Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालिका अधिकारी आणि रिक्षा चालक शिष्टमंडळात समझोता! ‘ह’ प्रभाग कार्यालयावर काढला मोर्चा

डोंबिवलीतील वाहतूक कोंडी आणि रस्ते अडवणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात रिक्षा चालक-मालक संघटनेने महापालिका ‘ह’ प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 24, 2025 | 06:11 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

पश्चिमेकडील रेल्वे स्थानक परिसर ते शहरातील अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात फेरीवाले रस्ते अडवून व्यवसाय करत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी गंभीर बनली आहे. या सततच्या कोंडीमुळे रिक्षा चालक त्रस्त झाले असून, डोंबिवली शहर रिक्षा चालक-मालक संघटनेने शुक्रवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ‘ह’ प्रभाग कार्यालयासमोर आपली मागणी मांडली. विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चोपडे यांच्या विनंतीला मान देत रिक्षा चालकांचे शिष्टमंडळ सहाय्यक आयुक्त आणि ‘ह’ प्रभाग अधिकारी राजेश सावंत यांची भेट घेण्यासाठी गेले. त्या वेळी वाहतूक पोलिस अधिकारी झोपे, घोलप, कदम आदी अधिकारी उपस्थित होते. रिक्षा युनियनच्या वतीने अंकुश म्हात्रे, शेखर जोशी, उदय शेट्टी, विश्वंभर दुबे, राजेंद्र गुप्ता, कैलास यादव, अनिल मोरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

साथी सुजाता भोंगाडे यांना ‘बाबुराव सामंत संघर्ष पुरस्कार’ जाहीर

या चर्चेत शिष्टमंडळाने फेरीवाल्यांमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडी, रिक्षा उभ्या करण्याच्या जागेची अडचण, आणि प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयींचा मुद्दा मांडला. चर्चेनंतर पालिका अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसांत उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

पालिकेच्या निर्णयानुसार, येत्या सोमवारपासून पुढील पंधरा दिवसांच्या आत गुप्ते रोड आणि इतर प्रमुख रस्त्यांवरील फेरीवाल्यांना पट्टे मारून ठराविक जागेत बसविण्यात येणार आहे. त्याचबरोबर रस्ते फेरीवाला मुक्त ठेवण्यासाठी नियमित कारवाई करण्याचेही आश्वासन देण्यात आले. मात्र, रिक्षा संघटनेने इशारा दिला की, जर पंधरा दिवसांत काहीच कृती झाली नाही आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम राहिला, तर पालिकेच्या कार्यालयासमोर उग्र आंदोलन केले जाईल. त्यावेळी कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर राहील, असा इशाराही शिष्टमंडळाने दिला आहे.

Ratnagiti News : हुल्लडबाजांमुळे दिवाळीचा बेरंग; हर्णे किनाऱ्यावर पर्यटकांचा मनमानी कारभार

या चर्चेमुळे सध्या रिक्षा चालकांमध्ये समाधान दिसत असले तरी पुढील पंधरा दिवसांत पालिका ठोस पावले उचलते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Agreement reached between municipal officials and rickshaw driver delegation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2025 | 06:11 PM

Topics:  

  • Dombivali

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.