Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kinnar Marriage: किन्नरही लग्न करतात? विवाहाच्या दुसऱ्या दिवशीच होतात विधवा; काय आहे यामागची कथा…

आपल्या समाजात किन्नर (तृतीयपंथी) समुदायाला फार महत्त्व दिले जाते. त्यांचा आशीर्वाद खूप मोलाचा मानला जातो, ज्यामुळे प्रत्येक शुभ अथवा आनंदाच्या प्रसंगी त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. तृतीयपंथी कधीही लग्न करत नाहीत असा अनेकांचा समज आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का? तृतीयपंथी देखील लग्न करतात आणि लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी ते विधवा होतात. याचे कारण एका कथेशी जोडलेले आहे आणि ही कथा महाभारताशी संबंधित आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: May 18, 2025 | 01:36 PM

Kinnar Marriage: किन्नरही लग्न करतात? विवाहाच्या दुसऱ्या दिवशीच होतात विधवा; काय आहे यामागची कथा...

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

एक दिवशी लग्न करुन मग दुसऱ्या दिवशी विधवा होण्याची ही प्रथा एका कथेशी जोडली गेली आहे. यानुसार, इरावन हा अर्जुनाचा मुलगा होता, ज्याने महाभारतात पांडवांच्या वतीने सहभाग घेतला होता

2 / 5

धार्मिक मान्यतेनुसार, भगवान कृष्णाने मोहिनी रुप धारण करुन इरावणशी लग्न केले होते. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी महाभारत युद्धात इरावनचा मृत्यू झाला, ज्यामुळे मोहिनी विधवा झाली

3 / 5

किन्नर समुदाय इरावनला आपले आराध्यदैवत मानतात. परंपरेनुसार तेही आपल्या आयुष्यात एकदा इरावनशी लग्न करतात आणि दुसऱ्या दिवशी स्वतःला विधवा मानून त्याचा शोक व्यक्त करतात

4 / 5

तृतीयपंथ्यांचा हा एक अनुष्ठान आहे, ज्यात ते आपली भक्ती आणि सामाजिक-सांस्कृतिक ओळख व्यक्त करतात. ही परंपरा दक्षिण भारतात, विशेषतः तामिळनाडूमध्ये, कोयिलम्मा किंवा अरावन उत्सवादरम्यान पाळली जाते

5 / 5

ही प्रथा प्रतीकात्मक आहे आणि ती फक्त एका दिवासासाठी केली जाते. यात प्रत्यक्ष वैवाहित संबंध गुंतलेले नसतात. इरावनच्या स्मरणार्थ विधवा होऊन शोक व्यक्त करण्याचा हा एक मार्ग आहे, असे धार्मिक विद्वानांचे म्हणणे आहे

Web Title: Kinnar do get married they become widows the very next day of marriage what is the story behind this

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 12:38 PM

Topics:  

  • Mahabharat facts
  • new information

संबंधित बातम्या

काय आहे ब्रह्मांडातील अंधाराचे रहस्य? अगणित तारे असूनही इथे का प्रकाश होत नाही…
1

काय आहे ब्रह्मांडातील अंधाराचे रहस्य? अगणित तारे असूनही इथे का प्रकाश होत नाही…

जगातील सर्वात जास्त हसरा देश कोणता माहिती आहे का? इथे लोक काहीही झालं तरी हसतात; यामागचं कारण काय?
2

जगातील सर्वात जास्त हसरा देश कोणता माहिती आहे का? इथे लोक काहीही झालं तरी हसतात; यामागचं कारण काय?

कुठे आहे ही कार्मण रेषा जिथे पृथ्वी संपते आणि अंतराळ जग सुरु होते
3

कुठे आहे ही कार्मण रेषा जिथे पृथ्वी संपते आणि अंतराळ जग सुरु होते

वाईन आणि शॅम्पेनमध्ये काय फरक आहे? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर…
4

वाईन आणि शॅम्पेनमध्ये काय फरक आहे? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.