• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
Marathi News » Topic » Farmers Issues

Farmers Issues

  • ‘दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना 1200 रूपयांची ऊस बिले देणार’; ‘सिध्देश्वर’च्या सर्वसाधारण सभेत धर्मराज काडादी यांची ग्वाही

    ‘दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना 1200 रूपयांची ऊस बिले देणार’; ‘सिध्देश्वर’च्या सर्वसाधारण सभेत धर्मराज काडादी यांची ग्वाही

    गेल्या वर्षी साखरेचे उत्पादन कमी झाल्यामुळे सभासदांना दर वर्षी मिळणारी 50 किलो साखर देता आली नाही. मात्र, यंदा हंगाम सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम सभासदांना साखर देण्यात येईल.
  • WARDHA “८ वर्षांची मेहनत वाया! शेतकऱ्याचा संताप! १५० संत्रा झाडांची तोडली

    WARDHA “८ वर्षांची मेहनत वाया! शेतकऱ्याचा संताप! १५० संत्रा झाडांची तोडली

    वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील जसापूर गावात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांने तब्बल दीडशे संत्रा झाडे तोडून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
  • Devendra Fadnavis : राज्यात कर्जमाफी कधी होणार? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

    Devendra Fadnavis : राज्यात कर्जमाफी कधी होणार? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

    विधानसभा निवडणूक प्रचारात महायुतीने अनेक आश्वासने दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचंही आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र सत्ता आल्यानंतरही अद्याप कर्जमाफी करण्यात आलेली नाही.
  • भोर तालुक्यात पावसाची पुन्हा दमदार हजेरी; पेरणी केलेल्या शेतातच पाणी

    भोर तालुक्यात पावसाची पुन्हा दमदार हजेरी; पेरणी केलेल्या शेतातच पाणी

    मागील आठवड्यात पेरणी केलेली पिके सध्या उगवण होऊन जोमात येऊ लागली आहेत. मात्र, उगवलेल्या पिकांमध्ये पाणी साचल्याने पिके वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.
  • राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी केलं पुन्हा मोठं विधान; म्हणाले…

    राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी केलं पुन्हा मोठं विधान; म्हणाले…

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवरही अजित पवार यांनी भाष्य केले. राज्यातील विविध पक्षांचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. महाराष्ट्राची अशी संस्कृती राहिली आहे, असे ते म्हणाले.
  • खरीप हंगामाचे आर्थिक गणित कोलमडणार; हंगाम आणखी लांबणीवर, शेतकरी चिंतेत

    खरीप हंगामाचे आर्थिक गणित कोलमडणार; हंगाम आणखी लांबणीवर, शेतकरी चिंतेत

    तालुक्यात अवकाळी बेसुमार पाऊस पडला आहे. मे महिन्यात शेतात सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांनी शेताची नांगरट करून आडसाली ऊस लागण्यासाठी सऱ्या सोडल्या. त्या पावसाने सपाट झाल्या आहेत.
  • ऐन खरिपाच्या हंगामात शासनाच्या योजनांचा बट्ट्याबोळ; महाडीबीटीचे संकेतस्थळ बंद

    ऐन खरिपाच्या हंगामात शासनाच्या योजनांचा बट्ट्याबोळ; महाडीबीटीचे संकेतस्थळ बंद

    शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचे दाखवणारे महाराष्ट्र शासन प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा लाभयंदाच्या खरीप हंगामात देताना दिसत नाही. कारण गेल्या महिन्याभरापासून कृषी विभाग, महाडीबीटीचे संकेतस्थळ बंद आहे.
  • अजित पवारांनी टोचले स्वतःच्याच मंत्र्यांचे कान; सततच्या वादग्रस्त विधानानंतर कोकाटेंना दिला सल्ला

    अजित पवारांनी टोचले स्वतःच्याच मंत्र्यांचे कान; सततच्या वादग्रस्त विधानानंतर कोकाटेंना दिला सल्ला

    राष्ट्रवादीचे नेते व कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सातत्याने वादग्रस्त विधान करत असल्यामुळे पक्षाच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे. त्यांना अजित पवार यांनी समज दिली आहे.
  • मुसळधार पावसासह वीज कोसळण्याच्याही घटना; मराठवाड्यात गेल्या 3 वर्षांत वीज पडून ‘इतक्या’ जणांचा मृत्यू

    मुसळधार पावसासह वीज कोसळण्याच्याही घटना; मराठवाड्यात गेल्या 3 वर्षांत वीज पडून ‘इतक्या’ जणांचा मृत्यू

    लातूर व परभणी जिल्ह्यामंध्ये झाले आहेत. नांदेड जिल्ह्यात ४३ जणांचे वीज पडून मृत्यू झाला आहे. नांदेड जिल्ह्यात २०२२ मध्ये २५ जणांचा, २०२३ मध्ये ८ तर २०२४ मध्ये १० जणांचा वीज…
  • Sadabhau Khot News: नाशिक विरोधकांचे कर्जमाफीवर बोलणे म्हणजे मगरीचे अश्रू – सदाभाऊ खोत यांचा घणाघात

    Sadabhau Khot News: नाशिक विरोधकांचे कर्जमाफीवर बोलणे म्हणजे मगरीचे अश्रू – सदाभाऊ खोत यांचा घणाघात

    माझ्यावर 263 गुन्हे दाखल आहेत. हे सगळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातील आहेत. काही गुन्हे तर असे की आम्ही आंदोलनस्थळी आहोत हे गृहीत धरून दाखल केले गेले.
  • कृषी योजनांच्या लाभासाठी आता ‘ही’ नोंदणी करणे बंधनकारक; अन्यथा मिळणार नाही लाभ

