मान्सूनच्या तोंडावर वर्धा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. जिल्ह्यातील २९३ गावे नदीकाठावर असून त्यापैकी २७ गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी बचाव…
ममुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मुंबईत पाणी तुंबणे, झाडे व फांद्या पडणे, धोकादायक इमारतींचा भाग कोसळणे किंवा वीजपुरवठा खंडित होणे अशा अनेक आपत्कालीन घटना घडत असतात.अशा वेळी नागरिक तातडीने मदतीसाठी '१९१६'…
पूर्वी शेताच्या अगदी मध्यभागी जाऊन नोंद करावी लागत होती. आता या नियमात शिथिलता आणत २० मीटरच्या अंतरातूनही पीक पाहणी करता येणार असल्याने प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.
आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
२५ एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिनानिमित्त 'हिवताप दुरीकरणासाठी कटिबद्ध आता हे शक्य आहे, आता हे केलेच पाहिजे' अशी यंदाची जागतिक हिवताप दिनाची संकल्पना आहे.पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढतात,…
घाटकोपरमध्ये झालेल्या होर्डिंग दुर्घटनेत निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतरही मुंबई महापालिका आणि पोलिस प्रशासनाला अद्याप जाग आली नसल्याचे दिसून आले आहे. पण झुकलेले एक अवाढव्य 'डिजिटल एलईडी होर्डिंग' वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा…
यंदाच्या कमकुवत मान्सूनमागे ‘एल निनो’ हे प्रमुख कारण मानले जात आहे. प्रशांत महासागरातील ही हवामान घटना जगभरातील हवामानावर परिणाम करत असून भारतातील पावसावरही त्याचा परिणाम होत आहे.
विक्रोळी आणि कांजूरमार्ग येथील काही नाले अद्यापही प्लास्टिकच्या बाटल्या, कचरा आणि गाळाने पूर्णपणे चोक-अप झाले आहे. यापैकी काही नाले साफ करण्यासाठी पिवळ्या पोकलेनसह नाल्यामध्ये स्थानिक व्यक्तीला कोणत्याही सुरक्षेविना थेट कचऱ्याच्या…
राज्यात हिपॅटायटिस-ए, डेंग्यू आणि इतर विषाणूजन्य संसर्गावर नियंत्रण ठेवतानाच मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य आजारांवरही विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
कंत्राटदारांना गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे ३० सेकंदांचे व्हिडिओ आणि फोटो अपलोड करणे बंधनकारक होते. या डेटाची संगणकीय तपासणी केली असता कंत्राटदारांचे गंभीर गैरप्रकार उघडकीस आले.
पाईपलाईनमधून गाळ, कचरा आणि इतर अडथळे दूर करून पाण्याचा सुरळीत प्रवाह राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. तथापि, स्थायी समितीच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त देखभाल करण्यासाठी बीएमसीकडे स्वतःचा कर्मचारी वर्ग नाही का?'…
नदीकाठच्या अतिजोखीम गावांमध्ये विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून औषधसाठा, प्रशिक्षित मनुष्यबळ, साथरोग नियंत्रण पथके आणि जनजागृती मोहिमेद्वारे संभाव्य आरोग्य संकटाला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. पावसाळ्यात ठिकठिकाणी…
सध्या मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात ९ जूनपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र त्यानंतर १५ जूनपर्यंत मान्सूनचा वेग मंदावणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून…
कोकण किनारपट्टीवर पावसाने हजेरी लावली आहे. काही दिवसांनी राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. कालपर्यंत मान्सून कर्नाटक आणि गोव्यात दाखल झाला होता.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सूनने केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू ओलांडून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या बहुतांश भागांमध्ये प्रवेश केला आहे. परिणामी, पश्चिम महाराष्ट्रातील कमाल तापमान पुढील ४-५ दिवसांत १ ते…
लोकल सेवा विस्कळीत होऊन मुंबईकरांचे प्रचंड हाल होतात. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी रविवार, ३१ मे रोजी मध्य रेल्वेने घेतलेल्या मेगाब्लॉकदरम्यान पालिकेच्या उद्यान विभागाने रेल्वे प्रशासनाच्या समन्वयाने ही मोहीम राबवली.