यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात महाबीजच्या बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात. कारखान्यांकडील थकीत ऊस देयके शेतकऱ्यांना अदा करावीत, आदी मागण्या राष्ट्रवादी…
मराठवाड्यातील महत्त्वाच्या सोयाबीन बाजारांपैकी एक असलेल्या लातूर बाजारामध्ये 11 जून रोजी 5083 क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आणलं गेलं. या मालाचे भाव किमान 6400 रुपये ते कमाल 6870 रुपयांच्या दरम्यान राहिले. तसेच…
हिंगोली जिल्ह्यातल्या केळी उत्पादकांचे पावसामुळं मोठं नुकसान झालं आहे. 500 हेक्टरवरील केळीच्या बागा या पावसामुळं जमीनदोस्त झाल्या आहेत. बुधुवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळं हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव कुरुंदा यासह दहा ते बारा…
रासायनिक खतांच्या अंतिम खत विक्री दरात एक एप्रिलपासून सुधारणा करण्यात आलेली आहे. निश्चित दरापेक्षा अधिक दराने विक्री करत असल्याचे आढळल्यास संबंधित विक्रेत्यावर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,…
‘खरीप हंगाम २०२२’ मध्ये कापूस पिकासाठी सर्वसाधारणपणे १.७१ कोटी बियाण्यांच्या पाकिटांची आवश्यकता असते. राज्यात कापूस पिकाच्या एकूण क्षेत्रापैकी बीटी कापसाचे ९८ टक्के क्षेत्र आहे. बीटी कापसाच्या बियाण्यांची २.०१ कोटी पाकिटे…
कांद्याच्या उत्पादनात देशाचा जगात दुसरा, तर देशात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. चालू वर्षी उत्पादन वाढल्याने त्याचा परिणाम बाजार भावावर होत होऊन दर घसरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.…
खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून बियाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. यंदा महसूलच्या पुणे विभागातून मागणी केलेल्या एक लाख ६८ हजार ९५० क्विटंल बियाण्यांपैकी ४९ हजार ४२७ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला…
शेतकऱ्यांना बचत गट व विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमार्फत एकाचवेळी खते, बियाणे व कीटकनाशके बांधावर उपलब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांनी गावातील शेतकरी बचत गट व विविध कार्यकारी सहकारी संस्थांमध्ये खतांची मागणी करण्यासाठी नोंदणी…
हिंगोलीतील औंढा तालुक्यातील उमरा गावातील शेतकाऱ्याने कांद्याला भाव मिळत नसल्याने रागाच्या भरात आपल्या शेतातील आपला २० टन कांदा जनावरांना खाऊ घातला आहे. इतका मोठ्या प्रमाणात कांदा हा शेतकऱ्याने जनावारांना खाऊ…
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्याची खरीप पूर्व पीक…
आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये २१ मार्चपर्यंत भारतातून ७०.३४ लाख टन गव्हाची निर्यात झाली आहे. यापैकी सर्वाधिक गव्हाची निर्यात ही बांगलादेशात झाली आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी…
गुढी पाडवा येण्यापूर्वीचा सालगड्याचा शोध घेतला जातो. त्यांचेकडे जो सालगडी आहे, त्यालाच परत ठेवायचा असल्यास त्याचेशी तशी बोलणी केली जाते. हा करार लिखित राहात नाही, तोंडीच होतो. सारा कारभार एकमेकांच्या…
या योजनेमध्ये राज्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त अशा एकूण २४६ तालुक्यांचा समावेश होता. शासनाने उर्वरित १०६ तालुक्यांचा समावेश करुन सदर योजना राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये राबविण्याचा निर्णय नुकताच…