Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आजचा दिवस म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनातील ‘सोनेरी क्षण’ पण याच दिवशी त्यांना करावं लागतं ‘हे’ काम

गुढी पाडवा येण्यापूर्वीचा सालगड्याचा शोध घेतला जातो. त्यांचेकडे जो सालगडी आहे, त्यालाच परत ठेवायचा असल्यास त्याचेशी तशी बोलणी केली जाते. हा करार लिखित राहात नाही, तोंडीच होतो. सारा कारभार एकमेकांच्या विश्वासावर चालतो. सालगडी आणि मालकाचे पटले नाही तरच नवीन सालगडी ठेवतात. पण, तो गुढी पाडव्या पासूनच.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 02, 2022 | 02:41 PM
आजचा दिवस म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनातील ‘सोनेरी क्षण’ पण याच दिवशी त्यांना करावं लागतं ‘हे’ काम
Follow Us
Close
Follow Us:

लातूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहुर्त असल्याने गुढीपाडव्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे आजच्या दिवशी सकाळी ग्रामीण भागातील शेतकरी शेतात नांगरणी करून आपल्या नवीन हंगामाचा शुभारंभ करण्याची परंपरा आहे. ग्रामीण भागात आपआपसातील देवाणघेवाण आणि शेतीविषयक व्यवहार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसालाच केली जातात. शेतकरी, शेतीच्या कामावर सालगडी बारा महिन्याकरिता घेतात.

सालगड्याचा शोध घेतला जातो

गुढी पाडवा येण्यापूर्वीचा सालगड्याचा शोध घेतला जातो. त्यांचेकडे जो सालगडी आहे, त्यालाच परत ठेवायचा असल्यास त्याचेशी तशी बोलणी केली जाते. हा करार लिखित राहात नाही, तोंडीच होतो. सारा कारभार एकमेकांच्या विश्वासावर चालतो. सालगडी आणि मालकाचे पटले नाही तरच नवीन सालगडी ठेवतात. पण, तो गुढी पाडव्या पासूनच.

सालगड्यांचाही भाव वाढला

कोरोनाच्या महामारीत शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्ती व कोरोनाचा सामना करत तंग धरली,गेल्या वर्षी खरिपात नैसर्गिक आपत्तीला तोड दिले पारंपरिक पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला, गेल्या वर्षी जो सालगडी 75 ते 80हजार घेत होता तो लाख रुपये ह्या वर्षी मागत असल्याने शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडली आहे. सालाला नवीन तास घालत नांगरणी करतात व खरिपासाठी जमिनीच्या मशागतीची तयारी सुरू होते.

[read_also content=”कारखाने संपूर्ण उसाचं गाळप पार पाडतील; साखर आयुक्तांनी किसान सभेला दिले आश्वासन https://www.navarashtra.com/maharashtra/factories-will-crush-the-entire-sugarcane-sugar-commissioner-assures-kisan-sabha-nrdm-262857.html”]

दरम्यान बदलत्या काळानुसार सालगड्याला देण्यात येणारी चंदी (धान्य) बंद झाले असून नगदी पैशावर व्यवहार सुरू आहेत. अश्यातच महागाई वाढली आहे व पैसे देऊनच सालगड्याला अन्नधान्य खरेदी करावे लागत असल्याने सालगडी पैसे वाढवून मागत आहे. दरवर्षी कोणते ना कोणत्या संकटाला शेतकरी सामोरी जात शेती करत आहे. अश्यातच पाडव्याला सालगडी काय मागतो ह्याची पण चिंता असतेच, शेतीत पिकले नाही तरी सालगड्याला ठरलेले पैसे द्यावेच लागतात.

Web Title: Today is the golden moment in the life of farmers but on this day they have to do this work nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2022 | 02:41 PM

Topics:  

  • Agriculture Minister Dada Bhuse

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.