Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुसळधार पावसासह वीज कोसळण्याच्याही घटना; मराठवाड्यात गेल्या 3 वर्षांत वीज पडून ‘इतक्या’ जणांचा मृत्यू

लातूर व परभणी जिल्ह्यामंध्ये झाले आहेत. नांदेड जिल्ह्यात ४३ जणांचे वीज पडून मृत्यू झाला आहे. नांदेड जिल्ह्यात २०२२ मध्ये २५ जणांचा, २०२३ मध्ये ८ तर २०२४ मध्ये १० जणांचा वीज पडून मृत्यू झाला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 22, 2025 | 07:14 AM
शेतात वीज कोसळून 6 महिला जखमी

शेतात वीज कोसळून 6 महिला जखमी

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : पाऊस, अवकाळी, गारपीट यामुळे जीवित आणि वित्तहानी होण्याच्या घटना घडत राहतात. मराठवाड्यात तीन वर्षांत वीज पडून 204 जणांचा मृत्यू झाला आहे तर, वीज पडून ३ हजार २४६ पशूधन दगावले आहेत. पावसाळ्यात वीज पडून सर्वाधिक मृत्यू होतात. नदी नाल्यात पूर आल्याने त्यात वाहून गेल्यानेही मृत्यू ओढवतात. वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे.

मराठवाड्यात वीज अंगावर पडून सर्वाधिक मृत्यू झालेले आहेत. एकीकडे मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये वीज पडल्याने मनुष्यहानी झाली आहे. तर दुसरीकडे पशुधनाचीही मोठी हानी समोर आली आहे. प्राप्त आकडेवारीनुसार, वीज अंगावर पडून ३ हजार २४६ जनावरे दगावली आहेत. यामध्ये जालना जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ७०३ पशूधन दगावले आहेत. त्यापाठोपाठ परभणी जिल्ह्यात ६३७, बीड ३९३, लातूर ३४६, धाराशिव ३४४, हिंगोली २६५ आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तीन वर्षात वीज पडून १७९ पशूधन दगावल्याची माहिती आहे.

त्यापाठोपाठ लातूर व परभणी जिल्ह्यामंध्ये झाले आहेत. नांदेड जिल्ह्यात ४३ जणांचे वीज पडून मृत्यू झाला आहे. नांदेड जिल्ह्यात २०२२ मध्ये २५ जणांचा, २०२३ मध्ये ८ तर २०२४ मध्ये १० जणांचा वीज पडून मृत्यू झाला आहे.

लातूर जिल्ह्यात वीज पडून मृत्यू

लातूर जिल्ह्यामध्ये आणि परभणी जिल्ह्यात तीन वर्षात प्रत्येकी ३० जणांना तर बीड जिल्ह्यात २९, जालना व छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येकी २३ तर हिंगोली आणि धाराशिव जिल्ह्यात प्रत्येकी १२ जणांचे गेल्या तीन वर्षात वीज पडून मृत्यू झाला आहे.

Web Title: 204 people died due to lightning in marathwada in the last 3 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2025 | 07:14 AM

Topics:  

  • Farmers Issues
  • Lightning Strike
  • maharashtra rain news

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्य सरकारकडून कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित; 6.22 लाख खात्यांमध्ये तब्बल ‘इतके’ कोटी जमा
1

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्य सरकारकडून कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित; 6.22 लाख खात्यांमध्ये तब्बल ‘इतके’ कोटी जमा

Jalgaon News: जळगावकरांनी सावध राहा! आज जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता, हवामान खात्याचा इशारा
2

Jalgaon News: जळगावकरांनी सावध राहा! आज जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता, हवामान खात्याचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.