Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्राने पीक विम्यातील वाटा कमी केला, राज्यावर १८०० कोटींचा भार : विश्वजीत कदम

पीक विमा योजनेबाबत राज्यातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षात लाभ कमी मिळत असल्याचे लक्षात आले आहे, मात्र त्या बरोबरच केंद्र शासनाने पीक विमा योजनेतील वाट सुमारे पन्नास टक्के कमी केला आहे, त्यामुळे राज्य शासनावर आठरे कोटी रुपयांचा अतिरिक्त भार आला असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 15, 2022 | 07:51 PM
vishwajeet kadam

vishwajeet kadam

Follow Us
Close
Follow Us:

सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : पीक विमा योजनेबाबत राज्यातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षात लाभ कमी मिळत असल्याचे लक्षात आले आहे. मात्र, त्याबरोबरच केंद्र शासनाने पीक विमा योजनेतील वाट सुमारे पन्नास टक्के कमी केला आहे, त्यामुळे राज्य शासनावर आठरे कोटी रुपयांचा अतिरिक्त भार आला असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, गेल्या काही वर्षात हवामानातील बदल झपाट्याने होत आहेत. त्यामुळे पीक विमा योजनेची अत्यंत गरज आहे, पण एकूण जमा होणारा विमा आणि मिळणारी रक्कम यामध्ये तफावत आहे. त्यात आता केंद्र शासनाने पीक विमा योजनेतील स्वतःचा वाटा कमी केल्याने राज्य शासन आणि शेतकऱ्यांवर अतिरिक्त भार पडणार आहे, याबाबत सुधारित धोरण निश्चित करण्याची गरज आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मंत्री दादा भुसे, मुख्यमंत्री यांच्या समवेत आम्ही बैठक घेऊन धोरण निश्चिती करणार आहोत. याबाबत महाविकास आघाडी सरकार अत्यंत गंभीर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सांगली जिल्ह्यात रेसिड्यु फ्री प्रयोगशाळा

सांगली जिल्ह्यात द्राक्षे आणि डाळींब शेती मोठ्या प्रमाणात आहे, ही पिके निर्यातक्षम होण्यासाठी जिल्ह्यातच शेतकऱ्यांच्या सोयीसाठी रेसिड्यु फ्री द्राक्षे तपासणी प्रयोगशाळा राज्यशासन उभारणार असल्याचेही मंत्री कदम यांनी यावेळी सांगितले.

डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी ५ कोटी

अंकलखोप ( ता.पलूस ) येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्ती संवर्धन करण्यात आले आहे. त्याठिकाणी त्यांचे यथोचित स्मारक होण्यासाठी लवकरच आम्ही पाच कोटी रुपयांची तरतूद करणार आहोत. तर बुर्ली येथील पुलासाठी २५ कोटींची तरतूद केली असून लवकरच या पुलाचे भूमिपूजन करणार असल्याचे मंत्री कदम यांनी सांगितले.

Web Title: Maharashtra government has loan of 1800 crores nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2022 | 07:51 PM

Topics:  

  • Dr. Vishwajeet Kadam

संबंधित बातम्या

युवकांना झुरळ म्हणणे म्हणजे युवाशक्तीचा अपमान, गैरसमज पसरवत ‘कॉक्रोच पार्टी’वर बंदी; विश्वजीत कदम यांचा आरोप
1

युवकांना झुरळ म्हणणे म्हणजे युवाशक्तीचा अपमान, गैरसमज पसरवत ‘कॉक्रोच पार्टी’वर बंदी; विश्वजीत कदम यांचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.