Pakistan News : पाकिस्तानचा पुन्हा एकदा जगसमोर पर्दाफाश झाला आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यानेच त्यांच्या सरकार आणि लष्कराचे धक्कादायक सत्य उघड केले आहे. यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तान तोंडावर आपटला आहे.
S. Jaishankar on Pakistan : पुन्हा एकादा आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान तोंडावर पडला आहे. संयुक्त राष्ट्राक भारताने आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानच्या दहशतवादाला पाठिंब्याचा पर्दाफाश केला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने भारत पाकिस्ताना सामन्याला विरोध केल्यानंतर आता काँग्रेस कडूनही या सामन्याला विरोध होताना दिसत आहे. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी या सामन्याला विरोध केला आहे.
शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) जाहीरनाम्यात दहशतवादाविरुद्ध कडक भूमिका घेण्यात आली ज्यामध्ये पाकिस्तान, तुर्की आणि चीनसह सर्व सदस्य देशांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला.
या वर्षी एप्रिलमध्ये काश्मीरमधील पहलगाम येथे काही दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात सुमारे २६ जणांचा मृत्यू झाला होता. या वादानंतर 'अबीर गुलाल' चित्रपट अडचणीत सापडला. का ते…
Pahalgam Terror Attack News: पहलगाम हल्ल्याबाबत नवा खुलासा झाला असून टीआरएफने पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी दोनदा स्वीकारली होती. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता.
सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकमध्ये आम्ही पाकव्याप्त काश्मीरवर हल्ला केला होता. मात्र यावेळेस आम्ही पाकिस्तानमध्ये १०० किलोमीटर आत घुसून त्यांच्या जमिनीवर त्यांच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला, असे शाह म्हणाले.
Rajnath Singh: ऑपरेशन सिंदूर कोणत्या दबावाखाली थांबवण्यात आले असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. भारताचा हेतू युद्ध करणे हा नव्हता. तर दशतवादाचा वापर करणाऱ्या पाकिस्तनाला धडा शिकवणे हा होता, असे राजनाथ…
दिलजीत दोसांझने त्याच्या आगामी पंजाबी कॉमेडी चित्रपट 'सरदारजी ३' चा ट्रेलर रिलीज केला आहे. ज्यामध्ये पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर देखील आहे. अभिनेत्रीला पाहून चाहते आता संतापले आहेत.
या वर्षी एप्रिलमध्ये पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. या प्रकरणी सेलिब्रिटींनीही संताप व्यक्त केला. आता आमिर खानने या हल्ल्यावर पहिले विधान दिले आहे. आमिर खान काय म्हणाला…
गेल्या महिन्यात दहशतवाद्यांनी २६ निष्पाप नागरिकांचा बळी घेतलेल्या पाहलगाममध्ये मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक महत्त्वाचा संदेश दिला
काही महिन्यांपूर्वी, एका भारतीय व्यक्तीने ज्योती मल्होत्राच्या हालचालींबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणांकडे चिंता व्यक्त केली होती. २०२४ सालची एक पोस्ट आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे,
पाकिस्तानच्या युद्धबंदी उल्लंघनावर अली गोनी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, ज्यामुळे अभिनेत्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. ट्रोलर्सना आता अली गोनीने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करने पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने पाकिस्तानवर दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा आरोप केला आहे. अशा परिस्थितीत तिने यावर प्रत्युत्तर दिले आहे.
अभिनेता सलमान खानने भारत पाकिस्तान युद्धबंदीवर ट्विट केले तेव्हा लोकांनी त्याला ट्रोल करण्यात सुरुवात केली. पहलगाम दहशतवादी हल्लानंतर भाईजानने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आणि ती देखील आता अभिनेत्याने डिलीट केली आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान, अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया अखेर समोर आली आहे. बिग बींनी यांच्या प्रतिक्रियेवर अनेक दिवसांपासून चाहत्यांचे लक्ष होते. परंतु आता अभिनेत्याने २२ दिवसांनी मौन सोडले आहे.
भारतीय सैन्याने मशिदींचे नुकसान केल्याचा खोटा आरोप पाकिस्तानने केला. मी हे स्पष्ट करू इच्छितो की भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि आपले सैन्य हे भारताच्या संवैधानिक मूल्यांचे एक अतिशय सुंदर…
पहलगामच्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जशास तसं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकने केलेल्या ड्रोन हल्ल्यांना भारतीय वायुसेने हवेतच उडवून देखील लावले. युद्धजन्य परिस्थितीने संपूर्ण देशभरात तणावाचे वातावरण आहे. याचपार्श्वभूमीवर आता भारत…