Toxic Relationship असे असते ज्यामध्ये प्रेमापेक्षा ताण, संशय आणि भावनिक थकवा जास्त जाणवतो. अशा नात्यात मानसिक शांतता व्यक्ती गमावते. म्हणूनच टॉक्झिक नात्यातून वेळेवर बाहेर पडणे अत्यंत महत्वाचे आहे.
"मी तुझ्यावर प्रेम करतो वा करते" या शब्दाचा गणितीय कोड काय आहे? जर तुम्ही खरे प्रेमी असाल, तर गणितात त्याचा अर्थ काय आहे तुम्हाला माहीत असेल. हे वाचून तुम्ही गोंधळलात…
पत्नी म्हणजे उपभोगाचे साधन आहे का? जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी या मुद्द्यावर भाष्य केले आहे. ते पतीच्या जीवनात पत्नीची भूमिकादेखील स्पष्ट करतात. पत्नीचे नक्की पतीच्या आयुष्यातील स्थान काय आहे?
Emotional Cheating : नात्यांमध्ये जाणवणारा दुरावा पुढे मोठे बदल घडवून आणतो. मन दुसऱ्याकडे वेधलं गेलं की जोडीदाराकडून गोष्टी लपविल्या जातात आणि यातून जन्म होतो इमोशनल चीटिंगचा... याचे काही प्रमुख संकेत…
प्रेमविवाह करूनही तुमचं सतत भांडण होत असेल, एकत्र राहताना काही गोष्टी चुकत असतील तर तुम्ही या नात्याचा नव्याने विचार करण्याची गरज आहे. प्रेमानंद महाराजांनी नात्यातील कडवटपणा दूर करण्यासाठी टिप्स दिल्या…
आजकाल विवाहबाह्य संबंध हे सामान्य झाले आहेत आणि ते ऑफिसमध्ये सर्वात सामान्य आहेत. तुमच्या नवऱ्याचे वा बायकोचे कोणा अन्य व्यक्तीसह संबंध आहेत की नाही हे कसं ओळखावं, जाणून घ्या सोपे…
नात्यात प्रेम आणि विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे, पण आपला जोडीदार सतत आपल्यापासून काही लपवत आहे असं तुम्हाला वाटतं आहे का? आजकाल ट्रेंडिंगमध्ये याला ‘पॉकेटिंग’ असं म्हटलं जातं, जाणून घ्या
महानगरांमध्ये वाढत्या घरांच्या किमती आणि एकाकीपणामुळे समलैंगिकतेच्या प्रवृत्तीला चालना मिळत आहे. हे संबंध प्रेमापेक्षा सोयी आणि निवाऱ्यावर आधारित आहेत, हा ट्रेंड आता वाढीला लागला आहे.
अनेकदा नातं बिघडत असेल तर लोक म्हणतात की शारीरिक संबंध ठेवल्यानंतर नातेसंबंध सुधारू लागतात. यात किती तथ्य आहे आणि याबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात? याबाबत अधिक माहिती या लेखातून आपण घेऊया
आचार्य चाणक्य यांचा असा विश्वास होता की वैवाहिक जीवनात यशाचा आधार आदर, विश्वास, वेळ, त्याग आणि संयम आहे. या गुप्त सूत्रांचा अवलंब करून, प्रत्येक जोडपे त्यांचे नाते प्रेम, आपुलकी आणि…
आजच्या काळात नात्यांचे नवे ट्रेंड दिसून येतात. कधी सिच्युएशनशिप, कधी स्लो फॅशन, आजकाल एक नवीन ट्रेंड खूप वेगाने व्हायरल होत आहे. चला जाणून घेऊया या ट्रेंडबद्दल.
नातं कोणतंही असो, ते टिकवण्यासाठी माणसाने काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. अभिनेत्री भाग्यश्रीने खूपच लहान वयात लग्न केले आणि आजही तिचं नातं उत्तम आहे, याबद्दल काय म्हणणे आहे ते…
मेट्रो शहरांमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. भारतात ते कायदेशीर आहे पण त्याचे काही तोटे देखील आहेत. Live In मध्ये राहण्याआधी कायदा जाणून घ्यायलाच हवा
बऱ्याचदा लोकांना असे वाटते की नात्यातील विश्वासघात किंवा फसवणूक यामुळेच नातं तुटते, पण तसे नाही. Relationship Experts म्हणतात की यामागे इतरही अनेक कारणे असू शकतात. चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया
काही जोडपी आता LAT - लिव्हिंग अपार्ट टुगेदर ही पद्धत स्वीकारत आहेत. LAT आता शहरी आणि तरुण जोडप्यांमध्ये वाढत्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. नक्की काय आहे हा ट्रेंड? वाचा
अनेकदा लग्नानंतर १५-२० वर्षानीही घटस्फोट झाल्याचे ऐकू येत आहे. तर लव्ह मॅरेज केल्यानंतर प्रेम कुठे संपतं असाही प्रश्न पडतो. याला नक्की काय कारणं आहेत? नातं का तुटतंय जाणून घ्या
Toxic लोक तुमचे जीवन नियंत्रित करू शकतात आणि तुमचे भावनिक स्वातंत्र्य नष्ट करू शकतात, म्हणून अशा लोकांपासून अंतर ठेवणे महत्वाचे आहे. जया किशोरी यांनी सोप्या टिप्स दिल्या असून तुम्हीही वाचा
आजच्या मुलींना फक्त देखणेपण नव्हे, तर हुशारी, नेतृत्वगुण आणि समजूतदारपण असलेले मुलं अधिक आकर्षित करतात. स्मार्टनेस म्हणजे केवळ स्टाइल नाही, तर जबाबदारी आणि भावनिक स्थैर्याचाही समतोल आहे.