Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात त्वचेसंबंधित समस्या उद्भवू नये म्हणून अंघोळीच्या पाण्यात टाका ‘हे’ पदार्थ

पावसाळा सुरु झाल्यानंतर त्वचारोग वाढू लागतात. त्यामध्ये त्वचेला खाज सुटणे, सूज येणे, दुर्गंधी येणे, त्वचा लाल होणे इत्यादी अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. या दिवसांमध्ये त्वचा रोग वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे अंघोळीच्या पाण्यात मीठ किंवा कडुलिंबाची पाने टाकून अंघोळ करावी. यामुळे त्वचारोग बार होण्यास मदत होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 03, 2024 | 11:00 AM
त्वचारोग होऊ नये म्हणून अंघोळीच्या पाण्यात 'हे' पदार्थ टाका

त्वचारोग होऊ नये म्हणून अंघोळीच्या पाण्यात 'हे' पदार्थ टाका

Follow Us
Close
Follow Us:

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सगळीकडे चिखल, ओलावा असतो. पाऊस पडून गेल्यानंतर वातावरणात हळूहळू बदल होऊ लागतो. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्यासोबतच त्वचेची काळजी घेणे सुद्धा तितकंच गरजेचे आहे. पावसाळ्यात त्वचा रोग होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे पावसात भिजून आल्यानंतर किंवा बाहेर जाणून आल्यानंतर स्वच्छ अंघोळ करून आरोग्याची व्यवथित काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर त्वचारोग वाढू लागतात. त्यामध्ये त्वचेला खाज सुटणे, सूज येणे, दुर्गंधी येणे, त्वचा लाल होणे इत्यादी अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य-istock)

पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे चेहरा चिकट होणे किंवा तेलकट होऊ लागते. त्वचा चिकट किंवा तेलकट झाल्यानंतर फंगल इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात होणारे इंन्फेक्शन्स वाढू नये म्हणून त्वचेची काळजी घेणे फार गरजेचे आहे. फंगल इंन्फेक्शन्सपासून त्वचेला बचाव करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात घरगुती पदार्थ वापरून अंघोळ करावी. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात कोणते पदार्थ मिक्स करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

हे देखील वाचा: दिवसभरात किती पाणी प्यावे? जाणून घ्या सविस्तर माहिती

त्वचारोग होऊ नये म्हणून अंघोळीच्या पाण्यात ‘हे’ पदार्थ टाका

कडुलिंबाची पाने:

अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकून अंघोळ केल्यास त्वचा रोग होणार नाही. कडुलिंबाच्या पाण्यात औषधी गुणधर्म असतात, जे त्वचा रोग बरे करण्यासाठी फायदेशीर आहेत.कडुलिंबाच्या पानामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटीसेप्टिक, अँटी-फंगल गुणधर्म असतात. यामुळे त्वचेवर झालेला संसर्ग नाहीसा होतो. घामामुळे येणारी दुर्गंधी कमी करण्यासाठी सुद्धा कडुलिंबाची पाने गुणकारी आहेत. कडुलिंबाचे पाणी बनवण्यासाठी एका भांडयात पाणी घेऊन त्यात कडुलिंबाची पाने टाकून उकळवून घ्या. पाण्यात उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पाणी अंघोळीसाठी वापरा. गरम पाण्यात थंड पाणी टाकून वापरावे.

हे देखील वाचा: हाडांमधील ठिसूळपणा दूर करण्यासाठी आहारात करा ‘या’ विटामिन B 12 Vitamin B12युक्त पदार्थांचा समावेश

त्वचारोग होऊ नये म्हणून अंघोळीच्या पाण्यात ‘हे’ पदार्थ टाका

मीठ:

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक लोक मिठाच्या पाण्याची अंघोळ करतात. मिठाच्या पाण्यात असलेले गुणधर्म त्वचेवर झालेली जखम आणि त्वचा रोग बरे करण्यासाठी मदत करतात. मिठामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात एक चमचा मीठ टाकून अंघोळ करावी. यामुळे खाज किंवा फोड यांसारख्या इतर समस्या उद्भवत नाहीत.

 

टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: Add salt ani neem in the bath water will help you to prevent skin related problems during monsoons

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2024 | 11:00 AM

Topics:  

  • Skin Care

संबंधित बातम्या

सुंदर दिसण्याच्या नादात चेहऱ्यावर कधीच लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा चेहरा अक्षरहः सडेल!
1

सुंदर दिसण्याच्या नादात चेहऱ्यावर कधीच लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा चेहरा अक्षरहः सडेल!

चेहऱ्यावरील सर्व डाग, मुरुम एका आठवड्यातच होतील गायब; फक्त 5 मिनिटांतच भारतीय मसाल्यांपासून घरी बनवा हे मॅजिकल ड्रिंक
2

चेहऱ्यावरील सर्व डाग, मुरुम एका आठवड्यातच होतील गायब; फक्त 5 मिनिटांतच भारतीय मसाल्यांपासून घरी बनवा हे मॅजिकल ड्रिंक

10 सवयींमुळे जपानी लोक जगतात 100 वर्षाचे दीर्घायुष्य, 45 व्या वर्षीही 25 चे तारूण्य; जाणून घ्या सिक्रेट
3

10 सवयींमुळे जपानी लोक जगतात 100 वर्षाचे दीर्घायुष्य, 45 व्या वर्षीही 25 चे तारूण्य; जाणून घ्या सिक्रेट

त्वचेसोबतच केसांसाठीही फायदेशीर ठरतात स्वयंपाकघरात वापरले जाणारे हे 4 मसाले, यांचा वापर तुमच्यासाठी कोणत्या वरदानाहून कमी नाही
4

त्वचेसोबतच केसांसाठीही फायदेशीर ठरतात स्वयंपाकघरात वापरले जाणारे हे 4 मसाले, यांचा वापर तुमच्यासाठी कोणत्या वरदानाहून कमी नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.