तिकीट काळाबाजाराचे मोठे रॅकेट मुंबई पोलिसांनी उघडकीस आणले आहे. या प्रकरणात मुंबईच्या एका माजी 22 वर्षीय क्रिकेटपटूला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
जेकब बेथेलने एक तुफानी शतक झळकावले. एकेकाळी, या २२ वर्षीय खेळाडूने १.४ अब्ज भारतीयांच्या हृदयाचे ठोके वाढवले होते, परंतु तो इंग्लंडला अंतिम रेषा ओलांडण्यास मदत करू शकला नाही.
भारताच्या 253 धावांच्या डोंगराइतक्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची दमछाक झाली. सुरूवातील तुफान खेळीने सुरूवात करणाऱ्या इंग्लंडची स्वप्नं अक्सर पटेलच्या जबरदस्त फिल्डिंगमुळे धुळीला मिळाली.
जर टीम इंडियाने आजचा भारत आणि इंग्लंडमधील सामना जिंकला तर तो टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणारा दुसरा संघ बनेल, जो यजमान देश असूनही येथे पोहोचला आहे. जाणून घ्या कसे?
संजू सॅमसनने इंग्लंडविरुद्ध पुन्हा एकदा धोकादायक सुरुवात केली, पण इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकने तिसऱ्या षटकात एक साधा झेल सोडला आणि मॅचला कलाटणी मिळाली. संजूचे शतक मात्र हुकले.
टी-२० विश्वचषक उपांत्य फेरीत विल जॅक्सने अभिषेक शर्माला ९ धावांवर बाद केले. खराब शॉट सिलेक्शनमुळे त्याला त्याची विकेट गमवावी लागली. संपूर्ण स्पर्धेत अभिषेकची फलंदाजी निष्प्रभ ठरली आहे
पहिल्या उपांत्या सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन फायनलचे तिकिट बुक केले आहे. आज जो सामना जिंकले तो फायनलमध्ये न्यूझीलंडसोबत भिडणार आहे. दरम्यान, इंग्लडंने टाॅस जिंकून घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय.
भारताचा सलामीवीर फलंदाज मागील काही सामन्यांमध्ये खराब कामगिरी करत आहे. आजच्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये भारताचा संघ त्याच्या प्लेइंग 11 मध्ये बदल करणार का? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी वानखेडे खेळपट्टीबद्दलचे त्यांचे मूल्यांकन शेअर केले आहे. त्यांनी म्हटले आहे की अतिरिक्त उसळी असू शकते. मॉर्केल यांनी दव ही एक मोठी चिंता असल्याचेही सांगितले.
दक्षिण आफ्रिकेतील सर्वात प्रसिद्ध क्रिकेट चाहती आणि कंटेंट क्रिएटर, तंजा वूर यांच्या मते, प्रोटीज संघाला थेरपीची आवश्यकता आहे. पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तिने दुःख व्यक्त केले आहे त्याचबरोबर टीक देखील केली आहे.
भारतीय संघाने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये इंग्लंडवर वर्चस्व गाजवले आहे आणि सूर्या आणि कंपनी वानखेडे स्टेडियमवर हीच परंपरा सुरू ठेवण्याचा प्रयत्न करतील. त्यापूर्वी, समोरासमोरच्या विक्रमांवर एक नजर टाकूया.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. भारत आणि इंग्लंड हा सेमीफायनलचा सामना क्रिकेट चाहत्यांना कधी आणि कुठे मोफत पाहता येणार यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
मुंबईतील हा सामना जिंकून टीम इंडिया अंतिम फेरीत स्थान निश्चित करण्याचे लक्ष्य ठेवेल. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी टीम इंडिया ट्रॉफी जिंकण्यासाठी फेव्हरिट वाटत होती. आता, बीसीसीआयने या सामन्यापूर्वी एक मोठे विधान…
भारतीय संघाच्या 'प्लेइंग इलेव्हन'मध्ये काय बदल होणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. विशेषतः खराब फॉर्ममध्ये असलेल्या अभिषेक शर्माच्या जागी संजू सॅमसनला संधी मिळणार का? अशी चर्चा होती.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य सामना गुरुवार, 5 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या खेळपट्टीची पहिली झलक समोर आली आहे, जी वादाचं खरं कारण ठरली.
टी-२० विश्वचषक २०२६ चा दुसरा उपांत्य फेरीचा सामना भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात रंगणार असून, या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने भारतीय संघाला कडक शब्दात इशारा दिला.
Ind vs Eng यांच्यातील ICC T20 वर्ल्डकप 2026 चा दुसरा सेमीफायनल सामना 5 मार्चला मुंबईत होणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी, इंग्लंडचा ऑलराउंडर खेळाडू सॅम करनने एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे…