Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हे’ तीन गुण असणाऱ्या स्त्रिया असतात खूपच भाग्यवान; वाचा काय सांगतात आचार्य चाणक्य

काही स्त्रिया अशा असतात लग्नानंतर त्या आपल्या कुटुंबाचे जीवन आनंदाने भरून देतात. या वातिरिक्त काही स्त्रियांच्या सवयी आणि दुर्गुणांमुळे त्यांच्या कुटुंबाची शांतता भंग पावते.

  • By Aparna Kad
Updated On: Apr 08, 2022 | 10:16 AM
‘हे’ तीन गुण असणाऱ्या स्त्रिया असतात खूपच भाग्यवान; वाचा काय सांगतात आचार्य चाणक्य
Follow Us
Close
Follow Us:

असे म्हणतात की लग्नानंतर मुलीचे भाग्य आणि भविष्य तिच्या पतीसोबत जोडले जाते आणि ते खरेही आहे म्हणजे लग्नानंतर पत्नी जे काही चांगले वाईट कर्म करते त्याचा चांगला वाईट प्रभाव पतीच्या जीवनावरही पडतो लग्न हे असे बंधन आहे. त्यामुळे दोन व्यक्ती एकत्र येतात आणि त्यांचे जीवन एकमेकांशी जोडले जाते मग एकमेकांच्या चांगल्या वाईट गोष्टींचा प्रभाव एकमेकांवर पडणारच.

काही स्त्रिया अशा असतात लग्नानंतर त्या आपल्या कुटुंबाचे जीवन आनंदाने भरून देतात. या वातिरिक्त काही स्त्रियांच्या सवयी आणि दुर्गुणांमुळे त्यांच्या कुटुंबाची शांतता भंग पावते.

चाणक्य नीतीनुसार एका आदर्श स्त्रीमध्ये हे सात गन असेल तर तिचे कुटुंब आणि ती स्वतः भाग्य उजळवू शकते.

१. जी स्त्री धार्मिक असते मनोभावे व श्रद्धा पूर्वक भगवंतांचे पूजन करते अशा स्त्रीचा पती नेहमी धनवान असतो. तसेही भगवंतांचे मनोभावे पूजन केले तर त्या घरात देवी लक्ष्मी के सदा वास्तव्य असते त्याशिवाय यामुळे घरातील वातावरणही प्रसन्न राहते.

२. चाणक्य पुढे म्हणतात की जी स्त्री आपल्या घराकडे व्यवस्थित लक्ष देते आणि घरातले काम शांततेत आणि मन लावून करते. त्या स्त्रीचा पती हा नेहमी सुखी व समाधानी असतो जी स्त्री दारात आलेल्या याचकाला कधीही परत पाठवत नाही काहीना काही दानधर्म करीत राहते त्या स्त्रीचे घरही धनधान्याने नेहमी भरलेले राहते

३. जी स्त्री पैशाचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करते. अनावश्यक खर्च टाळते व बचत करते अशी स्त्री तिच्या कुटुंबालाआर्थिकदृष्टया सक्षम बनविते.

 

Web Title: Chanakyaniti says women with these qualities are really lucky nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2022 | 10:11 AM

Topics:  

  • chanakya
  • chanakyaniti

संबंधित बातम्या

Chanakya Niti: लग्नानंतर कसे व्हाल आनंदी? चाणक्याने सांगितले होते गुप्त रहस्य, वाचाच!
1

Chanakya Niti: लग्नानंतर कसे व्हाल आनंदी? चाणक्याने सांगितले होते गुप्त रहस्य, वाचाच!

Chanakya Niti: महिलांना का म्हटले जाते आयुष्यातील सर्वात मोठी ताकद आणि दुर्बलता? आचार्य चाणक्यांचे रहस्य
2

Chanakya Niti: महिलांना का म्हटले जाते आयुष्यातील सर्वात मोठी ताकद आणि दुर्बलता? आचार्य चाणक्यांचे रहस्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.