Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, अन्यथा उद्भवू शकतात आरोग्यासंबंधित गंभीर आजार

सतत पडणाऱ्या पावसामुळे सगळीकडे गारवा निर्माण झाला आहे. पाऊस पडून गेल्यानंतर सगळीकडे मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरते. दूषित पाणी, अन्नपदार्थ इत्यादी गोष्टींचे सेवन केल्याने आरोग्य पूर्णपणे बिघडून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घरी बनवलेले ताजे अन्न खावे, जे पचनासाठी आणि आरोग्यसाठी फायदेशीर आहे. या दिवसांमध्ये आजार लगेच पसरू लागतात. त्यामुळे बाहेर मिळणारे पदार्थ खाणे टाळले पाहिजे. पावसाळ्यात आजार टाळण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये, याबद्दल सांगणार आहोत. हे पदार्थ खाल्यास आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य-istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 22, 2024 | 10:07 AM

पावसाळयाच्या दिवसांमध्ये 'या' पदार्थांचे सेवन करू नये

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

पावसाळा चालू झाल्यानंतर हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करू नये. या भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया, बुरशी आणि अनेक कीटक झपाट्याने वाढू लागतात. अशी भाजी खाल्ल्याने पोटासंबंधित विकार होण्याची शक्यता असते.

2 / 5

मशरूम जमिनीमधून उगवतात. पावसाळ्यात व्हिटॅमिन-डी, आयर्न आणि व्हिटॅमिन-बी असलेले अन्नपदार्थ आरोग्यसाठी हानिकारक ठरतात. वातावरणातील आद्र्रतेमुळे बॅक्टेरिया वेगाने वाढतात.

3 / 5

पाऊस पडण्यास सुरुवात झाल्यानंतर जलजीवांच्या पुनरुत्पादनाचा काळ सुरु होतो. त्यामुळे असे मासे खाल्ल्याने आरोग्य बिघडून जाते.समुद्राच्या पाण्यात अनेक जिवाणू आढळून येतात.

4 / 5

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दही खाल्ल्यास सर्दी, खोकला, घसा खवखवणे इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. दही हा पदार्थ थंड असल्याने पावसाळ्यात दही खाणे टाळावे.

5 / 5

बाजारातून आणलेली फळे स्वच्छ धुवूनच खावी, अन्यथा अशीच फळे खाल्ल्याने आरोग्य बिघडू शकते. बाजारात मिळणारे फळांचे रस प्यायल्यास आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.

Web Title: Do not eat these foods during monsoon days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2024 | 10:07 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.