Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेल्वेचे आरक्षित तिकीटच ‘वेटिंग’वर; गर्दी वाढल्याने ऐनवेळी प्रवासाला निघणं होतंय अडचणीचे

उन्हाळ्यात रेल्वेचे आरक्षित तिकीट मिळणेही कठीण जाते. तेव्हा आतापासूनच तिकिटांचे आरक्षण केले, तर प्रवासाचे निम्मे टेन्शन दूर होईल, अशा मानसिकतेत प्रवासी आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 23, 2025 | 12:57 PM
रेल्वेच्या विनातिकीट प्रवाशांची तपासणी; फुकट्यांकडून 4.9 लाखांचा दंड वसूल, फक्त एकाच दिवशी...

रेल्वेच्या विनातिकीट प्रवाशांची तपासणी; फुकट्यांकडून 4.9 लाखांचा दंड वसूल, फक्त एकाच दिवशी...

Follow Us
Close
Follow Us:

अमरावती : उन्हाळ्याच्या सुट्टयांमध्ये अनेक जण फिरायला जाण्याचे नियोजन करतात. मात्र, ऐनवेळी प्रवासाला निघाले, तर अडचणी येऊ शकतात. त्यामुळे आतापासूनच तिकिटे आरक्षित केली जातात. मात्र, रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने प्रवाशांना वेटिंगवर राहावे लागत आहे.

उन्हाळ्यात रेल्वेचे आरक्षित तिकीट मिळणेही कठीण जाते. तेव्हा आतापासूनच तिकिटांचे आरक्षण केले, तर प्रवासाचे निम्मे टेन्शन दूर होईल, अशा मानसिकतेत प्रवासी आहेत. मुलांच्या द्वितीयसत्र परीक्षा संपल्या की कुठे तरी तरी फिरायला जाण्याचे नियोजन केले जाते. त्यात अनेकजण देवदर्शनाचा बेत आखतात, तर काही जण मुंबई, पुणे या ठिकाणी जातात. उन्हाळ्यात हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेशातही जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. साधारणतः एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा संपतात. त्यानंतर मे महिन्यात बहुतांश जण फिरायला जाण्याचे नियोजन करतात. फिरायला जाताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रवास सोयीस्कर होणे गरजेचे असते.

ऐनवेळी तिकीट बुकिंग करण्याचा प्रयत्न केला, तर ते मिळत नाहीत. मग फिरायला जाताना सर्वात पर्यायी व्यवस्था शोधावी लागते आणि धावपळ होते. त्यामुळे उन्हाळ्यात फिरायला जात असाल तर आतापासूनच रेल्वेचे आरक्षण बुक करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने प्रवाशांना नियोजन करावे लागेल. त्यामुळे आतापासून रेल्वेचे बुकिंग करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातून पुणे, मुंबई, नवी दिल्ली, तिरुपती बालाजी रेल्वे प्रवास करण्यासाठी नागरिकांची संख्या अधिक आहे.

उन्हाळ्यात वाढते रेल्वे प्रवाशांची संख्या

उन्हाळ्यात रेल्वे प्रवाशांची संख्या अनेक पटीने वाढते. अशावेळी आरक्षित तिकीट मिळणे कठीण जाते. आधीपासूनच आरक्षित तिकिटाचे बुकिंग करून ठेवले, तर रेल्वे प्रवासाचा आनंद आणखी वाढतो. त्यामुळे आतापासून रेल्वे आरक्षण बुकिंग करणे महत्त्वाचे आहे.

Web Title: Reserved railway tickets are on waiting peoples is in tension nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2025 | 12:57 PM

Topics:  

  • Indian Railways
  • Railway Tickets

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.