Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘महाराष्ट्रातही तेच घडणार..’; हरयाणा निवडणुकीच्या निकालानंतर फडणवीसांचे सूचक विधान

जनतेशी बेईमानी करून निवडून आलेल्या लोकांना जनता आता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार आहे. जे हरयाणामध्ये घडल तेच नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे.आजचा हरयाणाचा विजय हा भाजपचा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास वाढवणार विजय आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 08, 2024 | 06:19 PM
2028 ते 2030 पर्यंत महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवणार - फडणवीस

2028 ते 2030 पर्यंत महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवणार - फडणवीस

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  “आज हरयाणा जे घडलं तेच येत्या नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रातही पाहायला मिळणार आहे. गेल्या निवडणुकीत हरयाणात भाजपला 40 जागा मिळाल्या होत्या. लोकसभेत 10 पैका पाच जागा मिळाल्या. पण या निवडणुकात भाजपने थेट 50 जागांचा मिळवल्या. जवळपास 60 वर्षांनंतर पहिल्यांदाच एक पक्ष तिसऱ्यांदा हरयाणात सत्तेत येणार आहे.” अशी प्रतिक्रीया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली आहे.

हरयाणा आणि जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकांचे आज निकाल जाहीर झाले. हरयाणात भाजपने 50 जागांवर आघाडी मिळवत दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर महाराष्ट्रातही मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवरही चांगलाच निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “लोकसभेच्या निवडणुकीनंतर मी म्हणालो होतो की, आम्हाला हरवण्याची ताकद कुठल्याच विरोधी पक्षात नव्हती. आम्ही विरोधी पक्षाकडून हरलो नाही, अपप्रचार या चौथ्या पक्षाने आम्हाला हरवलं. अपप्रचारामुळेच लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी झाल्या.

हेही वाचा: “हा विजय मूर्खांच्या नंदनवनात…”; हरयाणातील विजयावर देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना डिवचलं

फडणवीस म्हणाले, “आता आपण महाराष्ट्र आणि देशभरात फेक नरेटीव्हला थेट नरेटीव्हने उत्तर द्यायच, असं ठरवलं आहे. याची पहिली कसोटी हरयाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये होती. हरयाणाच्या निकालावर महाविकास आघाडीचे नेते काल रात्रीपासून स्क्रिप्ट लिहीत होते. सकाळी 9 वाजताचा भोंगा हा रात्रीपासून तयारी करून बसला होता. आता काय काय बोलू आणि काय नको असे त्याला वाटत होते. आता मला त्यांना विचारायच आहे की आता कस वाटतंय?” असा खोचक सवालही देवेंद्र फडणवीसांनी खासदार संजय राऊत यांना विचारला.

जनतेशी बेईमानी करून निवडून आलेल्या लोकांना जनता आता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार आहे. जे हरयाणामध्ये घडल तेच नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे.आजचा हरयाणाचा विजय हा भाजपचा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास वाढवणार विजय आहे. तर हा विजय मूर्खांच्या नंदनवनात वावरणाऱ्यांना जमिनीवर आणणारा विजय आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा:‘तुम्ही तिथे बसलात हे तर आमचचं पाप..’; मुंबईच्या सभेत उद्धव ठाकरेंची तुफान फटकेबाजी

 

Web Title: Devendra fadnavis indicative statement about maharashtra after haryana election results nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2024 | 06:18 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • haryana assembly election 2024
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Nepal Protest: नेपाळमध्ये महाराष्ट्राच्या 150 पर्यटकांची सुटका कधी होणार? अखेर देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया
1

Nepal Protest: नेपाळमध्ये महाराष्ट्राच्या 150 पर्यटकांची सुटका कधी होणार? अखेर देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

Maharashtra Cabinet : मुंबई-ठाणे नवीन मेट्रो, पुणे-लोणावळा चौपदरीकरण मंजूर; कॅबिनेट बैठकीत १५ महत्त्वाचे निर्णय
2

Maharashtra Cabinet : मुंबई-ठाणे नवीन मेट्रो, पुणे-लोणावळा चौपदरीकरण मंजूर; कॅबिनेट बैठकीत १५ महत्त्वाचे निर्णय

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ
3

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

नारायण राणेंनी वयाचं आणि केसावरील टोपाचं भान ठेवलं पाहिजे – Sanjay Raut
4

नारायण राणेंनी वयाचं आणि केसावरील टोपाचं भान ठेवलं पाहिजे – Sanjay Raut

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.