Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शोच्या एक्झिटवर ‘अब्दुल’ची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला अभिनेता?

गेल्या काही दिवसांपूर्वी अब्दू म्हणजेच अभिनेता शरद संक्लाने मालिका सोडली असल्याची चर्चा सुरू आहे. या सर्व चर्चांदरम्यान अभिनेत्याने एक मुलाखत दिली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Aug 24, 2024 | 03:19 PM
शोच्या एक्झिटवर अब्दूलची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला अभिनेता ?

शोच्या एक्झिटवर अब्दूलची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला अभिनेता ?

Follow Us
Close
Follow Us:

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो गेल्या 16 वर्षांपासून चाहत्यांचे निखळ मनोरंजन करत आहे. ह्या शोप्रमाणेच शोमधाील कलाकारही कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी अब्दुल म्हणजेच अभिनेता शरद संक्लाने मालिका सोडली असल्याची चर्चा सुरू आहे. या सर्व चर्चांदरम्यान अभिनेत्याने एक मुलाखत दिली आहे. त्याने खरंच शो सोडला आहे का ? या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

हे देखील वाचा – प्रियांका चोप्राने मुंबईत भावाच्या लग्नसोहळ्यात लावली हजेरी, गुलाबी साडीत अभिनेत्री दिसली सुंदर!

अभिनेत्याने मुलाखतीमध्ये सांगितले की, “मी शो सोडल्याची एक अफवा आहे आणि यापूढे सुद्धा मी केव्हाही शो सोडणार नाही. जोपर्यंत हा शो ऑन एयर होत राहणार तोपर्यंत मी या शोचा भाग म्हणून राहणार आहे. मी कुठेच जाणार नाही. शोचा हिस्सा म्हणून मी कायम राहणार आहे.”

अभिनेत्याने पुढे सांगितले की, “सध्याच्या स्टोरी लाईनमध्ये माझं पात्र नसल्यामुळे मी मालिकेमध्ये नाहीये. पण मी लवकरच मालिकेमध्ये पुन्हा येणार आहे. हा प्रेमळ शो सर्वाधिक काळ सुरू राहणारा शो आहे. मला या शोने प्रचंड प्रसिद्धी दिली आहे. त्यामुळे म्हणून मी हा शो सोडणार नाही.”

हे देखील वाचा – ‘शका लाका बूम बूम’ अभिनेता किंशुक वैद्यने दिक्षा नागपालशी केला साखरपुडा, फोटो शेअर करून दिली बातमी!

शिवाय अब्दूलने मुलाखतीच्या शेवटी सांगितले की, प्रोडक्शन हाऊस नीला टेलिफिल्म्सचं आणि माझं घरगुती नाते आहे. आम्ही एका परिवारातीलच सदस्य आहेत. निर्माते असित कुमार मोदी आणि मी दोघंही कॉलेज फ्रेंड्सच आहोत. त्यामुळे मी केव्हाच शो सोडून जाणार नाही. जोपर्यंत शो सुरू राहणार तोपर्यंत मी या मालिकेचा भाग राहणार आहे.

नुकत्याच झालेल्या काही एपिसोड्समध्ये गोकुळधाम सोसायटीतून अब्दूल गायब असल्याचे दिसले. जेव्हा गोकुळधामवासीयांना हे कळले तेव्हा सर्वांना त्याची काळजी वाटू लागली. त्यामुळे ते अब्दुलचा शोध घेऊ लागले, परंतु अब्दूलचा पत्ताच लागला नसल्यामुळे शरद सांकलानेही शो सोडला असल्याचा अंदाज चाहत्यांनी बांधला होता.

Web Title: Sharad sankla statement came on leaving taarak mehta ka ooltah chashmah show know what abdul said

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2024 | 03:11 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.