Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Alert: हातातोंडाशी आलेली पिके गेली पाण्यात!अवकाळी पावसाचा कांदा, द्राक्ष, सोयाबीनला मोठा फटका, शेतकरी धास्तावला

Maharashtra Rain Alert: राज्यामध्ये अवकाळी पावसाने जोरदार आगमन केल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेले.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 28, 2025 | 11:52 AM
Unseasonal rains in Maharashtra cause major damage to soybean, onion and grape production monsoon update

Unseasonal rains in Maharashtra cause major damage to soybean, onion and grape production monsoon update

Follow Us
Follow Us:
  • राज्यामध्ये अवकाळी पावसाने पूर्णपणे नुकसान केले आहे
  • महाराष्ट्रातील अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान
  • हातातोंडाशी आलेला कांदा, सोयाबीनसह द्राक्ष उत्पादनाला मोठा फटका
Maharashtra Rain Alert: : मुंबई : राज्याला अवकाळी पावसाने अरक्षशः झोडपून काढले आहे. पूरसृश्य पाऊस झाल्यामुळे फक्त पिके नाही तर जमिनी वाहून गेल्या आहेत. यामध्ये आता हिवाळ्यामध्ये सुरु असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना हवालदिल केले आहे.

गेल्या आठवडाभरापासून राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह कोकणात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. या परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका बळीराजाला बसला आहे. हातातोंडाशी आलेला कांदा, सोयाबीनसह वेचणीवर आलेला कापूस, मका, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकण, पुणे जिल्ह्यातील भातकापणीची कामेदेखील उप्प झाली आहेत. पुण्यात भातशेती अक्षरशः पाण्याखाली गेली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रे सक्रिय झाल्यामुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत राज्यात पावसाची वाक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकरी वास्तावला आहे. मध्यपूर्व अरबी समुद्रावर सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. डा कमी दाबाचा पट्टा पुढील तीन ते चार दिवस उत्तर दिशेला सरकणार असून नहाराष्ट्रात किनारपट्टी लगतच्या भागासह नहाराष्ट्रात काही भागांमध्ये मोठा पाऊस होऊ शकतो, असा इशारा हावामान खात्याने दिला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र नैऋत्येकडे आणि नंतर पूर्व-मध्य अरबी समुद्र ओलांडण्याची शक्यता आहे. हे कमी दाब क्षेत्र महाराष्ट्र किनारपट्टीजवळून प्रवास करणार असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक असेल.

सध्या,द्राक्षाच्या ऑक्टोबर छाटणीचा हंगाम सुरू झाला आहे. अशा काळात बागांमध्ये पावसाचे पाणी साचून राहिल्याने छाटणीची कामे करणे अवघड झाले आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मात्र राज्यातील हवामान कोरडे होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

छाटणीपूर्वीच नाशिकला द्राक्षबागा झाल्या उद्धवस्त

द्राक्षपंढरी म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. देशातून निर्यात होणाऱ्या एकूण ३.४३,९८२ टन द्राक्ष निर्यातीपैकी महाराष्ट्राचा वाटा ८० टक्के, तर त्यातही नाशिक जिल्ह्याचा वाटा सुमारे ६० टक्के इतका आहे. मागील वर्षी एकट्या नाशिकमधून १.५७ लाख टन द्राक्षांची विक्रमी निर्यात झाली होती. विशेषतः नाशिकच्या मातीतील द्राक्ष आपल्या विशिष्ट गोडीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात वेगळी ओळख निर्माण करून आहेत. असे असले तरी यंदा ‘द्राक्षपंढरी’ला नैसर्गिक संकटांनी वेढल्याचे चित्र आहे. यंदा मे महिन्यात सुरू झालेला पावसाळा दिवाळी उलटूनही सुरूच आहे. त्यातही सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने द्राक्षबागा अक्षरशः उद्धवस्त झाल्या आहेत.

Web Title: Unseasonal rains in maharashtra cause major damage to soybean onion and grape production monsoon update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 11:52 AM

Topics:  

  • IMD alert of maharashtra
  • Maharashtra Rain
  • Monsoon Alert

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Alert: राज्यात पुन्हा हवामान बदलणार! ‘या’ १५ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; IMD कडून यलो अलर्ट जारी
1

Maharashtra Rain Alert: राज्यात पुन्हा हवामान बदलणार! ‘या’ १५ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; IMD कडून यलो अलर्ट जारी

Amravati News: ई-पीक पाहणीतील तांत्रिक अडचणींना पूर्णविराम! शेतकऱ्यांना दिलासा; आता बांधावरच होणार प्रत्यक्ष पीक पाहणी
2

Amravati News: ई-पीक पाहणीतील तांत्रिक अडचणींना पूर्णविराम! शेतकऱ्यांना दिलासा; आता बांधावरच होणार प्रत्यक्ष पीक पाहणी

मान्सूनसाठी मुंबई मेट्रो प्रशासन सज्ज! सर्व मार्गांवर अतिरिक्त मेट्रो गाड्यांची व्यवस्था; उत्तम सेवा पुरवण्यासाठी व्यापक तयारी
3

मान्सूनसाठी मुंबई मेट्रो प्रशासन सज्ज! सर्व मार्गांवर अतिरिक्त मेट्रो गाड्यांची व्यवस्था; उत्तम सेवा पुरवण्यासाठी व्यापक तयारी

Maharashtra Rain Alert: राज्याला पावसाचा वेढा; ‘या’ ठिकाणी अति ते अति मुसळधार अन्…, सतर्कतेचा इशारा
4

Maharashtra Rain Alert: राज्याला पावसाचा वेढा; ‘या’ ठिकाणी अति ते अति मुसळधार अन्…, सतर्कतेचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.