Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कांद्याला मिळाला अवघा एक रुपया किलो भाव; नैराश्येतून शेतकऱ्याने केले विष प्राशन

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील वांगी खिर्डी या छोट्याशा गावातील भरत जाधव या तरुण शेतकऱ्याने टाकळीभान येथील उपबाजार समितीमध्ये विष प्राशन केल्याची घटना घडली आहे. 

  • By कृपादान आवळे
Updated On: May 16, 2022 | 01:41 PM
कांद्याला मिळाला अवघा एक रुपया किलो भाव; नैराश्येतून शेतकऱ्याने केले विष प्राशन
Follow Us
Close
Follow Us:

राहुरी : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील वांगी खिर्डी या छोट्याशा गावातील भरत जाधव या तरुण शेतकऱ्याने टाकळीभान येथील उपबाजार समितीमध्ये विष प्राशन केल्याची घटना घडली आहे.

२५ टन कांदे घेऊन भरत जाधव हा टाकळीभान येथील उपबाजार समितीमध्ये विकण्यासाठी गेला होता. अडत्याकडे त्याने कांदा दिल्यानंतर त्याला फक्त एक रुपया किलोचा भाव मिळाला. यामुळे भारत निराश आणि हताश झाल्याने त्याने बाजार समितीमध्येच विष प्राशन केल्याची घटना घडली आहे.

बाजार समितीमध्ये विष प्राशन केल्याने एकच खळबळ उडाली होती. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी भरतला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. विष प्राशन केल्यानंतर त्याला इतर सहकाऱ्यांनी श्रीरामपूर येथील साखर कारखान्याच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी त्याची मृत्यूशी झुंज चालू आहे.

शेतकऱ्यांना पिकांना मिळत असलेल्या कमी भावामुळे अनेक शेतकरी अशाप्रकारे आपले जीवन संपवत आहेत. मात्र, राज्यात सध्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून हनुमान चालीसा भोंगे आणि धर्म यावरच राजकारण सुरू आहे. शेतकऱ्यांना भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. डोक्यावर असलेल्या कर्ज घरातील इतर समस्या कशा सोडवायच्या असा मोठा प्रश्न शेतकर्‍यांसमोर आहे.

Web Title: One rupee kilo rate for onion in ahmednagar farmer attempt to suicide nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2022 | 01:41 PM

Topics:  

  • Ahmednagar Crime

संबंधित बातम्या

धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या; कुऱ्हाडीने सपासप वार केले अन्…
1

धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या; कुऱ्हाडीने सपासप वार केले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.