दिवाळी आणि छठ पूजा यांसारख्या सणांमध्ये प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढते. पण आता या समस्येवर एक सोपा उपाय उपलब्ध आहे. भारतीय रेल्वेने UTS मोबाइल ॲप (अनारक्षित तिकीट प्रणाली) लाँच केले…
ऑनलाईन तिकिट प्रणालीत काही एजंट व बेकायदेशीर मार्गाने काम करणाऱ्या घटकांकडून मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत होता. त्यामध्ये अनेकदा सर्वसामान्य प्रवाशांना तिकीटे मिळण्यात अडचणी येत होत्या.
आरक्षण प्रक्रियेत सामान्य प्रवाशांना प्राधान्य देण्यासाठी भारतीय रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. IRCTC खाते आधारशी जोडलेले असेल तरच पहिल्या १५ मिनिटांसाठी ऑनलाइन तिकिटे बुक करू शकतील.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 'राऊंड ट्रिप पॅकेज'ची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत तब्बल २० टक्के सवलत दिली जाईल. ही सवलत त्याच प्रवाशांना मिळेल, जे येण्याचे आणि जाण्याचे तिकीट एकाच…
तात्काळ तिकीट काढणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. तात्काळ तिकीट बुकिंगच्या नियतमात आता बदल करण्यात आले आहे. या नवे नियमाची अंमलबजावणी १ जुलैपासून करण्यात येणार आहे. केंद्रीय रेल्वर मंत्री अश्विनी…
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे. या पुढे तत्काळ तिकीट काढताना या अटी आणि नियम पूर्ण करणाऱ्यांनाच तत्काळ तिकीट बुक करता येणार आहे.
रेल्वे प्रवाशांची आर्थिक लूट करण्यासाठी राज्यभरात रेल्वेतिकिटांच्या काळाबाजाराचे रॅकेट चालविणाऱ्यांचा छडा लावण्यात मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाला गुरुवारी यश आले. आरोपींचा संबंध मुंबईतील कुख्यात 'ठाकूर गँग' सोबत असल्याचे
भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. दररोज करोडो लोक रेल्वने प्रवास करतात. प्रवाशांसाठी रेल्वेकडून अनेक सोई सुविधा पुरविल्या जातात. अनेकांना हे ठाऊक नाही मात्र रेल्वे काही ग्राहकांना रेल्वे…
उन्हाळ्यात रेल्वेचे आरक्षित तिकीट मिळणेही कठीण जाते. तेव्हा आतापासूनच तिकिटांचे आरक्षण केले, तर प्रवासाचे निम्मे टेन्शन दूर होईल, अशा मानसिकतेत प्रवासी आहेत.
जर तुम्ही सुद्धा या सणासुदीच्या काळात बाहेर मस्तपैकी फिरण्यासाठी आधीच सुट्टी टाकून ठेवली असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण आता पेटीएम या आघाडीच्या पेमेंट्स व आर्थिक सेवा वितरण कंपनीने…
कन्फर्म तिकिटांच्या धडपडीत अनेक जण असे आहेत की ज्यांना तिकीट मिळत नाही. विशेषतः सणासुदीच्या काळात. या निमित्ताने कन्फर्म तिकीट बुक करणं हे मोठे आव्हान आहे. त्यामुळे नोकरदारांना खूप त्रास होतो.…
भारतीय रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे. कामानिमित्त किंवा इतर कारणासाठी बाहेर जायचं असेल तर आपण मुंबई लोकलने प्रवास करतो.