Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नानंतर पुरुष का दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होतात? कारणे ऐकून तुम्हीही हादराल

एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर किंवा विवाहबाह्य संबंध ही फार चुकीची संकल्पना आहे मात्र तरीही लोक यात का अडकतात तुम्हाला माहिती आहे का? चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात यामागची कारणे स्पष्ट केली आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 22, 2024 | 08:15 PM
लग्नानंतर पुरुष का दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होतात? कारणे ऐकून तुम्हीही हादराल

लग्नानंतर पुरुष का दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होतात? कारणे ऐकून तुम्हीही हादराल

Follow Us
Close
Follow Us:

काळासोबतच अनेक गोष्टी बदलत चालल्या आहेत. आधुनिक काळासोबतच रिलेशनशिप मधल्या गोष्टीही बदलत चालल्या आहेत. एक काळ होता जेव्हा परस्त्री मातेसमान आणि पर पुरुष बंधूसमान मानला जात असे. मात्र काळानुसार आता ही गोष्ट देखील बदलून गेली आहे. आताच्या जगात प्रेमाच्या व्याख्या देखील पूर्वीसारख्या राहिल्या नाहीत. यात बरेच बदल दिसून आले. आजकाल पुरुष असो वा स्त्री सर्वांनाच लग्नानंतर इतरांच्या पार्टनरबाबत अधिक आकर्षण वाटू लागतं. बऱ्याचदा असे दिसून आले ही की, लग्नानंतरही व्यक्ती इतरांकडे फार सहजतेने आकर्षित होतो. असे घडण्यामागचे नक्की कारण काय ते आज आपण जाणून घेणार आहोत. आचार्य चाणक्यांनी आपल्या चाणक्यनीतीमध्ये याबाबत भाष्य केले आहे. चाणक्य हे केवळ तत्त्वज्ञ नव्हे, तर समाजशास्त्राचेही जाणकार होते.

त्यांनी आपल्या नीतिशास्त्रात जीवनातील अनेक पैलूंवर भाष्य केले आहे. यातीलच एक महत्त्वाचा विषय म्हणजे ‘मानवी वर्तन आणि नातेसंबंधांमधील गुंतागुंत’. आजच्या काळातही चाणक्याचे विचार आधुनिक रिलेशनशिपवर प्रकाश टाकणारे आहेत. इतरांच्या जोडीदाराबाबत वाटणारे आकर्षण हा त्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. इतरांच्या जोडीदाराबाबत हे आकर्षण का निर्माण होत आणि याची कारणे काय हे या नीतिशास्त्रात सांगण्यात आले आहेत.

लाईफस्टाईल संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आभासी आकर्षण असणे

आचार्य चाणक्याच्या मते, जी गोष्ट सहज मिळत नाही त्याबाबत आपल्या मनात आकर्षण वाढू लागते. इतरांच्या जोडीदाराकडे पाहताना आपण फक्त त्याचं रंग-रूप, वागणूक आणि त्यांच्या आयुष्यातील आनंद पाहतो, ज्यामुळे आपल्या मनात एक काल्पनिक आकर्षण निर्माण होत. मात्र हे आकर्षण फक्त बाह्य देखाव्यावर आधारित असते जे वास्तव्यापासून फार दूर असते. याची जाणीव चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात करून दिली आहे.

नवीनतेच आकर्षण

मनुष्याची वृत्तीतच ती आहे की याला नेहमीच नवीन गोष्टी हव्या असतात. मानवी मनाला नेहमीच नवीनतेची ओढ असते. मीच नवीनतेची ओढ असते. चाणक्य म्हणतात, जेव्हा एकाच व्यक्तीसोबत दीर्घकाळ राहतो, तेव्हा आपण त्यांच्या उणिवांवर अधिक लक्ष केंद्रित करू लागतो. त्याचवेळी दुसऱ्या व्यक्तीबाबतच आकर्षण हे त्याहून फार तीव्र असत. मात्र, या आकर्षणामुळे नात्यातील बांधिलकी गमावण्याचा धोका निर्माण होतो.

लाईफस्टाईल संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मनातील असमाधान

चाणक्याच्या मते, जर एखाद्या व्यक्तीच वैवाहिक जीवन समाधानी नसेल तर त्या त्याच मन दुसऱ्याच्या जोडीदाराकडे अधिक आकर्षित होऊ लागतं. नातेसंबंधांमधील संवादाचा अभाव, विश्वासाचं तुटणं, किंवा भावनिक गरजा पूर्ण न होणं अशा गोष्टी हे आकर्षण वाढवण्यास कारणीभूत ठरत असतात. चाणक्याच्या मते, संवाद आणि परस्पर समजूतदारपणा हा अशा समस्या सोडवण्यासाथीचा एक प्रभावी मूलमंत्र आहे.

चाणक्याच्या नीतिशास्त्रातून आपल्याला मानवी स्वभावाची आणि नातेसंबंधांची सखोल माहिती मिळते. इतरांच्या जोडीदाराबाबत वाटणार आकर्षण ही एक नैसर्गिक भावना आहे मात्र यावर नियंत्रण मिळवता आलं पाहिजे. यासाठी समाधान, संवाद आणि आत्मपरीक्षण यांचा अवलंब करणे गरजेचे आहे.

टीप – ही माहिती केवळ वाचनाकरिता देण्यात आली आहे. कोणताही दावा आम्ही करत नाही. संकेतस्थळांवरून अभ्यास करून मिळालेल्या माहितीनुसार ही माहिती असून वाचकांच्या ज्ञानात अधिक भर घालण्याचा हा प्रयत्न आहे.

Web Title: After marriage why do men fall in love with other women chanakya niti explain reasons of extra marital affairs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2024 | 08:15 PM

Topics:  

  • chanakyaniti
  • Relationship Tips
  • special attraction

संबंधित बातम्या

Dating की जुगाड? शहरात वाढतोय होबोसेक्सुअलिटी डेटिंग ट्रेंड, काय आहे नात्यातील हे नवे गौडबंगाल
1

Dating की जुगाड? शहरात वाढतोय होबोसेक्सुअलिटी डेटिंग ट्रेंड, काय आहे नात्यातील हे नवे गौडबंगाल

Physical Relation: शारीरिक संबंध ठेवल्याने नातं सुधारतं का? तज्ज्ञांनी केला खुलासा
2

Physical Relation: शारीरिक संबंध ठेवल्याने नातं सुधारतं का? तज्ज्ञांनी केला खुलासा

Chanakya Niti: लग्नानंतर कसे व्हाल आनंदी? चाणक्याने सांगितले होते गुप्त रहस्य, वाचाच!
3

Chanakya Niti: लग्नानंतर कसे व्हाल आनंदी? चाणक्याने सांगितले होते गुप्त रहस्य, वाचाच!

Relationship Tips: Date Them Till You Hate Them, काय आहे नवा रिलेशनशिप ट्रेंड; लोकांना का आवडतोय?
4

Relationship Tips: Date Them Till You Hate Them, काय आहे नवा रिलेशनशिप ट्रेंड; लोकांना का आवडतोय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.