बालपणीच्या मैत्रीचे विशेष स्वरूप भगवान राम आणि जटायू, तसेच भगवान कृष्ण आणि सुदामा यांच्या मैत्रीतून दिसून येते. तथापि, कधीकधी मैत्री इतकी दुरावते की काळही ती सांधू शकत नाही. अशीच महाभारतातील…
प्रचलित मान्यतेनुसार, महाभारताच्या काळात युधिष्ठिर (एका ऋषीचा पुत्र) आणि भगवान कृष्ण यांनी दिलेल्या प्राचीन शापांचे परिणाम आजही कलियुगात जाणवतात. हे कोणते नक्की शाप आहेत जाणून घ्या
NH Studioz ने लोकप्रिय क्विझ शो Kaun Banega Crorepati चे दूरदर्शन प्रसारण हक्क मिळवले असून, हा शो आता दररोज रात्री ९ वाजता प्राईम-टाईममध्ये प्रसारित होणार आहे.
Shukracharya Story : हिंदू पुराणांमध्ये शुक्राचार्यांना दैत्यांचे गुरु, महान तपस्वी आणि अत्यंत विद्वान ऋषी मानले जाते. कठोर तपश्चर्या तर त्यांनी केलीच होती पण शुक्राचार्य ज्ञानी आणि शस्त्रविद्येत देखील पारंगत होते.
चैत्र नवरात्रीचा सण हा अत्यंत पवित्र आणि भक्तीभावाने साजरा केला जाणारा सण आहे. बहुतेकांना रावणने देवीची कठोर साधना केल्याची कथा माहीत असते, पण महाभारतातील एका पांडवानेही देवी दुर्गेची आराधना केली…
महाभारतामध्ये दुर्योधन आणि भीम यांच्यात मोठं गदा युद्ध झालं. यामध्ये दुर्योधन जायबंद झाला खरा पण त्याचा शेवट या गदा युद्धामुळे झाला नसून आणखी एका कारणामुळे झाला होता हे कारण नक्की…
महाभारताच्या युद्धामध्ये पांडवांवर अनेक मोठी संकटे आली. श्रीकृष्ण यांनी अत्यंत चातुर्याने एक योजना आखली आणि द्रौपदी यांच्या मदतीने भीष्मांच्या प्रतिज्ञेतून मार्ग काढला.
महाभारतामध्ये एका पराक्रमी योद्ध्याची कथा सांगण्यात आलेली आहे. ज्याला मिळालेला शाप सुरुवातीला दुर्दैवी वाटला, पण पुढे त्याच शापामुळे त्याच्या आयुष्याला नवे वळण मिळाले.
महाभारत हा भारतीय संस्कृतीतील सर्वात महान आणि गुंतागुंतीचा महाकाव्य मानला जातो. या ग्रंथातील प्रत्येक पात्राच्या जीवनात धर्म-अधर्म, कर्तव्य आणि भावनांचे संघर्ष दिसून येतात.
महाभारतातील सर्वात आशादायक धनुर्धरांपैकी एक असलेल्या कर्णाचे अंतिम संस्कार करण्यासाठी स्वतः भगवान श्रीकृष्णाला भटकंती करावी लागली. कर्णाचे अंतिम संस्कार कधी, कुठे आणि कसे झाले ते जाणून घ्या.
महाभारत आणि रामायण हे दोन्ही पौराणिक कथा आजही भारतात अजरामर आहेत. पण तुम्हाला माहितेय का रामायण आणि महाभारतातील काही व्यक्ती या आजही अमर आहेत असं सांगितलं जातं. कोण आहेत त्या…
Mahabharat News : असे म्हटले जाते की दुर्योधनाशी लग्न करण्यापूर्वी त्याची पत्नी भानुमती गुप्तपणे कोणावर तरी प्रेम करत होती. तिला त्याच्याशी लग्न करायचे होते, पण ते होऊ शकले नाही.
शंकराला दिलेले वाचन तोडून अधर्म केल्याने शंकराने शुक्राचार्यांना गिळले आणि शुक्राचार्य लिंगाच्या वाटेने शंकराच्या आतून बाहेर पडला, त्यामुळे तो शंकर पुत्र म्हणून ओळखला गेला.
महाभारतामध्ये पांडव अत्यंत धर्मशील, तपस्वी आणि भगवान श्रीकृष्णाचे परमभक्त होते. त्यांच्या काळामध्ये मूर्तीपूजा प्रचलित नव्हती. पांडव मूर्तींची पूजा का करत नव्हते, काय आहे यामागे कारणे ते जाणून घ्या
महाभारताच्या १४ व्या दिवशी अर्जुनाने अभिमन्यूच्या मृत्युचा बदला घेण्याची प्रतिज्ञा केली. कौरवांनी जयद्रथला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. कृष्णाने सूर्यग्रहणासारखे दृश्य निर्माण केले आणि अर्जुनला योग्य संधी दिली
महाभारताचे युद्ध टाळण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. हीच संधी जेव्हा स्वतः युधिष्ठिराकडे धावून आली तेव्हा मात्र त्यांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे महाभारताचे युद्ध अटळ झाले.
महाभारतामध्ये पांडव आणि कौरवांमध्ये झालेल्या युद्धाची गाथा सांगण्यात आली आहे, हे इतिहासातील सर्वात मोठं युद्ध म्हणून ओळखलं जात. महाभारताची ही कथा आपण अनेक ग्रथांंमध्ये वाचली किंवा चित्रपटांमध्ये पाहिली असेल. ही…
कुरुक्षेत्राच्या युद्धात विविध युद्धरचना वापरण्यात आल्या होत्या. महाभारतात कौरव आणि पांडवांच्या दरम्यान भयंकर युद्ध पाहिले गेले. या युद्धामध्ये अंतः पांडवांचा जरी विजय झाला तरी कौरवांनीही पांडवांच्या अपयशासाठी मोठी रणनीती आखली…