सध्या राजधानी दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. सभागृहात आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटवरील चर्चेला उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी जीएसटी कराबाबत देखील भाष्य केले आहे.
ग्वांगू ली म्हणाले प्रगत उत्पादन, इलेक्ट्रॉनिक्स, बॅटरी उत्पादन आणि एमएसएमईचे सक्षमीकरण यावर दिलेला भर यांमुळे आत्मनिर्भर भारत दृष्टिकोनांतर्गत भारताचा जागतिक उत्पादन केंद्र बनण्याचा प्रवास अधिक दृढ होईल.
२०२६ च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाची मोठी आशा होती. तथापि, अर्थमंत्र्यांनी त्याची थेट घोषणा केली नाही. त्यामुळे ते यावर्षी लागू केले जाईल की नाही हे अद्यापही स्पष्ट…
२०२६ च्या अर्थसंकल्पात लातूर जिल्ह्याच्या भौगोलिक, शैक्षणिक, वैद्यकीय, पर्यटन व औषधी संशोधनाच्या संभावनांकडे दुर्लक्ष करत जिल्ह्याच्या पदरी 'वाटाण्याच्या अक्षता'च पडल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
२०२६-२७ च्या अर्थसंकल्पात, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी "विकसित भारत २०४७" चे स्वप्न साकार करण्यासाठी उत्पादन क्षेत्राला अर्थव्यवस्थेचा सर्वात मजबूत आधारस्तंभ म्हणून वर्णन केले. याबद्दल वाचा सविस्तर बातमी..
Union Budget 2026 : संसदेमध्ये अर्थसंकल्पावरुन जोरदार वाद होणार आहे. लोकसभेतील विरोधक अर्थसंकल्पावर भाष्य करणार असून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे.
नागपूर मेट्रोने यंदाच्या बजेटमध्ये १,३३५ कोटी रु.च्या तरतुदीची मागणी केली. मात्र मेट्रोबाबत कोणतीही घोषणा न झाल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याला १ लाख कोटी रु.…
२०२६ च्या बजेटमध्ये पालघरच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात आला असून, महिलांपासून मच्छीमारांपर्यंत आणि शेतकऱ्यांपासून तरुणांपर्यंत सर्वांसाठीच आनंदाची बातमी आहे. मुलींना सुरक्षा आणि शिक्षण मिळण्याची शक्यता आहे.
Viral Budget Video : काल १ फेब्रुवारी २०२६ रोजी भारताचे केंद्रीय बजेट जाहीर करण्यात आले. या बजेटनंतर सोशल मीडियावर लोकांना अर्थमंत्र्यांना प्रचंड ट्रोल केले आहे. एका महिलेने तर चक्क बजेटची…
२०२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली. भौतिक, डिजिटल सोने, ईटीएफ, म्युच्युअल फंड आणि भेटवस्तूंवरील नवीन एमसीएक्स दर, जीएसटी, भांडवली नफा कर नियम जाणून घेण्यासाठी वाचा…
अर्थसंकल्प सादर करताना तंत्रज्ञान क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. बजेट 2026 नंतर स्मार्टफोनच्या किंमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
२०२६ च्या अर्थसंकल्पात सरकारने विक्रमी १७.२ लाख कोटी कर्ज घेण्याची घोषणा केल्याने बँकिंग क्षेत्र गोंधळात पडले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे कर्ज घेण्याचे लक्ष्य, बाजाराच्या अपेक्षांपेक्षा खूपच जास्त आहे.
भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना नेहमीच चांगली मागणी मिळताना दिसते. त्यात आता बजेट 2026 मध्ये एक महत्वाची घोषणा करण्यात आली आहे, ज्याचा थेट परिणाम EVs वर होणार आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मुळे धाराशिव जिल्ह्याच्या उद्योग, पर्यटन आणि दळणवळण क्षेत्रात मोठी क्रांती होईल. टेक्स्टाईल पार्क आणि MSME हबमुळे रोजगार वाढणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
Shashi Tharoor News: केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मध्ये केरळला डावलल्याचा आरोप करत काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केंद्र सरकारला ७ प्रश्नांद्वारे धारेवर धरले आहे.
रविवारी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ वर बाजारांनी तीव्र प्रतिक्रिया दिली, ज्यामुळे सेन्सेक्स २०००हून अधिक अंकांनी कोसळला, निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. एफ अँड ओ व्यवहारांवरील एसटीटी वाढीमुळे सोने-चांदीचे दर घसरले
संरक्षण मंत्रालयाचा असा विश्वास आहे की सध्याच्या जागतिक परिस्थिती पाहता सैन्याचे आधुनिकीकरण करणे आवश्यक झाले आहे. यावेळी, सरकारने स्वदेशी संरक्षण उद्योगाला प्रोत्साहन देण्याचा स्पष्ट निर्णय घेतला आहे.
बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पाचे वर्णन ऐतिहासिक असे केले आहे. त्यांनी विशेषतः बायो फार्मा शक्ती कार्यक्रमाचे कौतुक केले आहे.
अर्थसंकल्पातून कोणत्या क्षेत्राला फटका बसतो आणि कोणत्या क्षेत्राला भरघोस सुट मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, अर्थमंत्र्यांच्या भाषणानंतर त्यांच्या भाषणाचे विविध कांगोरे समोर येत आहेत.
India Bangaldesh Aid Cut : यंदा भारताने केंद्रीय अर्थसंकल्पात बांगलादेशच्या निधीवर मोठी कपात केली आहे. यामुळे युनूस सरकारला मोठा झटका लागला आहे. यातून भारताने शेजारी देशाला कडक संदेश दिला आहे.