Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jal Jeevan Mission व स्वच्छ भारत मिशनच्या १ हजार २०० कर्मचाऱ्यांचा असहकार; व्हाॅट्सॲप ग्रुपमधून एकाचवेळी बाहेर

राज्य शासनाला या विभागाने अनेक प्रथम पुरस्कार मिळवून दिले. मात्र, शासनाने कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडले असून, तीन वर्षांपासून तीन महिन्यांचे एकत्रित वेतन दिले जाते, असा संघटनेचा आरोप आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 06, 2025 | 07:37 PM
Contract employees strike Maharashtra,

Contract employees strike Maharashtra,

Follow Us
Close
Follow Us:
  • २० वर्षांपासून जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन विभागात कार्यरत १ हजार २०० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या
  • असहकार
  • शासनाच्या राज्यस्तरीय व्हाॅट्सॲप ग्रुपमधून एकाचवेळी बाहेर
  • २० वर्षांपासून या विभागात कर्मचारी कार्यरत आहेत, ज्यांना नोकरीत १० वर्षे झाले. त्यांना कायम करण्याची मागणी
Solapur News : मागील २० वर्षांपासून जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन विभागात कार्यरत १ हजार २०० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने शुक्रवारी (दि. ५) शासनाच्या राज्यस्तरीय व्हाॅट्सॲप ग्रुपमधून एकाचवेळी बाहेर पडले. सोमवारपासून (8 डिसेंबर ) काळी फीत लावून काम करत असहकार आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा राज्यस्तरीय कृती समितीने दिला आहे.

Ahilyanagar News: राहुरीत 85 वाहनांवर धडक कारवाई! 44 हजारांचा दंड वसूल करत पोलिसांची मोहीम यशस्वी

राज्य कृती समितीचे अध्यक्ष रमांकात गायकवाड, कार्याध्यक्ष सचिन जाधव, उपाध्यक्ष ऋषीकेश शिलवंत, उपाध्यक्ष. विलास निकम यांनी हा इशारा दिला आहे. राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देणेत आली आहेत. नागपूर येथे भेटणे साठी सोमवारी शिष्ट मंडळ जात आहे.

जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन या दोन्ही योजना कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने राबविल्या जात आहेत. ग्रामस्थांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे, पाणीकर गोळा करणे, देखभाल दुरुस्ती, ग्रामस्थांना प्रोत्साहित करण्यासाठी बैठका घेणे, स्वच्छ भारत मिशनअंतर्गत वैयक्तिक शौचालय, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, सार्वजनिक शौचालय, सांडपाणी घनकचरा व मैला गाळ व्यवस्थापन तसेच गोबरधन आदी योजना राबविण्यात येतात. राज्य शासनाला या विभागाने अनेक प्रथम पुरस्कार मिळवून दिले. मात्र, शासनाने कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडले असून, तीन वर्षांपासून तीन महिन्यांचे एकत्रित वेतन दिले जाते, असा संघटनेचा आरोप आहे.

Indigo flight crisis: विमान तिकिटे महाग झाल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय; कमाल भाडे मर्यादा निश्चित, जाणून घ्या नवीन दरांची यादी

२० वर्षांपासून या विभागात कर्मचारी कार्यरत आहेत, ज्यांना नोकरीत १० वर्षे झाले. त्यांना कायम करण्याबाबत औरंगाबाद मॅट कोर्टाचा निकाल लागला. त्यावरही शासन कोणतीही भूमिका घेत नाही, असा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (दि. ५) जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांना निवेदन सादर केले. यावेळी बंडू हिरवे, प्रकाश उमक, साजिद निजामी, मनोज डांगरे, कृष्णकांत खानझोडे, तृष्णांत शेंडे, प्रफुल्ल मत्ते, प्रवीण खंडारे, गीतेश गुप्ता, पायल फटिंग, प्रियंका रामटेके, नरेंद्र रामटेके, विशाल जुमळे आदी उपस्थित होते.

 

 

Web Title: 1200 contract staff of jal jeevan swachh bharat mission exit state whatsapp group in protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 07:37 PM

Topics:  

  • Jal Jeevan Mission

संबंधित बातम्या

Chandrapur News: जलजीवन आणि स्वच्छ भारत मिशन कर्मचाऱ्यांनी पुकारले असहकार आंदोलन; सरकारकडे केल्या या मागण्या
1

Chandrapur News: जलजीवन आणि स्वच्छ भारत मिशन कर्मचाऱ्यांनी पुकारले असहकार आंदोलन; सरकारकडे केल्या या मागण्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.