Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नारळ पाणी पिल्याने ‘या’ समस्या होतात दूर, जाणून घ्या सविस्तर

नारळ हे फळ प्रत्येक सीझनमध्ये उपलब्ध असत. दररोज नारळाचे पाणी पिल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. नारळ हे पोषक तत्वाने भरलेले असते. त्यामुळे नारळाचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 11, 2024 | 06:01 PM
नारळ पाणी पिल्याने ‘या’ समस्या होतात दूर, जाणून घ्या सविस्तर
Follow Us
Close
Follow Us:

नारळ हे फळ प्रत्येक सीझनमध्ये उपलब्ध असत. दररोज नारळाचे पाणी (Coconutwater) पिल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. नारळ हे पोषक तत्वाने भरलेले असते. त्यामुळे नारळाचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. नारळ पाणी पिल्याने शरीराला थंडावा मिळतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नारळ पाणी पिण्यास जास्त प्राधान्य दिले जाते. नारळ पाणी हे प्रत्येक सीझनमध्ये पिले तरी चांगले असते. नारळपाणी शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्याचे काम करते. नारळ पाणी हे शरीरासाठी पोषण आहे.

नारळ पाणी पिल्याने त्वचेचे आरोग्य जपले जाते. यामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे अधिक जण नारळ पाणी पिण्यास पसंती दर्शवतात. नारळ पाण्यासारखे चांगले ड्रिंक नाही. यामध्ये व्हिटामिन सी आणि ई असते. रक्त शर्करेची पातळी नारळ पाणी पिल्याने कमी होते. चला तर जाणून घेऊया नारळ पाणी पिल्याने शरीराला कोणते आरोग्यदायी फायदे होतात.

पचन क्रिया सुधारते

नारळ पाण्यात आलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारते. यामध्ये एंजाईम असतात. ज्यामुळे अन्न पचन होण्यास मदत होते. ज्या व्यक्तींना पोटासंबंधित समस्या असतील अश्यानी रोज एक नारळपाणी पिणे गरजेचे आहे. यामुळे पचनक्रिया सुधारते.

किडनी स्टोनपासून आराम मिळतो

किडनी स्टोनचा त्रास जाणवू लागल्यानंतर अनेकदा डॉक्टर नारळ पाणी पिण्याचा सल्ला देतात. किडनी स्टोनचा त्रास झाल्यास नारळपाणी पिल्यानंतर आराम मिळतो. किडनी स्टोन होणाऱ्या खनिजाचे प्रमाण कमी होते. नारळ पाणी हे पोटातील किडनी स्टोन रोखण्यासाठी आणि संपविण्यासाठी मदत करते.

इलेक्ट्रोलाइट संतुलित होतात

नारळ पाण्यामध्ये पोटॅशियम, सोडीयम आणि मॅग्नीशियम आढळून येते. यामुळे शरीरातील लेक्ट्रोलाईट्स द्रव संतुलन करण्यास मदत करतात. ज्या व्यक्तींना सतत घामाची समस्या जाणवत असेल अश्यानी रोजच्या आहारात एक नारळ पाण्याचा समावेश केला पाहिजे. यामुळे घामाची समस्या हळूहळू कमी होते.

रक्तदाब नियंत्रित राहतो

नारळ पाणी हे उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीसाठी वरदान आहे. यामुळे ही समस्या कमी होते. नारळ पाण्यामध्ये हाय पोटॅशियमच्या गुणधर्म आणि सोडीयमचा प्रभाव करून संतुलित होण्यास मदत होते.

Web Title: Drinking coconut water gets rid of these problems know in detail tips benefit health skin care food nrsk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2024 | 06:01 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.