राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. अवकाळी पावसाने राज्यात कहर केल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे.
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून हवेत बदल दिसून येत होता. वातावरणातील बदलामुळे हवेत गारवा जाणवत होता. 10 तारखेनंतर राज्यात गारठा वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. ऐन दसरा, दिवाळीत देखील राज्यात पावसाने कहर केल्याचे दिसून आले. आता नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये.
पुणे, नाशिक, अहिल्यानगर, बोड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार स्वरुपाचे पर्जन्यमान झाल्यास जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांवरील धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे पाणी पातळीत वाढ होऊ शकते.
Maharashtra Rain Alert: राज्यामध्ये अवकाळी पावसाने जोरदार आगमन केल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेले.
ईशान्य अरबी समुद्र, महाराष्ट्र-गोवा व गुजरात किनारपट्टीवर २६-२७ ऑक्टोबर दरम्यान वादळी वारे ४५ ते ५५ किमी प्रतितास वेगाने वाहू शकतात. म्हणून मच्छीमारांना पुढील दोन दिवस समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात…
राज्यात यंदा अतिवृष्टी झाल्याचे पाहायला मिळाले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले पीक निसर्गाने हिरावून नेले. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे.
सह्याद्री पर्वतरांगांतील ताम्हिणी घाटमाथ्यावर यंदा विक्रमी पाऊस पडला आहे. १ जून ते ७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत तब्बल ९४७१ मिमी पर्जन्यमान नोंदवले गेले असून, ही देशातील सर्वाधिक नोंद आहे.
अरबी समुद्रात तयार झालेले चक्रीवादळ यामुळे राज्यात पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सप्टेंबर महिना उलटून गेला तरी पाऊस थांबण्याची चिन्हे नसल्याचे आता चिंता व्यक्त केली जात आहे. पाऊस जर असाच सुरू राहिला तर ऐन दिवाळीत देखील वरुणराजा हजेरी लावतो की काय? ते…
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात अति मुसळधार पाऊस झाला आहे. काही ठिकाणी अजूनही सुरू आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे.