Maharashtra Rain Alert: राज्यामध्ये अवकाळी पावसाने जोरदार आगमन केल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेले.
vineyard harvesting: सोलापूर तालुक्यातील सर्वच भागातील गावांत द्राक्ष बागांच्या शेवटच्या किंवा मागास छाटण्या सर्वत्र सुरू आहेत. तसेच द्राक्ष बागेत काव पेस्ट लावण्याचे काम सुरू आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर संभाजीनगर, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील बहुतांश सर्वच जिल्ह्यांमध्ये खूप पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने दोघांनी आत्महत्या केली.
पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडला असून संततधार पाऊस सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर 17 धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे काहींना स्थलांतरित करण्यात आले.
देशभरात मान्सूनचा वेग मंदावण्यास सुरुवात झाली आहे. अनेक राज्यांमध्ये उष्णता आणि आर्द्रता दिसून येत आहे. अलीकडेच हवामान खात्याने काही राज्यांमध्ये पावसाचा इशारा जारी केला आहे.
जागतिक बँकेच्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की २०४० पर्यंत पुरामुळे बाधित लोकसंख्या सहा पटीने वाढून २.५ कोटींपेक्षा जास्त होईल. अशा परिस्थितीत, या महिन्यात मुसळधार पावसाचा अंदाज चिंताजनक आहे.
यावेळी मुसळधार पाऊस पडत आहे. संपूर्ण ऑगस्ट महिना पावसात गेला. आता सप्टेंबरमध्येही पाऊस थांबत नाहीये. या संपूर्ण आठवड्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे, कुठे घातक ठरणार जाणून घ्या
राज्यातील 16 जिल्ह्यांना रेड अलर्ट दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपूर्ण राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला.
पुणे आणि मुंबईसह 16 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. या अतिवृष्टीच्या पावसामुळे राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली आहे.
मध्य प्रदेशमध्ये सध्या मुसळधार पावासाने थैमान घातलं असून आतापर्यंत राज्यात आतापर्यंत २७५ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. सुमारे २५४ रस्ते आणि पूल देखील उद्ध्वस्त झाले आहेत. तर १,६५७ जनावरांचा मृत्यू…
राज्यात गेले काही दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. कोकण किनारपट्टीवरील जिल्हे, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा भागात अति ते अति मुसळधार पाऊस सुरु आहे.
दिल्ली-उत्तर प्रदेशसह संपूर्ण उत्तर भारतात पुढील २४ ते ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्यानुसार, मान्सून विजांच्या कडकडाटासह सक्रिय राहील
यावर्षी संपूर्ण पावसाळ्यात २० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान होण्याची भीती आहे. बहुतेक राज्यांमध्ये पावसाचा वेग खूप मजबूत आहे आणि ज्या राज्यांमध्ये तो कमकुवत आहे, तिथे पाऊस पडला नाही.