आजकाल विवाहबाह्य संबंध हे सामान्य झाले आहेत आणि ते ऑफिसमध्ये सर्वात सामान्य आहेत. तुमच्या नवऱ्याचे वा बायकोचे कोणा अन्य व्यक्तीसह संबंध आहेत की नाही हे कसं ओळखावं, जाणून घ्या सोपे…
नात्यात प्रेम आणि विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे, पण आपला जोडीदार सतत आपल्यापासून काही लपवत आहे असं तुम्हाला वाटतं आहे का? आजकाल ट्रेंडिंगमध्ये याला ‘पॉकेटिंग’ असं म्हटलं जातं, जाणून घ्या
महानगरांमध्ये वाढत्या घरांच्या किमती आणि एकाकीपणामुळे समलैंगिकतेच्या प्रवृत्तीला चालना मिळत आहे. हे संबंध प्रेमापेक्षा सोयी आणि निवाऱ्यावर आधारित आहेत, हा ट्रेंड आता वाढीला लागला आहे.
अनेकदा नातं बिघडत असेल तर लोक म्हणतात की शारीरिक संबंध ठेवल्यानंतर नातेसंबंध सुधारू लागतात. यात किती तथ्य आहे आणि याबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात? याबाबत अधिक माहिती या लेखातून आपण घेऊया
आचार्य चाणक्य यांचा असा विश्वास होता की वैवाहिक जीवनात यशाचा आधार आदर, विश्वास, वेळ, त्याग आणि संयम आहे. या गुप्त सूत्रांचा अवलंब करून, प्रत्येक जोडपे त्यांचे नाते प्रेम, आपुलकी आणि…
आजच्या काळात नात्यांचे नवे ट्रेंड दिसून येतात. कधी सिच्युएशनशिप, कधी स्लो फॅशन, आजकाल एक नवीन ट्रेंड खूप वेगाने व्हायरल होत आहे. चला जाणून घेऊया या ट्रेंडबद्दल.
नातं कोणतंही असो, ते टिकवण्यासाठी माणसाने काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. अभिनेत्री भाग्यश्रीने खूपच लहान वयात लग्न केले आणि आजही तिचं नातं उत्तम आहे, याबद्दल काय म्हणणे आहे ते…
मेट्रो शहरांमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. भारतात ते कायदेशीर आहे पण त्याचे काही तोटे देखील आहेत. Live In मध्ये राहण्याआधी कायदा जाणून घ्यायलाच हवा
बऱ्याचदा लोकांना असे वाटते की नात्यातील विश्वासघात किंवा फसवणूक यामुळेच नातं तुटते, पण तसे नाही. Relationship Experts म्हणतात की यामागे इतरही अनेक कारणे असू शकतात. चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया
काही जोडपी आता LAT - लिव्हिंग अपार्ट टुगेदर ही पद्धत स्वीकारत आहेत. LAT आता शहरी आणि तरुण जोडप्यांमध्ये वाढत्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. नक्की काय आहे हा ट्रेंड? वाचा
अनेकदा लग्नानंतर १५-२० वर्षानीही घटस्फोट झाल्याचे ऐकू येत आहे. तर लव्ह मॅरेज केल्यानंतर प्रेम कुठे संपतं असाही प्रश्न पडतो. याला नक्की काय कारणं आहेत? नातं का तुटतंय जाणून घ्या
Toxic लोक तुमचे जीवन नियंत्रित करू शकतात आणि तुमचे भावनिक स्वातंत्र्य नष्ट करू शकतात, म्हणून अशा लोकांपासून अंतर ठेवणे महत्वाचे आहे. जया किशोरी यांनी सोप्या टिप्स दिल्या असून तुम्हीही वाचा
आजच्या मुलींना फक्त देखणेपण नव्हे, तर हुशारी, नेतृत्वगुण आणि समजूतदारपण असलेले मुलं अधिक आकर्षित करतात. स्मार्टनेस म्हणजे केवळ स्टाइल नाही, तर जबाबदारी आणि भावनिक स्थैर्याचाही समतोल आहे.
गर्लफ्रेंड मिळवण्यासाठी आधी स्वतःवर प्रेम करा, आत्मविश्वास वाढवा आणि प्रामाणिक, समजूतदार आणि सकारात्मक व्यक्तिमत्त्व जोपासा. नातं घडायला वेळ लागतो, त्यामुळे संयम ठेवा आणि जबाबदारीने वागा.
प्रेमानंद महाराजांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते आजच्या सामाजिक रचनेवर काही टिप्पणी करताना दिसत आहेत, ज्यावर टीका होत आहे. पण संपूर्ण सत्य काय आहे?
अॅशले मॅडिसनच्या जून २०२५ च्या आकडेवारीनुसार, कांचीपुरम लग्नानंतरच्या अफेअर्समध्ये आघाडीवर आहे. दिल्ली-एनसीआरमधील नऊ शहरे टॉप २० मध्ये आहेत. जाणून घ्या संपूर्ण धक्कादायक यादी
आजकाल लग्नाचा ट्रेंड पूर्वीच्या तुलनेत खूप बदलला आहे. पूर्वी मुलींना डेटिंगसाठी वयापेक्षा अधिक मोठी मुलं आवडायची पण आता गेल्या काही वर्षांपासून ही संकल्पनाच बदलली आहे. का मुलींना आवडत आहेत वयापेक्षा…