Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

3 मिनिट 26 सेकंदाचं ते वादग्रस्त गाणं, जे ऐकताच सर्वत्र माजला होता गोंधळ; भरपूर बाचाबाची झाली पण तरीही झालं फेमस!

मनाला शांती मिळवून देण्यात किंवा आपले मन रमवण्यात, कामात उत्साह निर्माण करण्यात गाण्यांचा मोठा वाटा. फार पूर्वीपासून गाणी बनवली आणि ऐकली जात आहेत पण प्रत्येक गाणं प्रक्षकांना आवडेलच असं नाही. जुन्या काळात एक गाणं रिलीज झालं होत ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. हे बाॅलिवूडमधील पहिले वादग्रस्त गाणं होत, ज्यामुळे सर्वत्र गोंधळ माजला होता.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 31, 2025 | 12:24 PM

3 मिनिट 26 सेकंदाचं ते वादग्रस्त गाणं, जे ऐकताच सर्वत्र माजला होता गोंधळ; भरपूर बाचाबाची झाली पण तरीही झालं फेमस!

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

बऱ्याचदा चित्रपट फेमस होत नाही त्याहून अनेक पटींनी चित्रपटातील गाणी फेमस होऊन जातात. असाच एक चित्रपट होता ज्याचे नाव 'शहनाई'. हा चित्रपट १९४७ साली रिलिज करण्यात आले असून गाण्याचे नाव 'आना मेरी जान संडे के संडे' असे होते.

2 / 5

गाण्यामध्ये अनेक नवीन बोल आणि संगीताचा वापर करण्यात आला होता पण लोकांनी हा बदल स्वीकारला नाही. या गाण्याचे सूर आणि पाश्चात्य संगीताचा आस्वाद प्रेक्षकांना आवडला पण लोकांचा असा विश्वास होता की हे गाणं अश्लिलता वाढवू शकते आणि ते भारतीय समाजासाठी चांगले नाही.

3 / 5

हे गाणं प्रसिद्ध संगीतकार सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केले होते. माना कपूरसोबत त्यांनी ते गायले होते आणि पी. एल. संतोषी यांनी गाण्याचे बोल लिहिले होते. गाण्याच्या कथेत गावाकडची मुलगी आणि परदेशी मुलगा यांची प्रेमकहाणी दाखवण्यात आली होती. गाण्याचा हा विषय त्याकाळी फार नवा होता ज्यामुळे प्रसिद्ध गाण्यांच्या चार्टमध्ये ते शीर्षस्थानी आले.

4 / 5

एवढंच काय तर लोकांनी या गाण्याला नैतिकतेच्या विरुद्ध असल्याचेही म्हटले, ज्यामुळे हा वाद आणखीनच वाढत गेला. मात्र १९९० च्या दशकात या गाण्याने पुन्हा एकदा एका नव्या रुपात एंट्री घेतली. 'खाना मेरी जान, मेरी जान मुर्गी के अंडे' या जाहिरातीच्या जिंगलमध्ये त्याचा वापर करण्यात आला. हे जिंगल सर्वांनाच फार आवडले आणि पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले.

5 / 5

तुम्हाला जर हे गाणं ऐकायचं असेल तर तुम्ही ते यूट्यूबवर ऐकू शकता. १८४७ साली रिलीज झालेलं हे गाणं त्याकाळचं सर्वाधिक कमाई करणारं गाणं होत. गाण्यामुळे चित्रपटालाही प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दाखवला

Web Title: The first controversial song of bollywood aana meri jaan meri jaan sunday ke sunday people got angry after listening the song but still it get famous

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2025 | 12:24 PM

Topics:  

  • Bollywood
  • new information
  • viral Song

संबंधित बातम्या

‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’च्या टीझरने वाढवली चाहत्यांची उत्सुकता, म्हणाले ‘फुल धमाका’
1

‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’च्या टीझरने वाढवली चाहत्यांची उत्सुकता, म्हणाले ‘फुल धमाका’

‘Baaghi 4’ चा ट्रेलर कधी होणार प्रदर्शित? चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वेधलं लक्ष, चाहत्यांची वाढली उत्सुकता
2

‘Baaghi 4’ चा ट्रेलर कधी होणार प्रदर्शित? चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वेधलं लक्ष, चाहत्यांची वाढली उत्सुकता

Vishal Engagement: साऊथ सुपरस्टार विशालने गुपचूप उरकला साखरपुडा, सोशल मीडियावर शेअर केले फोटो
3

Vishal Engagement: साऊथ सुपरस्टार विशालने गुपचूप उरकला साखरपुडा, सोशल मीडियावर शेअर केले फोटो

आणखी वाढल्या गुरु रंधवाच्या अडचणी; ‘अजुल’ नंतर आता ‘या’ गाण्यावर बंदी, लुधियाना कोर्टाने बाजवले समन्स
4

आणखी वाढल्या गुरु रंधवाच्या अडचणी; ‘अजुल’ नंतर आता ‘या’ गाण्यावर बंदी, लुधियाना कोर्टाने बाजवले समन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.