आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या धोरणांमध्ये स्त्रीला जीवनाची सर्वात मोठी शक्ती आणि त्याच स्त्रीला सर्वात मोठी कमजोरी म्हटले आहे. पण त्यांच्या असे म्हणण्यामागील कारण काय आहे? चला सविस्तरपणे जाणून घेऊया.
अनेक मुलं महिलांना इंप्रेस करण्यासाठी नवनवीन उपायांच्या शोधात असतात मात्र त्यांना हे ठाऊक नसतं की, पुरुषांमधील काही सामान्य गुण महिलांना त्यांच्याकडे आकर्षित करत असतात. हे कोणते गुण आहेत ते जाणून…
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर किंवा विवाहबाह्य संबंध ही फार चुकीची संकल्पना आहे मात्र तरीही लोक यात का अडकतात तुम्हाला माहिती आहे का? चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात यामागची कारणे स्पष्ट केली आहेत.
आचार्य चाणक्यांनी आपल्या नितीशास्त्रात जीवनातील अनेक गोष्टींविषयी भाष्य केले आहे. यात त्यांनी जीवन जगण्याचे काही सरळ, सोपो मार्ग सांगितले आहेत. यात मानवाचा स्वभाव आणि गुणांविषयीही भाष्य करण्यात आले आहे.
पुरुषांनो चाणक्यनीतीत सांगितलेल्या या गोष्टींचे आचरण करा नाही लेण्याचे देणे पडतील. चाणक्यनीतीत सांगितलेल्या गोष्टींचे आचरण केल्यास माणसाचे आयुष्य सुखकर आणि समाधानकारक जाते अशी मान्यता आहे.
चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात लग्न करताना स्त्रीचे कोणते गुण पाहावेत याविषयी भाष्य केले आहे. या नीतिशास्त्रात सांगितल्याप्रमाणे वागल्यास माणूस कधीही अपयशी ठरणार नाही, असे मानले जाते. (फोटो सौजन्य: istock)
चाणक्यनीती समाज, राजकारण, धर्म आणि कर्माविषयी मार्गदर्शन करते. या चाणक्यनीतीमध्ये आचार्य चाणक्यांनी लिहिले आहे की, महिला कोणतेही महत्त्वाचे काम करताना फार विचार करतात आणि नंतर असे पाऊल उचलतात ज्याचा त्यांना…
चाणक्याने सांगितलेली धोरणे आजही प्रभावी आणि सत्याच्या जवळ आहेत. विशेष म्हणजे आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टी मानवाला जीवनात ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरित करतात.
पालकांनी यासाठी आपला वेळ सार्थकी लावावा, चांगले काम करावे. यासाठी सर्व लोकांनी आपले काम म्हणजेच कर्तव्य पार पाडले पाहिजे. जे पालक मुलांची काळजी घेत नाहीत, त्यांना प्रत्येक क्षणी आव्हाने आणि…
युवावस्था हा माणसाच्या आयुष्यातला सर्वांत महत्त्वाचा टप्पा असतो. या काळात युवकांनी स्वतःमध्ये असलेली हुशारी, कौशल्यं शोधावीत आणि समजून घ्यावीत. या हुशारीचा वापर पूर्ण शक्तीनं योग्य दिशेने करावा.
बुद्धिमत्तेने संपन्न असलेला कौटिल्य आपल्या धोरणांच्या जोरावरच प्रत्येक व्यक्तीला समृद्धीचा मार्ग दाखवू शकतो. तसंच आचार्य चाणक्य यांनी माणसाला एक अशी गोष्ट सांगितली आहे, ज्याचे पालन करून माणूस कधीही दुःखी राहू…
काही स्त्रिया अशा असतात लग्नानंतर त्या आपल्या कुटुंबाचे जीवन आनंदाने भरून देतात. या वातिरिक्त काही स्त्रियांच्या सवयी आणि दुर्गुणांमुळे त्यांच्या कुटुंबाची शांतता भंग पावते.
चाणक्य नीतीनुसार माणसाचे आयुष्य अनमोल असते. जो वेळ जातो तो पुन्हा परत येऊ शकत नाही. अशा वेळी वेळेचा सदुपयोग करून जीवन यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत.
आचार्य चाणक्य यांच्या मते, जीवनातील यश हे परिश्रम, धोरण आणि वेळेचे व्यवस्थापन यावर अवलंबून असते. यासोबत आणखी एक गोष्ट आहे, ज्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही असे केले…
आचार्य चाणक्यंनी लिहिलेल्या चाणक्य नीती ग्रंथाचे शब्द आजही प्रासंगिक आहेत. या कारणास्तव, शेकडो वर्षे उलटून गेल्यानंतरही, मोठ्या संख्येने लोक आचार्य चाणक्यांचे वचन वाचतात आणि त्यांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतात.