हे संपूर्ण ब्रह्मांड काळ्या रंगाने भरलेलं आहे. रात्रीच्या वेळी ताऱ्यांच्या प्रकाशात मागे पसरलेलं ब्रह्मांडाचं अंधारमय वातावरण आपण अनेकदा पाहिलं असेल पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, अवकाशात इतके…
हसणं आपल्या आरोग्यासाठी चांगल मानलं जातं. माणसाचं खरं साैंदर्य हे त्याच्या हास्यात दडलेलं असतं. संशोधनात असं आढळून आलं आहे की, हास्य आपल्या मनाला सकारात्मक ठेवण्यास मदत करते. अशातच आज आम्ही…
आपली पृथ्वी नक्की कुठे संपते याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? आज आम्ही तुम्हाला एका अशा सीमेविषयी सांगत आहोत जिथे पृथ्वी संपूर्ण अंतराळचं जग सुरु होत. आम्ही तुम्हाला सांगतो…
Wine Vs Champagne : आनंदाचा क्षण असो वा दु:खाचा अनेकांना ड्रिंक करायला फार आवडतं आणि यातीलच लोकप्रिय ड्रिंक्स म्हणजे वाईन आणि शॅम्पेन! अनेकांना या दोघांमधील फरक फारसा माहिती नसतो ज्यामुळे…
अमर ज्याला मृत्यूचं भय नाही किंवा जो कधी मरु शकत नाही. या संकल्पनेविषयी तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पूर्वी कठीण तपश्चर्या करुन देवाकडून लोक अमरत्व मागून घेतं होते. अनेक कथांमध्ये ते…
आपण सर्वांनी आपल्या लहानपणी ओजी पारलेजी बिस्कीट कधी ना कधी खाल्लं असेलच. अनेक नवनवीन बिस्कीट मार्केटमध्ये आली आणि गेले पण पारलेजीची जागा आजवर कुणीही घेऊ शकलं नाही. याच नाव घेताच…
आज आम्ही तुम्हाला पृथवीवरील एक अशी जागा सांगणार आहोत जी मानववस्तीपासून फार लांब आहे, याची माहितीही फार लोकांना नाही! हे ठिकाण म्हणजे 'पॉइंट निमो', हा पृथ्वीवरील जमिनीपासून सर्वात दूर असलेला…
भारतीय रेल्वे नेटवर्क हे आशियातील सर्वात मोठे आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे, जे भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत चालते. देशात ७ हजाराहून अधिक रेल्वे स्टेशन आहेत.…
मनाला शांती मिळवून देण्यात किंवा आपले मन रमवण्यात, कामात उत्साह निर्माण करण्यात गाण्यांचा मोठा वाटा. फार पूर्वीपासून गाणी बनवली आणि ऐकली जात आहेत पण प्रत्येक गाणं प्रक्षकांना आवडेलच असं नाही.…
जगात अनेक शोध लागले पण त्यातले काही असेही होते ज्यांना पाहताच शास्त्रज्ञांच्या तोंडच पाणी पळालं. जिप्तच्या ओरडणाऱ्या ममीपासून ते ग्रीसच्या प्राचीन संगणकापर्यंत सर्वच शोध इतिहासकारांना थक्क करण्यासारखे होते आणि आज…
भारतात धार्मिक पर्यटनाला फार महत्त्व दिलं जातं. यासाठी देशात शेकडो मंदिरं देखील बांधण्यात आली आहेत, जिथे जाऊन भाविक देवाचे दर्शन घेतात. प्रत्येक मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर भाविकांना खास प्रसादाचे किंवा भंडाऱ्याचे…
पश्चिम बंगाल राज्यात नरक चतुर्दशीच्या दिवशी भूत चतुर्दशी साजरी केली जाते. असे म्हणतात की या दिवशी आपले पूर्वज आपल्याला भेटण्यासाठी विशेष करून येत असतात.
जगात अनेक सुंदर ठिकाणे आहेत, ज्यांना भेट देण्यासाठी अनेक पर्यटक दूरदूरवरुन प्रवास करत असतात. ही ठिकाणे प्रवासप्रेमींमध्ये नेहमीच लोकप्रिय ठरतात पण तुम्ही कधी जगातील धेोकादायक ठिकाणांविषयी कधी ऐकले आहे का?…
भुताटकीच्या अनेक कथा तुम्ही आजवर ऐकल्या असतील पण आज आम्ही तुम्हाला कोणत्या भूताविषयी नाही तर झपाटलेल्या एका गावाविषयीची थरारक कथा सांगत आहोत. हे ठिकाण चित्रपटाच्या भयपटासारखे दिसते जिथे दूरदूरवर फक्त…
दरवर्षी अनेक चित्रपट चित्रपटसृष्टीत प्रदर्शित होत असतात. यातील काही चित्रपट हिट होतात तर काही चित्रपट फ्लाॅप होतात. पण काही चित्रपट असेही असतात जे रिलीज होण्याआधीच त्यांच्यावर बंदी घातली जाते. आज…
१५ ऑगस्ट रोजी, आता सर्वांच्याच हातात तिरंगा झळकताना दिसेल. पण तुम्हाला माहिती आहे का? गर्वाने फडकावल्या जाणारे तिरंगाचे स्वरूप एकूण ६ वेळा बदलण्यात आले आहे. अखेर कसा होता याचा प्रवास?…
पूर्वीच्या काळी कडक तपस्या करुन देवाकडून अमरत्व मागितले जायचे आणि लोक अमरही होत होती. यासंबधिच्या अनेक कथा तुम्ही आजवर ऐकल्या असतील पण आजच्या काळात अस खरंच घडू शकत का? विचार…
जगात अनेक प्रकारच्या पराक्रमाच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. पण आज आम्ही तुम्हाला जगातील अशा एका रेकाॅर्डविषयी माहिती सांगणार आहोत, ज्याविषयी ऐकताच तुम्ही तुमच्या डोक्याला हात लावाल. हा रेकाॅर्ड आहे, सर्वात…
म्हणी आपल्या आयुष्यात मोलाचे मार्गदर्शन करतात. अनेकदा ज्या गोष्टी स्पष्ट बोलता येत नाही त्या बोलण्यासाठी म्हणींचा वापर केला जातो. यातीलच एक लोकप्रिय म्हण म्हणजे बंदर क्यों नहीं जानता अदरक का…