प्रशासनाच्या निर्देशानुसार ठेकेदारांनी नरपड-आंबेवाडी तसेच नवी खाडी येथील सागरी मार्गावरील रस्ता अवघ्या ४८ तासांत पूर्ववत केला. मात्र, याच पुराच्या पाण्यामुळे समुद्रधूप प्रतिबंधक बंधारा आणि वडकतीपाडा शाळेमागील समुद्रकिनाऱ्याचा मोठा भाग वाहून…
Maharashtra Breaking: लोकसभेमध्ये सरकारच्या वतीने परीक्षा सुधारणा विधेयक मांडण्यात आलं होतं. हे बिल लोसभेत मंजूर झालं आहे. दरम्यान हे बिल मंजूर झाल्यानंतर आता लोकसभेच्या अध्यक्षांनी लोकसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित…
कालव्यांच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, तसेच पूरग्रस्त रस्ते, पूल आणि ओढे-नद्यांपासून दूर राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Maharashtra Rain : गेल्या काही आठवड्यांपासून पावसाऐवजी उष्णतेनेच नागरिकांची परीक्षा घेतली. दिवसभर ढगाळ वातावरण असले तरी पाऊस पडत नव्हता. त्यामुळे हवेत दमटपणा वाढत गेला आणि उकाड्यामुळे लोक त्रस्त झाले.
राज्यभरात सगळीकडे मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील संपर्क मार्गावरील पूल खचल्याने जिल्ह्यात तब्बल ३० पेक्षा जास्त ग्रामीण मार्गांवर एसटी बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.
टाटा कन्सल्टिंग इंजिनीअर्स आणि कर सल्लागारांच्या अभिप्रायाचा दाखला देत पालिकेने ही वाढ कंत्राटदाराला देण्याचे मान्यही केले. कंत्राटदाराला वाढीव पैसे मोजण्यात तत्परता दाखवणाऱ्या पालिकेने प्रत्यक्ष काम वेळेत पूर्ण करून घेण्याकडे मात्र…
एम-ईस्ट वॉर्डमधील या बेकायदेशीर कामामागे एक शक्तिशाली टोळी कार्यरत आहे. स्थानिक रहिवाशांचा थेट आरोप आहे की, या संपूर्ण बेकायदेशीर कामाला भ्रष्ट पालिका अधिकारी आणि काही तथाकथित 'छोट्या पत्रकारांचा' उघड पाठिंबा…
Maharashtra Breaking News: रत्नागिरी जिल्ह्यातील शाळाही मंगळवारी बंद राहणार आहेत. पालघर जिल्ह्यालाही मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना…
'वॉचडॉग फाउंडेशन'चे गॉडफ्रे पिमेंटा यांनी ३ जुलै २०२६ रोजी गोखले रोडवरील पदपथांची पाहणी केली असता, अनेक झाडांच्या बुंध्याभोवती थोडीही जागा न सोडता थेट काँक्रिटआणि पेव्हर ब्लॉक्स बसवण्यात आल्याचे दिसून आले.…
हवामान विभागाने दिल्ली-एनसीआरसह २० राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा दिला असून, पुढील काही दिवस मध्य आणि उत्तर भारतात मान्सून सक्रिय राहील असा अंदाज वर्तवला आहे.
सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत ऑनलाईन ओपीडी: विशेषतः पावसाळ्यात आढळणाऱ्या सामान्य लक्षणांसाठी बिगर पॉलिसीधारक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी स्टार हेल्थ कस्टमर ॲपद्वारे मोफत 24/7 ऑनलाईन ओपीडी सल्ला सेवेचा लाभ घेता येऊ शकतो.
मान्सूनच्या तोंडावर वर्धा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. जिल्ह्यातील २९३ गावे नदीकाठावर असून त्यापैकी २७ गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी बचाव…
ममुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मुंबईत पाणी तुंबणे, झाडे व फांद्या पडणे, धोकादायक इमारतींचा भाग कोसळणे किंवा वीजपुरवठा खंडित होणे अशा अनेक आपत्कालीन घटना घडत असतात.अशा वेळी नागरिक तातडीने मदतीसाठी '१९१६'…
पूर्वी शेताच्या अगदी मध्यभागी जाऊन नोंद करावी लागत होती. आता या नियमात शिथिलता आणत २० मीटरच्या अंतरातूनही पीक पाहणी करता येणार असल्याने प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.
आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
२५ एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिनानिमित्त 'हिवताप दुरीकरणासाठी कटिबद्ध आता हे शक्य आहे, आता हे केलेच पाहिजे' अशी यंदाची जागतिक हिवताप दिनाची संकल्पना आहे.पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढतात,…