Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यातील आजारांपासून आराम मिळवण्यासाठी ‘या’ आयुर्वेदिक वनस्पती आहेत फायदेशीर

पावसाळा सुरु झाल्यानंतर साथीचे आजार देखील वाढू लागतात. साथीच्या आजारांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होत जाते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस पडत आहे. पावसाळ्यामध्ये लहान मुले आणि वयोवृद्ध लगेच आजारी पडण्याची शक्यता असते. अशावेळी आरोग्याची काळजी घेणे फार आवश्यक आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी आयुर्वेदिक वनस्पती गुणकारी आहेत. या वनस्पतींचा काढा प्यायल्याने आरोग्यासंबंधित अनेक समस्या दूर होतात. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या आयुर्वेदिक वनस्पती.(फोटो सौजन्य-istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 09, 2024 | 04:38 PM

आयुर्वेदिक वनस्पती

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गुळवेल अतिशय प्रभावी मानली जाते. शरीराचे डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी गुळवेल उपयुक्त आहे.

2 / 5

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी शंखपुष्पी वनस्पतीचे सेवन केले जाते.

3 / 5

तुळस ही एक औषधी वनस्पती असून घरातील अंगणात तुळशीचे एक तरी रोप हे असतेच. शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी तुळस गुणकारी आहे.

4 / 5

आयुर्वेदामध्ये अश्वगंधा या वनस्पतीला विशेष महत्व आहे. ही आयुर्वेदिक वनस्पती तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी मदत करते.तसेच अश्वगंधाचे सेवन केल्याने झोपेसंबंधित समस्या दूर होतात.

5 / 5

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी शंखपुष्पी वनस्पतीचे सेवन केले जाते.

Web Title: Healthy benefits of ayurvedic plants in monsoon health care

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2024 | 04:38 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.