कोकण किनारपट्टीवर पावसाने हजेरी लावली आहे. काही दिवसांनी राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. कालपर्यंत मान्सून कर्नाटक आणि गोव्यात दाखल झाला होता.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सूनने केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू ओलांडून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या बहुतांश भागांमध्ये प्रवेश केला आहे. परिणामी, पश्चिम महाराष्ट्रातील कमाल तापमान पुढील ४-५ दिवसांत १ ते…
लोकल सेवा विस्कळीत होऊन मुंबईकरांचे प्रचंड हाल होतात. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी रविवार, ३१ मे रोजी मध्य रेल्वेने घेतलेल्या मेगाब्लॉकदरम्यान पालिकेच्या उद्यान विभागाने रेल्वे प्रशासनाच्या समन्वयाने ही मोहीम राबवली.
राज्यभरात उन्हाच्या कडक झळा बसत असल्या तरी राज्यातील काही भागामध्ये मान्सूनपूर्व सरी बरसल्या आहेत. उन्हामुळे त्रासलेल्या जनतेला पावसामुळे तात्पुरता दिलासा मिळत असला तरी आता हवामान खात्याने याबाबत मोठी माहिती दिली…
Mumbai Monsoon Update News: कडाक्याच्या उकाड्यापासून दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे; भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, मान्सून ५ ते १० जून दरम्यान मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने यंदा वेळेवर आणि सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे. जर पहिल्याच मुसळधार पावसात आणि समुद्राला भरती असताना मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, तर मुंबईची दैना उडणार हे निश्चित…
पूर्वजांनी जीवाच्या मोलानी जपलेल्या शेत जमिनी नष्ट होण्याच्या मार्गावर असून या शेत जमिनीचा विकास करण्याच्या नावावर भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील म्हणजेच कशेळी, काल्हेर, कोपर, पूर्णा आणि इतर गावातून प्रचंड प्रमाणात…
पाच चक्रीवादळे एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे हवामानाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. मैदानी प्रदेश तीव्र उष्णता आणि उष्णतेच्या लाटेने होरपळत असताना, ईशान्य भारत आणि डोंगराळ प्रदेशात पाऊस आणि हिमवृष्टी होत आहे.
IMD Weather Update : पुढील 92 तासांबाबत हवामान खात्याकडून देशातील 22 राज्यांना अलर्ट देण्यात आला आहे. ही देशव्यापी हवामानातील अस्थिरता ५ एप्रिलपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी मान्सून देशात वेळेआधीच दाखल झाला होता. अतिवृष्टी झाली होती. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. दरम्यान जागतिक हवामान संघटनेने मान्सूनबाबतचा पहिला अंदाज जाहीर केला आहे.
Maharashtra Rain Alert: राज्यामध्ये अवकाळी पावसाने जोरदार आगमन केल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेले.
vineyard harvesting: सोलापूर तालुक्यातील सर्वच भागातील गावांत द्राक्ष बागांच्या शेवटच्या किंवा मागास छाटण्या सर्वत्र सुरू आहेत. तसेच द्राक्ष बागेत काव पेस्ट लावण्याचे काम सुरू आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर संभाजीनगर, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील बहुतांश सर्वच जिल्ह्यांमध्ये खूप पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने दोघांनी आत्महत्या केली.