Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पेठ्यापासून ते दम बिर्याणीपर्यंत भारताच्या या पदार्थांचा इतिहास आहे फार रंजक

भारतातील अन्नपदार्थांचा इतिहास हा शोध आणि विविध संस्कृतीतून मिळालेल्या वारशाचे मिश्रण आहे. इतकेच काय तर काही पदार्थ असेही आहेत ज्यांचा इतिहास रंजकतेने भरलेला आहे. आज आम्ही तुम्हाला भारताच्या अशाच काही पारंपारिक पदार्थांचा इतिहास सांगणार आहोत. यातील काही पदार्थ लोकांसाठी शोधले गेले होते, तर काही इतर भौगोलिक प्रदेशांमधून रूपांतरित केले गेले होते.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 05, 2025 | 02:06 PM

पेठ्यापासून ते दम बिर्याणीपर्यंत भारताच्या या पदार्थांचा इतिहास आहे फार रंजक

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

पेठा - आग्र्याच्या पेठाचा शोध मुघल साम्राज्यात ताजमहालच्या बांधकामाशी जोडला गेला आहे. ताजमहलच्या कामगारांना तेच तेच डाळ चपातीचं जेवण दिलं जात होत. अशात कामगारांसाठी पेठ्याची रेसिपी तयार करण्यात आली होती.

2 / 5

दम बिर्याणी - सर्वांच्या आवडीची दम बिर्याणीची उत्पत्ती हैदराबादच्या संस्थानात झाली. मध्ययुगीन काळात तैमूरच्या भारतावरील आक्रमणादरम्यान बिर्याणीची सुरुवात झाली. बिर्याणीबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. एका कथेनुसार अन्नटंचाई होती, तेव्हा अवधच्या नवाबाने त्याच्या प्रदेशातील सर्व गरीब लोकांसाठी मोठ्या भांड्यांमध्ये अन्न शिजवण्याचा आदेश दिला. स्वयंपाकाच्या या तंत्राला 'दम' म्हणून ओळखले जाऊ लागले.

3 / 5

डाल बाटी - राजस्थानचा फेमस आणि पारंपारिक पदार्थ डाल बाटीचा शोध मेवाडच्या चित्तोडगड किल्ल्यात लागला होता. युद्धादरम्यान टिकून राहण्यासाठी मेवाडच्या राजपूत राजांना हा पदार्थ दिला जात होता.

4 / 5

मैसूर पाक - हा दक्षिण भारतातील एक लोकप्रिय गोडाचा पदार्थ आहे. २० व्या शतकात याला म्हैसूर पॅलेसच्या स्वयंपाकघरात तयार करण्यात आले. त्यावेळी नलवाडी कृष्णराज वोडेयार राजा सत्तेवर होते. त्यांना खुश करण्यासाठी स्वयंपाकी काकासुर मडप्पा राजाला रोज नवनवीन पदार्थ तयार करुन खायला देत असे. एके दिवशी त्याने मैसूर पाकची रेसिपी ट्राय केली, जी राजाला प्रचंड आवडली.

5 / 5

जिलेबी - भारताचा लोकप्रिय गोडाचा पदार्थ जिलेबीची उत्पत्ती पश्चिम आशियात झाली. मध्ययुगीन काळात पर्शियन भाषिक आक्रमकांनी जलेबी भारतात आणली. १५ व्या शतकात भारतात या गोड पदार्थाला 'कुंडलिका' आणि 'जलावल्लिका' असे म्हटले जात असे.

Web Title: From petha to dum biryani the history of these indian dishes is very interesting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 02:04 PM

Topics:  

  • food history
  • indian food
  • sweets

संबंधित बातम्या

Recipe : नाश्ता बनेल पौष्टिक! उरलेल्या डाळीपासून सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चविष्ट पराठा
1

Recipe : नाश्ता बनेल पौष्टिक! उरलेल्या डाळीपासून सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चविष्ट पराठा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.