    कृषी योजनांच्या लाभासाठी आता ‘ही’ नोंदणी करणे बंधनकारक; अन्यथा मिळणार नाही लाभ

    पीएम किसानच्या लाभार्थीपैकी 87 हजार शेतकऱ्यांनी अद्यापही ॲग्रिस्टॅक नोंदणी केलेली नाही. उर्वरित शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी न केल्यास त्यांना पीएम किसान योजनेचा व कृषी विभागाच्या इतर योजनांचा लाभ मिळण्यास अडचण येईल.
  • पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी थांबता थांबेना; ऊस जाळला, पाईपलाईनही फोडल्या

    पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी थांबता थांबेना; ऊस जाळला, पाईपलाईनही फोडल्या

    पोपट एकतपुरे यांनी केळीच्या पिकांसाठी उसाचे बग्यास आणले होते. सदर बागेस रात्री पेटवून दिले. नंदकुमार कापसे यांच्या शेतातील मकवानाची गंज रात्री पेटवून दिली. जगन्नाथ शिंदे यांच्या शेतातील ऊस पेटवून दिला.
  • राज्यभरात उन्हाचा कडाका तर मराठवाड्यात अवकाळीचा कहर; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

    राज्यभरात उन्हाचा कडाका तर मराठवाड्यात अवकाळीचा कहर; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

    खुलताबाद तालुक्यात गहू व कांदा पिकाचे सुमारे ३८५ हेक्टरवर तर कन्नड तालुक्यातील १४ गावात ६६ शेतकऱ्यांच्या गहू, बाजरी, मका, केळी कांदा आदी पिकांचे ३०३.८ हेक्टरवर तसेच सोयगाव तालुक्यातील तीन गावात…
  • Sangli News: “… अन्यथा शेतमाल विक्री बंद करू”; रघुनाथदादांचा ‘या’ मागणीवरून शासनाला १५ एप्रिलपर्यंत अल्टिमेटम

    Sangli News: “… अन्यथा शेतमाल विक्री बंद करू”; रघुनाथदादांचा ‘या’ मागणीवरून शासनाला १५ एप्रिलपर्यंत अल्टिमेटम

    ग्राहकासाठी आम्ही हे धोरण राबवत आहोत असे सांगणाऱ्या सरकारचे पितळ उघडे पडले आहे. कारण शहरी ग्राहकांना हा सर्व माल अव्वाच्या सव्वा किंमतीत घ्यायला लागत आहे.
  • जत येथे बेदाण्याला उच्चांकी 291 रुपये दर; पहिल्याच दिवशी 20 टन आवक

    जत येथे बेदाण्याला उच्चांकी 291 रुपये दर; पहिल्याच दिवशी 20 टन आवक

    जत बाजार आवारात दर रविवारी बेदाण्याचे सौदे सुरू राहणार आहेत. बेदाणा खरेदी-विक्री धारकांची उलाढाल, आवक वाढल्यास दर गुरुवारी बेदाणे सौदे काढण्याचा विचार सुरू आहे.
  • ‘शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेचा लाभ घ्यावा’; मंत्री शंभूराज देसाई यांचे आवाहन

    ‘शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेचा लाभ घ्यावा’; मंत्री शंभूराज देसाई यांचे आवाहन

    शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषि इन्फ्रास्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासासाठी इतर कर्जे उपलब्ध करुन घेण्यात सुलभता येईल.
  • कांद्याच्या प्रश्नावरची दिल्लीमधील बैठक संपली, मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आवाहन

    कांद्याच्या प्रश्नावरची दिल्लीमधील बैठक संपली, मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आवाहन

    व्यापाऱ्यांची मागणी होती की, भाव निश्चित ठरवावा. ५४५ मार्केट कमिट्यांमधून माहिती घेऊन २ हजार २९० रुपये आजचा भाव आलेला आहे.
  • परभणीत ठाकरे गटाचा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

    परभणीत ठाकरे गटाचा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

    ओला दुष्काळ जाहीर करा, पिकविम्याचा परतावा शेतकऱ्यांना मिळावा व शेतीसाठी २४ तास वीज पुरवठा उपलब्ध व्हावा या प्रमुख मगाण्यांसाठी या धडक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले. जायकवाडी, येलदरी, दुधना, सिद्धेश्वर या…
  • केवळ कळवळ्याचे साहित्य लिहून उपयोग नाही तर साहित्यिकांनी नांगराचा फाळ हातात घेऊन रस्त्यावर उतरण्याची गरज

    केवळ कळवळ्याचे साहित्य लिहून उपयोग नाही तर साहित्यिकांनी नांगराचा फाळ हातात घेऊन रस्त्यावर उतरण्याची गरज

    केवळ कळवळ्याचे साहित्य लिहून उपयोग नाही; तर साहित्यिकांनी नांगराचा फाळ हातात घेऊन रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनावर दबावगट निर्माण करणे गरजेचे आहे, असे मत मसापचे कार्यवाह…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शरीराच्या ‘या’ भागात असते सर्वात जास्त घाण, आंघोळीनंतरही राहतात लाखो Bacteria

शरीराच्या ‘या’ भागात असते सर्वात जास्त घाण, आंघोळीनंतरही राहतात लाखो Bacteria

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

AI की कम्प्युटर सायन्स? कशात करावे करिअर? जाणून घ्या

AI की कम्प्युटर सायन्स? कशात करावे करिअर? जाणून घ्या

‘कांतारा: चॅप्टर 1’चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांत कमावले 125 कोटी, पहिल्याच आठवड्यात 200 कोटींचा टप्पा ओलांडण्याचा अंदाज

‘कांतारा: चॅप्टर 1’चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांत कमावले 125 कोटी, पहिल्याच आठवड्यात 200 कोटींचा टप्पा ओलांडण्याचा अंदाज

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक

व्हिडिओ

पुढे वाचा
Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.