महाभारताचे युद्ध टाळण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. हीच संधी जेव्हा स्वतः युधिष्ठिराकडे धावून आली तेव्हा मात्र त्यांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे महाभारताचे युद्ध अटळ झाले.
महाभारतामध्ये पांडव आणि कौरवांमध्ये झालेल्या युद्धाची गाथा सांगण्यात आली आहे, हे इतिहासातील सर्वात मोठं युद्ध म्हणून ओळखलं जात. महाभारताची ही कथा आपण अनेक ग्रथांंमध्ये वाचली किंवा चित्रपटांमध्ये पाहिली असेल. ही…
कुरुक्षेत्राच्या युद्धात विविध युद्धरचना वापरण्यात आल्या होत्या. महाभारतात कौरव आणि पांडवांच्या दरम्यान भयंकर युद्ध पाहिले गेले. या युद्धामध्ये अंतः पांडवांचा जरी विजय झाला तरी कौरवांनीही पांडवांच्या अपयशासाठी मोठी रणनीती आखली…
अनेकांना हे ठाऊक नसेल पण अर्जुनाकडे स्वर्गातली अप्सरा उर्वशीने प्रेमाची कबुली दिली होती. आणि महाभारतातील हा टप्पा अर्जुनाच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा ठरला. यामध्ये अर्जुनाला श्राप तर मिळाला पण त्याचा…
पुराणांमध्ये अमरत्व अनेकांना मिळाले असल्याचे वाचवण्यात येते. अमरत्व म्हणजे कधीही मरण नाही! असे सात चिरंजीव पुण्यात्मा आजही या पृथ्वीतलावर हजारो, लाखो वर्षांपासून राहत आहेत. त्यांच्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी तर कधी…
द्वारका नगरीचे संस्थापक असूनही भगवान श्रीकृष्णाने कधीही औपचारिकरीत्या 'राजा' ही पदवी स्वीकारली नाही. कंसाचे वडील राजा उग्रसेन हे द्वारकेचे अधिकृत शासक होते.
महाभारतात अर्जुनाने नवस केला होता ज्यामुळे त्याचा स्वतःचा जीव धोक्यात आला. निराश झालेला अर्जुन आत्महत्या करण्यास तयार होतो, तेव्हा श्रीकृष्ण त्याला थांबवतात आणि थोडी वाट पाहण्यास सांगतात, काय आहे कथा?
महाभारतामध्ये अनेक कथा आहेत, ज्या अजूनही अनेकांना माहीत नाहीत. दुर्योधन जेव्हा युद्धात धारातिर्थी पडला होता तेव्हा त्याने भगवान श्रीकृष्णाला आपली ३ बोटं दाखवली होती, काय होता अर्थ? जाणून घ्या
महाभारतातील या कर्णाबाबत अनेकांच्या मनात त्याच्या प्रति आदर आहे. याच कर्णाचं एक मंदिर आहे. तसंच कर्ण ज्या ठिकाणी स्नानासाठी जात असे त्या नदीची पूजा आजही भक्ती भावाने केली जाते. कुठे…
महाभारतील सर्वात अनुभवी योद्धा मानलं जातं. खरंतर कुरुक्षेत्राचा विस्तारच या देवव्रताने केला होता. कुरुसाम्राज्यातील या अनुभवी योद्धाची माहिती जाणून घेऊयात.
महाभारतात कृष्णासारख्या शांत देवाला तिसरा डोळा उघडावा लागला असे मानले जाते. हे दोनदा घडले. जर त्याने हे केले नसते तर पांडवांचे मोठे नुकसान झाले असते असे पौराणिक कथेत म्हटले जाते,…
आपल्या समाजात किन्नर (तृतीयपंथी) समुदायाला फार महत्त्व दिले जाते. त्यांचा आशीर्वाद खूप मोलाचा मानला जातो, ज्यामुळे प्रत्येक शुभ अथवा आनंदाच्या प्रसंगी त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. तृतीयपंथी कधीही लग्न करत नाहीत…
गुरु द्रोणाचार्य आणि राजा द्रुपद यांच्यातील तुटलेल्या मैत्रीमुळे सूडाची आग पेटली. द्रोणाने आपल्या शिष्यांना द्रुपदला पकडायला लावले आणि अर्धे राज्य हिसकावून घेतले. महाभारत युद्धाचे आणि कौरवांच्या विनाशाचे बनला कारण
आपल्या सर्वांना माहीत आहे की विदुरचा जन्म महर्षी वेदव्यास यांच्याकडून पांडू आणि धृतराष्ट्रासोबत झाला. पण या तिघांव्यतिरिक्त, त्याला आणखी एक मुलगा होता. जाणून घ्या महाभारतातील कथेविषयी
Pandav Caves and Fall: देशातील पांडव गुहा आणि पांडव धबधबा माहिती आहे का? हस्तिनापूरमधून बाहेर पडल्यानंतर पांडव इथे अज्ञातरूपात राहत होते अशी कथा प्रचिलित आहे. हे ठिकाण सुंदर वातावरण आणि…
युद्धात अभिमन्यूच्या मृत्युनंतर पांडवांनी पूर्ण ताकदीने लढाई सुरू केली. अभिमन्यूच्या हत्येचा बदला घेण्यासाठी पांडवांनी त्याच्या विरोधात उभे राहिलेल्या प्रत्येक योद्ध्याला ठार मारले.
सोशल मीडियावर एक एआय व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये महाभारतातील काही प्रसिद्ध शस्त्रे दाखवण्यात आली आहेत. यात भगवान श्रीकृष्णाच्या बासुरी, धर्मराज युधिष्ठिराचा भाला, अर्जुनाचा धनुष्यबाण अशी अनेक शस्त्रे यात…
पांडवांना 13 वर्षांचा वनवास भोगावा लागला. या काळात त्यांनी अनेक ठिकाणी भ्रमंती केली. वनवासाच्या दरम्यानच त्यांनी एकविरा देवीची उपासना केल्याचा उल्लेख काही लोककथांमध्ये आढळतो.
जेव्हा महाभारताचा विचार येतो तेव्हा अर्जुनचे नाव नक्कीच मनात येते. पुराणात अर्जुनाचा दोनदा मृत्यू झाल्याचे वर्णन आहे. प्रथमच त्यांच्या मृत्यूचे कारण त्यांचा स्वतःचा मुलाने त्याला का मारले?