Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाभारत म्हणजे जेव्हा तंत्रज्ञान उच्चतम शिखरावर होते! Biomatic Weapon आले होते वापरण्यात

महाभारताचा लढा म्हणजे पापाचा भरलेला घडा फोडण्यासाठी स्वतः भगवंताने रचलेली लीला होती. पण ही फक्त लीला नव्हती तर तंत्रज्ञानाचा तो खेळ होता जो उच्चतम शिखरावर खेळला जात होता. या युद्धात वापरले गेलेले अस्त्र, हे कधीच साधारण नव्हते. एकंदरीत, भारताच्या कोणत्या तरी भागात आजही ते अस्त्र बनवण्याची विद्या सापडली तर भारत फक्त पृथ्वीचं नव्हे तर संपूर्ण ब्रह्माण्डावर राज्य करेल, अशी काही ताकद त्या अस्त्रांमध्ये होती.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 27, 2025 | 07:03 PM

महाभारताचे अस्त्र म्हणजे तंत्रज्ञानाचे उच्च शिखर! (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

कर्णाने अर्जुनावर वरुणास्त्राचा प्रहार केला होता. या अस्त्राने जमिनीवर पावसाचा मारा केला. आपल्या मंत्रांनी एका अस्त्राला ऍक्टिव्हेट करून पृथ्वीची चक्क भौगोलिक दिशाच बदलणे, हे तंत्र आजच्या दृष्टीने फार प्रगल्भ आणि पुढारलेले होते.

2 / 5

महाभारतात अर्जुनासहित अनेक महारथींकडे ब्रह्मास्त्र होते. हे इतके विशाल अस्त्र होते ज्याची तुलना आताच्या नुक्लिअर बॉम्बबरोबर करू शकता.

3 / 5

कर्ण आणि अर्जुनाच्या रणसंग्रामात दोघांचे रथ हवेत उडून एकमेकांवर अस्त्रांचा वार करत होते. म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणालाही तोड देणारे तंत्र एकंदरीत त्यावेळी हयात होते.

4 / 5

श्रीकृष्णाकडे असणारा सुदर्शनचक्र हे आजच्या मोठ्या अभियंताचेही डोळे दिपवणारे आहे कारण हे ज्यावर प्रहार केला जायचा त्याची पाठलाग करत पुन्हा तो श्रीकृष्णाकडे यायचा.

5 / 5

हे तंत्र फक्त श्रीकृष्णाच्या आवाजाने नियंत्रण होत असतं. जसे आपले मोबाईल फोन फक्त आपल्या चेहऱ्याने उघडतो तसेच Biomatic तंत्र त्याकाळी अस्तित्वात होते.

Web Title: Biomatic weapon used in mahabharata kurukshetra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 07:03 PM

Topics:  

  • Mahabharata facts
  • Mahabharata war

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.