महाभारत धर्म आणि अधर्म यांच्यातील युद्धाची कथा नाही, तर ती वैयक्तिक सूड आणि सन्मानासाठीच्या लढाईची कहाणीसुद्धा आहे. या महायुद्धातील सर्वात प्रसिद्ध प्रतिस्पर्धकांमध्ये कर्ण आणि अर्जुन यांचा समावेश होता.
आपल्या पुत्राला धर्मासाठी रणांगणात पाठवण्याचे सामर्थ्य प्रत्येक मातेमध्ये नसते. सुभद्रेने आपल्या अश्रूंवर मात करून धर्माला प्राधान्य दिले आणि म्हणूनच ती आदर्श माता ठरते. आजच्या मातृदिन आशा आदर्श मातेचे आपण स्मरण…
महाभारताच्या युद्धात पहिल्यांदा जर कोणी शंखनाद केला असेल तर तो पितामह भीष्म यांनी. हे शंखनाद युद्धाच्यावेळी किंवा धार्मिक विधीच्या वेळी का केले जातात. यामुळे सैनिकांना कोणता संदेश मिळत असे याबद्दल…
महाभारतातील अनेक कथा पराक्रम, धर्म आणि युद्धाभोवती फिरताना दिसतात, पण अर्जुन आणि सुभद्रा यांची प्रेमकहाणी या सर्वांपेक्षा वेगळी आणि हृदयस्पर्शी आहे. जाणून घ्या अर्जुन–सुभद्रा विवाहाची अनोखी कथा
द्रौपदीकडे कुदृष्टीने पाहणाऱ्या किचकचा वध हा महाभारतातील एक मोठा प्रसंग आहे. अगदी नियोजनबद्ध पद्धतीने द्रौपदीने भीमाच्या साहाय्याने किचकाचा वध केला. हे वध कसे केले? पांडवांच्या भीमच का पुढे आले, जाणून…
भगवान श्रीकृष्णांनी महाभारताचे युद्ध होऊ नये म्हणून शर्थीचे प्रयत्न केले. दुर्योधनाकडे भगवंत गेले. पण श्रीकृष्णाचा प्रस्ताव दुर्योधनाने अंहकाराने नाकारला. त्यामुळे पांडवांच्या ऐवजी कौरवाचाच पराभव झाला.
महाभारताच्या युद्ध जर पांडवांच्या बाजूने श्रीकृष्ण नसते. तर काय झाले असते. याचे उत्तर स्पष्टपणे महाभारताच्या प्रसंगातून दिसून येईल. जयद्रथ वधाचा प्रसंग हे सुद्धा एक उत्कृष्ट उदाहरण आहे.
महाभारतामध्ये दुर्योधन आणि भीम यांच्यात मोठं गदा युद्ध झालं. यामध्ये दुर्योधन जायबंद झाला खरा पण त्याचा शेवट या गदा युद्धामुळे झाला नसून आणखी एका कारणामुळे झाला होता हे कारण नक्की…
महाभारताच्या युद्धामध्ये पांडवांवर अनेक मोठी संकटे आली. श्रीकृष्ण यांनी अत्यंत चातुर्याने एक योजना आखली आणि द्रौपदी यांच्या मदतीने भीष्मांच्या प्रतिज्ञेतून मार्ग काढला.
महाभारतामध्ये एका पराक्रमी योद्ध्याची कथा सांगण्यात आलेली आहे. ज्याला मिळालेला शाप सुरुवातीला दुर्दैवी वाटला, पण पुढे त्याच शापामुळे त्याच्या आयुष्याला नवे वळण मिळाले.
महाभारत हा भारतीय संस्कृतीतील सर्वात महान आणि गुंतागुंतीचा महाकाव्य मानला जातो. या ग्रंथातील प्रत्येक पात्राच्या जीवनात धर्म-अधर्म, कर्तव्य आणि भावनांचे संघर्ष दिसून येतात.
महाभारतातील सर्वात आशादायक धनुर्धरांपैकी एक असलेल्या कर्णाचे अंतिम संस्कार करण्यासाठी स्वतः भगवान श्रीकृष्णाला भटकंती करावी लागली. कर्णाचे अंतिम संस्कार कधी, कुठे आणि कसे झाले ते जाणून घ्या.
महाभारताचा लढा म्हणजे पापाचा भरलेला घडा फोडण्यासाठी स्वतः भगवंताने रचलेली लीला होती. पण ही फक्त लीला नव्हती तर तंत्रज्ञानाचा तो खेळ होता जो उच्चतम शिखरावर खेळला जात होता. या युद्धात…
महाभारतामध्ये पांडव अत्यंत धर्मशील, तपस्वी आणि भगवान श्रीकृष्णाचे परमभक्त होते. त्यांच्या काळामध्ये मूर्तीपूजा प्रचलित नव्हती. पांडव मूर्तींची पूजा का करत नव्हते, काय आहे यामागे कारणे ते जाणून घ्या
महाभारताच्या १४ व्या दिवशी अर्जुनाने अभिमन्यूच्या मृत्युचा बदला घेण्याची प्रतिज्ञा केली. कौरवांनी जयद्रथला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. कृष्णाने सूर्यग्रहणासारखे दृश्य निर्माण केले आणि अर्जुनला योग्य संधी दिली
महाभारताचे युद्ध टाळण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. हीच संधी जेव्हा स्वतः युधिष्ठिराकडे धावून आली तेव्हा मात्र त्यांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे महाभारताचे युद्ध अटळ झाले.
भारतातील पहिली AI-आधारित प्रीमियम एंटरटेनमेंट मालिका ‘महाभारत: एक धर्मयुद्ध’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. असा अनुभव जो भारतीय टेलिव्हिजनवर यापूर्वी कधीही पाहिला गेला नाही
महाभारतील सर्वात अनुभवी योद्धा मानलं जातं. खरंतर कुरुक्षेत्राचा विस्तारच या देवव्रताने केला होता. कुरुसाम्राज्यातील या अनुभवी योद्धाची माहिती जाणून घेऊयात.
या सुतकूलातील कर्णाला मी माझा वर म्हणून कधीही स्विकारणार नाही. धनुष्यातून बाण बाहेर पडून छातीत आरपार जावा आणि संपूर्ण शरीर रक्ताच्या थारोळ्यात पडावं तशी अवस्था भरसभेत अपमानित झालेल्या कर्णाची झाली…
महाभारतात अर्जुनाला सर्वोत्तम धनुर्धर मानले जाते. अर्जुनाच्या गांडिव धनुष्यामध्ये अनेक वैशिष्ट्ये होती. अर्जुनला गांडिव मिळण्यामागे अनेक कथा आहेत. अर्जुनाला गांडीव धनुष्य कसे मिळाले, जाणून घ्या