IMD Weather Update : पुढील 92 तासांबाबत हवामान खात्याकडून देशातील 22 राज्यांना अलर्ट देण्यात आला आहे. ही देशव्यापी हवामानातील अस्थिरता ५ एप्रिलपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.
Rain Update In Maharashtra: उर्वरित विदर्भात देखील हवामानात बदल दिसू शकतो. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही.
अचानक अवकाळी पावसाने राज्यात हजेरी लावल्याने नागरिकांना उकड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकणात आंबा, काजू बागायतदारांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबईत येत्या काही दिवसांमध्ये उष्णतेची लाट येऊ शकते. मुंबईला हवामान विभागाने यासंदर्भात अलर्ट जारी केला असल्याचे म्हटले जात आहे.
विदर्भ क्षेत्रात उष्णतेची लाट सर्वाधिक तीव्र झाली आहे. नागपूरसह अनेक जिल्ह्यांत तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. सोमवारी तापमान ३८ ते ४१ अशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांना पावसाचा इशारा दिला होता. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, महाराष्ट्रात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
दोन ते चार दिवस महाराष्ट्र आणि अन्य काही राज्यात तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. तसेच देशातील काही राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसासोबत हवेचा वेग जास्त राहू शकतो.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. अवकाळी पावसाने राज्यात कहर केल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे.
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून हवेत बदल दिसून येत होता. वातावरणातील बदलामुळे हवेत गारवा जाणवत होता. 10 तारखेनंतर राज्यात गारठा वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. ऐन दसरा, दिवाळीत देखील राज्यात पावसाने कहर केल्याचे दिसून आले. आता नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये.
पुणे, नाशिक, अहिल्यानगर, बोड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार स्वरुपाचे पर्जन्यमान झाल्यास जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांवरील धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे पाणी पातळीत वाढ होऊ शकते.
Maharashtra Rain Alert: राज्यामध्ये अवकाळी पावसाने जोरदार आगमन केल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेले.
ईशान्य अरबी समुद्र, महाराष्ट्र-गोवा व गुजरात किनारपट्टीवर २६-२७ ऑक्टोबर दरम्यान वादळी वारे ४५ ते ५५ किमी प्रतितास वेगाने वाहू शकतात. म्हणून मच्छीमारांना पुढील दोन दिवस समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात…
राज्यात यंदा अतिवृष्टी झाल्याचे पाहायला मिळाले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले पीक निसर्गाने हिरावून नेले. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे.
सह्याद्री पर्वतरांगांतील ताम्हिणी घाटमाथ्यावर यंदा विक्रमी पाऊस पडला आहे. १ जून ते ७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत तब्बल ९४७१ मिमी पर्जन्यमान नोंदवले गेले असून, ही देशातील सर्वाधिक नोंद आहे.