भारत आणि न्यूझीलंड हे उपांत्य फेरीत स्थान मिळविण्यासाठी स्पर्धा करत आहेत. उर्वरित सामन्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा संघ उपांत्य फेरीत स्थान निश्चित करेल.
वैभव सूर्यवंशी या युवा खेळाडू आपल्या षटकार मारण्याच्या शैलीने चांगलाच प्रसिद्ध आहे. त्याने आपल्या आतापर्यंतच्या १९ वर्षांखालील क्रिकेट कारकिर्दीमध्ये विदेशी भूमीवर ५० षटकार ठोकले आहेत.
अहमदाबाद येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात मोहम्मद सिराजने ४ विकेट्स घेतल्या. त्याने या यशाचे गमक उघड केले.
आशिया कप २०२५ पूर्वी पंजाबचे गोलंदाजी प्रशिक्षक गगनदीप सिंग यांनी अर्शदीप सिंगबद्दल मोठा खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, इंग्लंड दौऱ्यात मध्ये अर्शदीप सिंगला संधि न मिळाल्याने तो अस्वस्थ…
इंग्लंड आणि भारत यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी खेळवली गेली आहे. या मालिकेत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरबाबत माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने विधान केले आहे.
आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरवात होत असून पाकिस्तान संघाने त्यांचा 17 सदस्यीय संघ जाहीर केला आही. पाकिस्तानच्या निवड समितीच्या या निर्णयाने भारताला रणनीती ठरवण्यास मदत होणार आहे.
भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा सद्या चर्चेत आला आहे. हिटमॅन आणि त्याची पत्नी रितिका डान्स करताना दिसुन आले आहेत. या दोघांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका शानदार राहिली आहे. या मालिकेत चांगली कामगिरी करणारा भारतीय गोलंदाज आकाश दीपने प्रशिक्षक गौतम गंभीरचे खास कौतुक केले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. यामध्ये भारताचा वेगवान गोलदांज जसप्रीत बुमराह ५ पैकी ३ सामने खेळला. याबाबत बोलताना भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीने त्याची कान…
भारताचा स्टार गोलदांज मोहम्मद शमी त्याच्या तंदरुस्तीमुळे कसोटी क्रिकेटपासून दूर आहे. आता मात्र तो दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणारा आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर त्याचे राष्ट्रीय संघात परतने ठरणार आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत करुण नायरने निराशा केली आहे. आता करुण नायरला हे सर्व विसरून पुढे जायचे असून त्याने येणाऱ्या कालातचांगली कामगिरी करण्याची अशा व्यक्त केली आहे.
टीम इंडियाने इंग्लंड दौऱ्यात शानदार कामगिरी करणारा भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराजने सैयद किरमानी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला हजेरी लावली. यावेळी त्याने या दिग्गज किरमाणी यांचे तोंडभरून कौतुक केले.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत शानदार कामगिरी करणाऱ्या केएल राहुलचे इंग्लंडच्या मोईन अलीने कौतुक केले आहे. तो म्हणाला की राहुल जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत बुमराह संघाचा भाग नसलेल्या सामन्यात भारतने दोन विजय मिळवले. अशा वेळी त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना सचिन तेंडुलकरने बुमराहची पाठराखण केली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत करुण नायरला चांगली कामगिरी करता आली नाही. नायरने या दौऱ्यानंतर एक भावुक इंस्टाग्राम पोस्ट केली आहे. यावर चाहते त्याला निवृत्तीच्या शुभेच्छा देत…
भारतीय प्रशिक्षक गौतम गंभीरने जखमी खेळाडूंच्या जागी इतर खेळाडूंचा समावेशावर भाष्य केले होते. यावर बेन स्टोक्सने त्याला हास्यस्पद असे म्हटले होते. या नंतर आर आश्विनने स्टोक्सला धारेवर धरले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्याती ओव्हल येथील कसोटी सामना भारताने ६ धावांनी जिंकला. हा पराभव मायकेल वॉनला पचला नाही. त्याच्या मात्र बेन स्टोक्स असतां तर इंग्लंडने हा सामना जिंकला असता.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याची मालिका बरोबरीत सुटली आहे. या मालिकेत सिराजने शानदार कामगिरी केली, यावरून भारताचे माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी देशासाठी खेळताना वेदना विसरा असे म्हटले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिकेत गिलेने आपलं नेतृत्व सिद्ध केलं आहे. त्यामुळे आगामी एकदिवसीय सामन्यांसाठी रोहित शर्मा ऐवजी गिलकडे नेतृत्व दिले जाऊ शकते. असे मत मोहम्मद कैफने…
भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका २-२ अशा बरोबरीत संपली. या मालिकेत अपेक्षेपेक्षा जास्त कामगिरी करणाऱ्या ३ भारतीय खेळाडूंबद्दल आपण जाणून घेऊया, कोण आहेत हे खेळाडू?