Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विमा कंपन्यांविरोधातील तक्रारींचे निराकरण करणार, आयआरडीएकडून उच्च न्यायालयाला आश्वासन

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 05, 2022 | 06:55 PM
विमा कंपन्यांविरोधातील तक्रारींचे निराकरण करणार, आयआरडीएकडून उच्च न्यायालयाला आश्वासन
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : कोरोना काळात पॉलिसीधारकांनी केलेल्या दाव्यांच्या प्रक्रियेत विमा कंपन्यांनी (corona time insurance policy company) केलेल्या अनियमित व्यवहाराची चौकशी करून तक्रारींचे निकारण करणार असल्याचे आश्वासन विमा नियमन विकास प्राधिकरण (आयआरडीए)कडून (IRDA) मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आले. (Mumbai High court) त्याची दखल घेत न्यायालयाने याचिका निकाली काढली. कोरोना काळात नोकऱ्या गमावणाऱ्या पॉलिसीधारकांनी केलेले दावे विमा कंपन्यांकडून मनमानी पद्धतीने नाकारण्यात आले. त्याविरोधात मानव सेवा धामच्यावतीने अँड. युसूफ इक्बाल (Yusuf Iqbal) यांनी जनहित याचिका (Pettion) दाखल केली होती. विमा कंपन्यांनी मनी लाँण्ड्रिगसाठी तसेच बॅंकेच्या एजंटना जास्तीचे कमिशन देऊन गुन्हेगारी कृत्यांसाठी पॉलिसीधारकांच्या पैशाचा गैरवापर केल्याचा दावा याचिकेत केला होता. तसेच विमा कंपन्यांनी आयआरडीए कायदा आणि आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केले असल्याचा आरोपही केला. त्या याचिकेवर न्या. अनिल मेनन आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

[read_also content=”प्रत्येक शिवसैनिकांचा आवाज उद्धव साहेबांच्या मागे खंबीरपणे उभा आहे – आदित्य ठाकरे https://www.navarashtra.com/maharashtra/the-voice-of-every-shiv-sainik-stands-firmly-behind-uddhav-saheb-aditya-thackeray-300993.html”]

आयआरडीए, त्यांचे कार्यालय आणि विमा कंपन्यांविरोधात संस्थेकडे छळवणूकीच्या तक्रारी आल्यामुळे जनहित याचिका दाखल कऱण्यात आली आहे. आयआरडीएच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी तसेच कोरोना काळात विमा कंपन्यांच्या अनियमित व्यवहारांच्या संबंधित योग्य तपास करावा आणि त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या आणि निकाली काढलेल्या दाव्यांच्या नोंदी मागवून घेण्यात याव्यात अशी मागणी याचिकाकर्त्यांकडून कऱण्यात आली. या संदर्भात खंडपीठाने आयआरडीएकडे विचारणा केली असता याचिकाकर्त्यांकडून आलेल्या तक्रारींचे निकारण करण्यात येईल, असे आश्वासन आयआरडीएकडून खंडपीठाला देण्यात आले. त्याची दखल घेत दोन्ही पक्षकारांच्या संमतीने खंडपीठाने याचिका निकाली काढली.

Web Title: Irda assures high court to resolve grievances against insurance companies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2022 | 06:55 PM

Topics:  

  • Insurance Policy

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.