सप्टेंबर महिना उलटून गेला तरी पाऊस थांबण्याची चिन्हे नसल्याचे आता चिंता व्यक्त केली जात आहे. पाऊस जर असाच सुरू राहिला तर ऐन दिवाळीत देखील वरुणराजा हजेरी लावतो की काय? ते…
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात अति मुसळधार पाऊस झाला आहे. काही ठिकाणी अजूनही सुरू आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे.
राज्यात मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाने कहर केला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने तातडीने पंचनामे करण्याचे करण्याचे आदेश दिले आहेत.
पावसाने विश्रांती घेतल्याने पावसाळा संपला असे वाटत असतानाच वरूणराजाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यात सरासरी ७५.३ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली असल्याने अहमदपूर तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. छिलखा बॅरेज येथे चार नागरिकांना वाचवण्यासाठी स्थानिक पथकाच्या सहाय्याने बचाव कार्य सुरु आहे.
Rain News: कालपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. नागरिकांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 30 सप्टेंबरपर्यन्त समुद्र खवळलेला राहणार आहे.
Maharashtra Weather Update: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पावसासाठी पोशाक हवामान तयार झाले आहे. सध्या परतीच्या पावसाचा जोर महाराष्ट्रात वाढला आहे.
Marathwada Rain Alert राज्यात सर्वत्र पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, चंद्रपूर, यवतमाळ जिल्हयानसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे
पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शहरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Rain News: पुरस्थिती निर्माण झाल्याने अनेक नागरिकांना लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने रेस्क्यू करण्यात आले आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे.
27 तारखेला विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसात वाढ होऊ शकते, आणि यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊसदेखील पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गेल्या दोन दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस सुरू आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात देखील जोरदार पाऊस सुरू आहे. नदी, नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत.
पुण्यातील खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. वरसगांव, पानशेत, टेमघर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने खडकवासला धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे.
Pune Rain News : मुंबईसह पुण्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. काल (दि.14) रात्रीपासून संततधार पाऊस सुरु असून काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
देशभरात मान्सूनचा वेग मंदावण्यास सुरुवात झाली आहे. अनेक राज्यांमध्ये उष्णता आणि आर्द्रता दिसून येत आहे. अलीकडेच हवामान खात्याने काही राज्यांमध्ये पावसाचा इशारा जारी केला आहे.
Imd Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्याचे चित्र निर्माण झाले होते. पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा मान्सून महाराष्ट्रात सक्रिय होणार आहे.