Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत-पाक क्रिकेटवर दिलजीत दोसांझचे सवाल! ‘माझा मुव्ही पहलगाम हल्ल्याच्या आधी शूट झाला होता तरी…’

''भारत आणि पाकिस्तान सामन्यात खेळू शकतात, मग कलाकारांवरच बंदी का?" दिलजीत दोसांझ याच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा चर्चा रंगली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 25, 2025 | 05:22 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, मात्र यावेळी गाण्यांमुळे नव्हे, तर फिल्म ‘सरदार जी ३’ मधील त्याच्या भूमिकेमुळे. या चित्रपटात दिलजीतने पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसोबत काम केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. अनेकांनी त्याला “देशद्रोही” ठरवत त्याची नागरिकता रद्द करण्याची मागणी केली होती.२२ एप्रिलला जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील बैसारन व्हॅलीमध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला. . यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकार, सोशल मीडिया अकाउंट्स, वाहिन्या यांवर बंदी घालण्यात आली. या साऱ्या पार्श्वभूमीवर, दिलजीत दोसांझने ‘सरदार जी ३’मध्ये हानिया आमिरसोबत काम केल्याने त्याच्यावर सोशल मीडियावर प्रचंड टीका झाली. त्याला देशद्रोही म्हटले गेले, तर काही लोकांनी त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिलजीतने प्रथमच या वादावर खुलं वक्तव्य केलं. त्याने सांगितले की, “हा चित्रपट मी पहलगाममधील हल्ल्याआधी शूट केला होता.” त्याने प्रश्न उपस्थित केला की, “भारत आणि पाकिस्तान सामन्यात खेळू शकतात, मग कलाकारांवरच बंदी का?” असा प्रश्न दिलजीतने उपस्थित केला आहे.दिलजीतच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा चर्चा रंगली आहे.

अभिजीतच्या “प्रेमरंग सनेडो” ने जिंकली प्रेक्षकांची मने! तरुणाईला भावलं मराठमोळं ठसका असलेले गाणे

“Oh Mere Desh Da Jhanda Hai,” said Diljit Dosanjh. Amid the past Sardaar Ji 3 India-Pakistan controversy, Dosanjh broke his silence in Kuala Lumpur while commencing the first show of his Aura Tour. Addressing the audience, he spoke of love for India, respect for the national… pic.twitter.com/47ROMxIFOq — Gagandeep Singh (@Gagan4344) September 24, 2025

स्वतः शेतकरी असलेल्या प्रवीण तरडेंचं शेतकऱ्यांवरचं प्रेम पुन्हा एकदा दिसलं! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार…
पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ सध्या मलेशियामध्ये आपल्या ‘ओरा’ टूरसाठी गेलेला असून, तिथून त्याने देशभक्तीचा स्पष्ट संदेश दिला आहे. अलीकडेच त्याच्यावर “देशद्रोही” असल्याचे आरोप झाले होते, कारण त्याने ‘सरदार जी ३’ या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसोबत काम केले होते. यावर आता दिलजीतने खुलासा करत भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी तो म्हणाला, “फेब्रुवारीत ‘सरदार जी ३’ची शूटिंग झाली होती, तेव्हा भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामने खेळले जात होते. त्यानंतर पहलगाममध्ये एक दुःखद दहशतवादी हल्ला झाला. त्या घटनेमुळे सगळे अस्वस्थ झाले. पण एक फरक आहे, माझा चित्रपट हल्ल्याआधी शूट झाला होता, आणि सामना हल्ल्यानंतर खेळला गेला होता.” दिलजीत पुढे म्हणाला, “त्या वेळीही आणि आजही, आम्ही हीच प्रार्थना करतो की त्या दहशतवाद्यांना कठोर शिक्षा व्हावी. पण कृपया हे लक्षात घ्या, आम्ही देशविरोधी नाही.” असंही दिलजीत म्हणाला आहे.

पंजाबी सुपरस्टार दिलजीत दोसांझ लवकरच देशभक्तीपर चित्रपट ‘बॉर्डर 2’ मध्ये झळकणार आहे. चित्रपटात तो फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंह सेखोंया शूरवीर योद्ध्याचीभूमिका साकारत आहे. ही भूमिका खऱ्या आयुष्यातील परमवीर चक्र विजेत्याची असल्यामुळे ती अधिकच विशेष ठरणार आहे.

Web Title: Diljit dosanjh raises questions on ind vs pak matches says my film was shot before pahalgam attack there was uproar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 05:22 PM

Topics:  

  • Diljit Dosanjh
  • Hindi Movie
  • pahalgam attack

संबंधित बातम्या

“मला रक्तानं लिहिलेलं पत्र आलं होतं”, ‘विवाह’ फेम अमृता रावने सांगितला धक्कादायक अनुभव
1

“मला रक्तानं लिहिलेलं पत्र आलं होतं”, ‘विवाह’ फेम अमृता रावने सांगितला धक्कादायक अनुभव

71st National Film Awards: प्रथमच राष्ट्रीय पुरस्काराच्या यादीत शाहरुख खानचं नाव; ‘जवान’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा सन्मान!
2

71st National Film Awards: प्रथमच राष्ट्रीय पुरस्काराच्या यादीत शाहरुख खानचं नाव; ‘जवान’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा सन्मान!

विक्रांत मॅसीला राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय पारितोषिक! ‘12th फेल’मधील अभिनयासाठी गौरव…
3

विक्रांत मॅसीला राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय पारितोषिक! ‘12th फेल’मधील अभिनयासाठी गौरव…

Masti 4 Teser: विवेक, रितेश आणि आफताब पुन्हा एकत्र, ‘मस्ती 4’मध्ये धमाल चार पटीने वाढणार!
4

Masti 4 Teser: विवेक, रितेश आणि आफताब पुन्हा एकत्र, ‘मस्ती 4’मध्ये धमाल चार पटीने वाढणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.