Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Hera Pheri 3’ मध्ये परेश रावल यांना परत आणण्यासाठी अक्षयची मोठी भूमिका? निर्माते फिरोज नाडियाडवालाने केला खुलासा

परेश रावल यांनी अलीकडेच सांगितले की ते आता 'हेरा फेरी ३' मध्ये पुन्हा परतले आहे. चित्रपटाचे निर्माते फिरोज नाडियाडवाला यांनी सांगितले की अक्षय कुमार आणि साजिदने ही समस्या सोडवण्यात खूप मदत केली.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 01, 2025 | 04:29 PM
(फोटो सौजन्य - Instagram)

(फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Close
Follow Us:

‘हेरा फेरी ३’ हा चित्रपट बॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. जेव्हा परेश रावल यांनी सांगितले की ते या चित्रपटात दिसणार नाहीत, तेव्हा त्यांचे चाहते खूप निराश झाले होते, परंतु आता त्यांनी स्वतः सांगितले आहे की त्यांनी सर्व ठीक केले आहे. आणि ते पुन्हा या चित्रपटाचा भाग बनले आहेत. पिंकव्हिलाशी बोलताना चित्रपटाचे निर्माते फिरोज नाडियाडवाला यांनी हे प्रकरण कसे सोडवले ते सांगितले.

फिरोज नाडियाडवाला काय म्हणाले?
फिरोज यांनी सांगितले की माझा भाऊ साजिद नाडियाडवाला आणि दिग्दर्शक अहमद खान यांनी हा वाद सोडवण्यासाठी खूप मदत केली. साजिद भाईंनी बरेच दिवस कठोर परिश्रम केले आणि परेश जी पुन्हा चित्रपटात सामील होऊ शकतील यासाठी बराच वेळ दिला. आमचे नाते ५० वर्षांहून अधिक जुने आहे. अहमद खान यांनीही खूप प्रयत्न केले. दोघांच्या मदतीमुळे आणि समजुतीने आता सर्व काही ठीक आहे आणि आम्ही पुन्हा एकत्र काम करत आहोत. असे ते म्हणाले आहेत.

काय सांगता! ‘चला हवा येऊ द्या’चं होस्टिंग निलेश साबळे करणार नाही ? प्रसिद्ध अभिनेत्याकडे असणार जबाबदारी

फिरोज यांनी असेही सांगितले की अक्षय कुमारनेही या समस्येचे निराकरण करण्यात खूप मदत केली. त्यांनी सांगितले की आम्हाला अक्षयजींचा पूर्ण पाठिंबा मिळाला. १९९६ पासून आमचे नाते खूप चांगले आहे. या संपूर्ण प्रक्रियेत त्यांनी खूप प्रेम आणि समजूतदारपणा दाखवला. प्रियदर्शनजी, परेशजी आणि सुनीलजी यांनीही खूप सहकार्य केले. आता आम्ही एक मजेदार आणि चांगला चित्रपट बनवण्याची तयारी करत आहोत.

नसीरुद्दीन शाह यांच्यावर अख्खी इंडस्ट्री संतापली, ज्येष्ठ अभिनेते नेमकं काय म्हणाले ?

वाद कसा सुरू झाला?
मे महिन्यात, परेश रावल यांनी ‘हेरा फेरी ३’ करणार नसल्याचे सांगितले होते. यामुळे त्यांच्या चाहत्यांना आणि सहकलाकारांना धक्का बसला. परेश आणि चित्रपट निर्मात्यांमध्ये काही मतभेद असल्याच्या बातम्या आल्या होत्या, परंतु परेश म्हणाले की असे काहीही नव्हते. त्यांना वाटले की त्यांना आता ही भूमिका करायची नाही, म्हणून त्यांनी चित्रपट सोडला. आता परेश रावल यांनी स्वतः हिमांशू मेहता यांच्या पॉडकास्ट मुलाखतीत सांगितले आहे की ते पुन्हा या चित्रपटाचा भाग आहेत. त्यांनी विनोदाने म्हटले आहे की, ‘चित्रपटही लवकर प्रदर्शित होणार होता, पण आम्हाला स्वतःवर थोडे नियंत्रण ठेवावे लागले. शेवटी, प्रियदर्शन, अक्षय आणि सुनील हे सर्व खूप जुने मित्र आहेत आणि सर्व सर्जनशील लोक आहेत.’

Web Title: Akshay kumar play role in bringing paresh rawal back in hera pheri 3

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 04:29 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • Bollywood
  • hera pheri 3

संबंधित बातम्या

‘नायक’नंतर Anil Kapoor यांना राजकीय पक्षांकडून ऑफर? अभिनेत्याचा खुलासा म्हणाले,…
1

‘नायक’नंतर Anil Kapoor यांना राजकीय पक्षांकडून ऑफर? अभिनेत्याचा खुलासा म्हणाले,…

विशाल भारद्वाज यांनी नाना पाटेकरांसोबत का नाही केले काम? ‘ओ रोमियो’ दिग्दर्शकाने आता केला खुलासा
2

विशाल भारद्वाज यांनी नाना पाटेकरांसोबत का नाही केले काम? ‘ओ रोमियो’ दिग्दर्शकाने आता केला खुलासा

संजय लीला भन्साळी आणि केतन मेहता ‘जय सोमनाथ’साठी एकत्र! उलघडणार 1000 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक अध्याय
3

संजय लीला भन्साळी आणि केतन मेहता ‘जय सोमनाथ’साठी एकत्र! उलघडणार 1000 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक अध्याय

भूमी पेडणेकरच्या ‘दलदल’चा लवकरच येणार दुसरा सीझन; निर्मात्यांनी दिली मोठी हिंट, म्हणाले ‘खूप कल्पना आहेत..’
4

भूमी पेडणेकरच्या ‘दलदल’चा लवकरच येणार दुसरा सीझन; निर्मात्यांनी दिली मोठी हिंट, म्हणाले ‘खूप कल्पना आहेत..’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.