मध्ये ५ विकेट्सने हरवत नवव्यांगा विजेतेपद पटकावले आहे. या ऐतिहासिक विजयानंतर सध्या देशभरात आनंदाचे वातावरण आहे. याच वेळी दोन्ही देशात लोकांच्या वेगवेगळ्या रिॲक्शन पाहायला मिळत…
स्पर्धेदरम्यान भारत आणि पाकिस्तान तीन वेळा आमनेसामने आले आणि प्रत्येक वेळी भारताने पाकिस्तानला हरवले. आता आशिया कप जिंकल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी माध्यमांशी संवाद साधला.