Jal Jeevan Mission : जलजीवन मिशन योजना ही केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी जाहीर करण्यात आलेली महत्त्वकांक्षी आणि महत्त्वपूर्ण योजना होती. मात्र याचा कोट्यवधी रुपयांचा निधी रखडला आहे.
Jitendra Awhad on Harshal Patil suicide : सांगलीतील जलजीवन मिशनच्या युवा कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील याने आत्महत्या केली आहे. सरकारने पैसे न दिल्याने त्याने हे पाऊल उचलले आहे.
मराठवाड्यातील दुष्काळ हटविण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना अत्यंत महत्वाची असून या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून विशेष बाब म्हणून निधी मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पुरंदर तालुक्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात ३३४ कोटी रुपयांच्या योजना प्रत्येक गावासाठी मंजूर करण्यात आल्या. योजनांचे वाजतगाजत भूमिपूजन करण्यात आले.
केंद्र सरकारने जलजीवन मिशन हाती घेतले आहे. या अंतर्गत प्रत्येक घरात नळाने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. या योजनेच्या माध्यमातून सुरुवातीला ज्या घरांमध्ये नळ कनेक्शन आहे, त्या घरांची माहिती संकलित करण्यात…
‘जल जीवन मिशन’ अंतर्गत जिल्ह्यात विद्यार्थ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचे महत्व व जलसंवर्धन या विषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने आयोजित करण्यात आले होते. या तालुकास्तरीय स्पर्धेतील विजेत्या पहिल्या तीन स्पर्धकांसाठी येत्या मंगळवारी…
जल जीवन मिशन अंतर्गत सन २०२२-२३ चा प्रस्तावित आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये रेट्रो फिटिंगच्या अ आणि ब वर्गवारीच्या कामांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या २८६ योजना २८८ गावांसाठी असून…