महाभारतामध्ये दुर्योधन आणि भीम यांच्यात मोठं गदा युद्ध झालं. यामध्ये दुर्योधन जायबंद झाला खरा पण त्याचा शेवट या गदा युद्धामुळे झाला नसून आणखी एका कारणामुळे झाला होता हे कारण नक्की…
महाभारताच्या युद्धामध्ये पांडवांवर अनेक मोठी संकटे आली. श्रीकृष्ण यांनी अत्यंत चातुर्याने एक योजना आखली आणि द्रौपदी यांच्या मदतीने भीष्मांच्या प्रतिज्ञेतून मार्ग काढला.
महाभारतामध्ये एका पराक्रमी योद्ध्याची कथा सांगण्यात आलेली आहे. ज्याला मिळालेला शाप सुरुवातीला दुर्दैवी वाटला, पण पुढे त्याच शापामुळे त्याच्या आयुष्याला नवे वळण मिळाले.
महाभारत हा भारतीय संस्कृतीतील सर्वात महान आणि गुंतागुंतीचा महाकाव्य मानला जातो. या ग्रंथातील प्रत्येक पात्राच्या जीवनात धर्म-अधर्म, कर्तव्य आणि भावनांचे संघर्ष दिसून येतात.
महाभारतातील सर्वात आशादायक धनुर्धरांपैकी एक असलेल्या कर्णाचे अंतिम संस्कार करण्यासाठी स्वतः भगवान श्रीकृष्णाला भटकंती करावी लागली. कर्णाचे अंतिम संस्कार कधी, कुठे आणि कसे झाले ते जाणून घ्या.
महाभारताचा लढा म्हणजे पापाचा भरलेला घडा फोडण्यासाठी स्वतः भगवंताने रचलेली लीला होती. पण ही फक्त लीला नव्हती तर तंत्रज्ञानाचा तो खेळ होता जो उच्चतम शिखरावर खेळला जात होता. या युद्धात…
महाभारतामध्ये पांडव अत्यंत धर्मशील, तपस्वी आणि भगवान श्रीकृष्णाचे परमभक्त होते. त्यांच्या काळामध्ये मूर्तीपूजा प्रचलित नव्हती. पांडव मूर्तींची पूजा का करत नव्हते, काय आहे यामागे कारणे ते जाणून घ्या
महाभारताच्या १४ व्या दिवशी अर्जुनाने अभिमन्यूच्या मृत्युचा बदला घेण्याची प्रतिज्ञा केली. कौरवांनी जयद्रथला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. कृष्णाने सूर्यग्रहणासारखे दृश्य निर्माण केले आणि अर्जुनला योग्य संधी दिली
महाभारताचे युद्ध टाळण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. हीच संधी जेव्हा स्वतः युधिष्ठिराकडे धावून आली तेव्हा मात्र त्यांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे महाभारताचे युद्ध अटळ झाले.
भारतातील पहिली AI-आधारित प्रीमियम एंटरटेनमेंट मालिका ‘महाभारत: एक धर्मयुद्ध’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. असा अनुभव जो भारतीय टेलिव्हिजनवर यापूर्वी कधीही पाहिला गेला नाही
महाभारतील सर्वात अनुभवी योद्धा मानलं जातं. खरंतर कुरुक्षेत्राचा विस्तारच या देवव्रताने केला होता. कुरुसाम्राज्यातील या अनुभवी योद्धाची माहिती जाणून घेऊयात.
या सुतकूलातील कर्णाला मी माझा वर म्हणून कधीही स्विकारणार नाही. धनुष्यातून बाण बाहेर पडून छातीत आरपार जावा आणि संपूर्ण शरीर रक्ताच्या थारोळ्यात पडावं तशी अवस्था भरसभेत अपमानित झालेल्या कर्णाची झाली…
महाभारतात अर्जुनाला सर्वोत्तम धनुर्धर मानले जाते. अर्जुनाच्या गांडिव धनुष्यामध्ये अनेक वैशिष्ट्ये होती. अर्जुनला गांडिव मिळण्यामागे अनेक कथा आहेत. अर्जुनाला गांडीव धनुष्य कसे मिळाले, जाणून घ्या
महाभारतामध्ये श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र एक दिव्य आणि शक्तिशाली शस्त्र मानले जाते. जे भगवान विष्णूचे प्रतीक मानले जाते. कृष्णाचे सुदर्शन चक्र लहान आकाराचे होते तसेच भारतीय सैन्याकडे सुदर्शन चक्र देखील आहे.
महाभारतात कृष्णासारख्या शांत देवाला तिसरा डोळा उघडावा लागला असे मानले जाते. हे दोनदा घडले. जर त्याने हे केले नसते तर पांडवांचे मोठे नुकसान झाले असते असे पौराणिक कथेत म्हटले जाते,…
दुर्योधन आणि अर्जुन यांच्यात वैर होते हे जवळजवळ सर्वांनाच माहीत असेल. महाभारतातील या घटनेमुळे आपल्याला शिकायला मिळते की, निर्णय आणि धर्माचे पालन केल्यास सर्वात मोठे संकटही टाळता येते.
भगवान श्रीकृष्णाचे आवडते शहर म्हणजेच द्वारका. परंतु गांधारीच्या शापामुळे हे शहर नष्ट झाले. महाभारत युद्धात मारल्या गेलेल्या कौरवांची आई गांधारी होती. जाणून घेऊया पौराणिक कथा
भारताने स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक हायपरसोनिक क्षेपणास्त्र प्रणाली भार्गवस्त्रची यशस्वी चाचणी करून एक मोठा टप्पा गाठला आहे. भार्गवस्त्र हे सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस नावाच्या भारतीय संरक्षण कंपनीने विकसित केले आहे.
महाभारत युद्धात अनेक शस्त्रे वापरली गेली. यामध्ये अर्जुनाचे धनुष्य गांडिव, कर्णाचे विजय ही अशी शस्त्रे होती, ज्यांच्या वापरामुळे अर्जुन आणि कर्णाची शक्ती वाढली. महाभारतातील शस्त्रांबद्दल जाणून घेऊया.
द्रौपदीला पाच पती होते पण महाभारतात द्रौपदीच्या वस्त्रहरणाची घटना अशी होती की, त्यानंतर द्रौपदी इतकी रागात आणि वेदनेत होती की तिच्या पतींना शाप देताना, द्रौपदीला तिच्या विदाईवरून सिंदूर पुसून टाकायचे…