सध्या नेपाळमध्ये Gen Z पिढीने जनआंदोलन उभे केले. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने परिस्थिती अजून बिकट झाली आहे. अशातच माहिती मिळाली आहे की महाराष्ट्रातील 150 पर्यटक नेपाळमध्ये अडकले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध खात्याअंतर्गत १५ निर्णय घेण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्या एकट्या नगरविकास खात्याअंतर्गत ९ मोठे निर्णय घेण्यात आले.
विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आक्रमक पवित्रा दिसून आला. विधानसभेतील गोंधळावर चर्चा सुरु असताना जयंत पाटील हे मध्ये बोलल्यानंतर फडणवीस हे रागवलेले दिसून आले.
Sanjay Raut Live : खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या ऑफरवर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
Devendra Fadnavis Marathi News : यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी सर्व अभियंते आणि कामगारांचे कौतुक केले.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधताना स्पष्ट केलं की, "फडणवीसांनी GR काढला म्हणून शिवसेनेचा जन्म झालेला नाही.
एकही व्यक्ती बेघर राहणार नाही, यासाठी प्रयत्न करावेत आणि राज्याला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना केले.
मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन डेवलपमेंट अथॉरिटीकडून देशातील सर्वात मोठा सामंजस्य करार झाला. एकाच वेळी 4 लाख 7 हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर सह्या करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
कामराचा कार्यक्रम पाहिलेल्या प्रेक्षकांनाही नोटीस बजावण्यात आल्याचे समजते. प्रेक्षकांना नोटीस पाठवणे हा राज्यात पोलीस स्टेट आणण्याचा प्रयत्न आहे असे स्पष्ट दिसते, असा हल्लाबोल हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
गुढी पाडव्यानिमित काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाष्य केले होते. याला आता संजय राऊत यांनी…
तहसीलदार चव्हाण यांना वाचवण्याचा प्रयत्न लातूर प्रतिबंधक विभागाने केल्याचा आरोप स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केला आहे.
यावर्षी आणि पुढच्या वर्षी देखील शेतकऱ्यांना कर्जाची रक्कम भरावीच लागेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण देत शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे अशक्य असल्याचे अप्रत्यक्षरीत्या जाहीर केले.