Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ सेलिब्रिटींच्या सांगण्याने स्मृती इराणी यांनी सोडला होता अभिनय! नाव जाणून हैराण व्हाल

'या' दिवंगत अभिनेत्याच्या सांगण्यावरून स्मृती इराणी यांनी अभिनय क्षेत्र सोडले होते. दिल्लीवरून कॉल आला होता तेव्हा त्यांनी काही असे सांगितले की स्मृती यांनी दिल्ली जाणे पसंत केले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 27, 2025 | 03:01 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

अभिनय सोडून जवळ जवळ दोन दशके उलटली. स्मृती इराणी पुन्हा अभिनय क्षेत्रात येण्यास सज्ज झाल्या आहेत. २९ जुलै २०२५ रोजी ‘सांस भी कभी बहू थी २’ ही मालिका प्रदर्शित होणार आहे. याचा पहिला अध्याय २५ वर्षांपूर्वी सुरु होता, ज्यात स्वतः स्मृती इराणी होत्या. दशकांच्या या प्रवासानंतर या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. महत्वाचे म्हणजे स्मृती इराणी पुन्हा अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत.

Ekta Kapoor एकत्र चालवत होती 22 शो, 72 तास सतत केले काम…Shweta Tiwari ने केला खुलासा; ‘ती झोपत…’

दरम्यान, सोशल मीडियावर स्मृती इराणी यांची एक मुलाखत फार व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून अभिनय क्षेत्र सोडले? त्या सुप्रसिद्ध अभिनेत्याचे नाव सांगितले आहे. स्मृती इराणी यांनी दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या सांगण्यावरून अभिनय क्षेत्र सोडले होते याची ग्वाही दिली आहे. एका शूटिंगदरम्यान तुम्हाला दिल्लीवरून कॉल आला होता या संदर्भात मुलाखतदाराने विचारणा केली असता, स्मृती यांनी सांगितले की, “हो, त्यावेळी मी शूटिंगमध्ये होते. दिल्लीवरून मला खास शपथविधीसाठी कॉल आला होता. मुख्य म्हणजे त्यावेळी मी अभिनेते ऋषी कपूर यांच्यासोबत शूटिंगमध्ये होते आणि तेच काही कॅमेरासमोरचे माझे काही शेवटच्या आठवणी आहेत.”

या गोष्टी सांगताना त्यांनी एका महत्वाच्या प्रसंगाचा उल्लेख केला. “त्या कॉलनंतर मी विचारात होती. तेव्हा स्वतः ऋषी कपूर यांनी येऊन माझी सांत्वना केली. मला देशसेवा ही सगळ्यात मोठी जनसेवा असण्याचे भाग्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. कसलाही वेळ न घालवता थेट दिल्लीकडे रवाना होण्याचे आदेश दिले. तेच नव्हे तर संपूर्ण क्रू माझ्यासाठी आनंदित होती.”

इशिता दत्ता आणि वत्सल सेठने मुलीचे दीड महिन्यानंतर ठेवले खास नाव, ‘शक्तिशाली’ अर्थाचे आहे वायुच्या बहिणीचे नाव

एकदंरीत, अभिनेते ऋषी कपूर यांनी स्मृती इराणी यांना अभिनय क्षेत्राला सोडण्याची नव्हे तर देशसेवा म्हणून समाजकारणात जाण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सल्ल्यानेच स्मृती इराणी यांनी अभिनय क्षेत्र सोडण्याचा अगदी महत्वाचा निर्णय घेतला. आता २५ वर्षांनी स्मृती इराणी अभिनय क्षेत्रात झळकणार असल्याने संपूर्ण देशाचे आणि त्यांच्या चाहतेमंडळींचे लक्ष त्यांच्याकडे लागून आहे.

Web Title: Smriti irani quit acting after being told by rushi kapoor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2025 | 03:01 PM

Topics:  

  • Smriti Irani

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.