Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातल्या ‘त्या’ रणभूमी जिथे घुमला शंखनाद! रक्ताचे वाहिले पाट तर कुणी जिंकला थाट

युद्ध अटळ आहे! शांती कितीही जोपासली तरी शांतेतच भंग करणारे असतातच आणि जेव्हा कुणी शांतात भंग करतो तेव्हा त्याला अद्दल शिकवणेही धर्म आहे. जसे की हिरण्याक्षाच्या वधासाठी स्वतः श्री भगवान विष्णूंनी वराह अवतार घेतला. हिरण्यकश्यपूच्या वधासाठी नरसिंह अवतार घेतला. हे झालं स्वर्णयुगातल्या गोष्टी, पण द्वापरयुगातही असे काही लढाया झाल्या.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 28, 2025 | 06:29 PM

हे आहेत देशातील प्रसिद्ध रणांगणे. (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

त्यातील सगळ्यात महत्वाची लढाई म्हणजे 'महाभारत'! कौरव आणि पांडव या दोघांच्या दरम्यान झालेली ही लढाई हरियाणा येथे स्थित असलेल्या 'कुरुक्षेत्र' भागात झाली.

2 / 5

देशातील दुसरे प्रसिद्ध आणि मराठ्यांच्या वीरतेची गाथा सांगणारी लढाई म्हणजे 'मराठा Vs अब्दाली.' मुळात, ही लढाई पानिपतच्या मातीवर झाली होती. याआधी येथे दोन महाभयंकर लढायादेखील झाल्या होत्या.

3 / 5

देशात इंग्रजननी पाऊल १७५७ मध्ये Nawab Siraj-ud-Daulah शी युद्ध करून ठेवले. हे युद्ध पश्चिम बंगालमध्ये स्थित असून या रणभूमीला Plassey म्हणून ओळखले जाते.

4 / 5

विजयनगर आणि दख्खन सल्तनतमध्ये झालेले युद्ध अविस्मरणीय आहे. कर्नाटकाच्या तालिकोटा येथे हे युद्ध घडले होते.

5 / 5

महाराणा प्रताप यांचे शौर्यगाथा सांगणारे युद्ध 'हल्दीघाटी' या रणभूमीवर झाली. या रणांगणावर रजपूत आणि मुघल यांच्या खमासान पाहिले गेले.

Web Title: Famous battlefields of the country

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2025 | 06:29 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.